कोजागिरी पौर्णिमा

"नव्या पिढीत मातृभाषेचे मूल्यसंस्कार होण्याची गरज

मायबोली मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न असा इतिहास आहे. भाषेची व्यक्ती, समाज व संस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका असते. लहानपणापासूनच नव्या पिढीत भाषेचे योग्य संस्कार आपण केले, त्यांच्या भाषा विकासाला योग्य दिशा दिली तर नवी पिढी भाषेबाबत सजगता होईल. सदृढ अशी नवी पिढी त्यातून घडेल. दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या वैभववासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा के एम सी महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब नन्नावरे यांनी

Read More

उल्हासनगर शहरात विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचानिधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह, समाजमंदिर उभारणे , नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांनीराज्यशासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाकडून उल्हासनगर महापालिकेला हा निधी मंजूर करण्यात आलाआहे. या मूलभूत विकासकामांमुळे उल्हासनगरमधील नागरिकांना दिलासा मिळणार असून शहरां

Read More

पूरस्थितीला उल्हास नदीकाठची अनधिकृत बांधकामेच कारणीभूत

जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीचा श्वास नदीकाठावरील अनधिकृत बांधकामांनी कोंडला आहे. परिणामी, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि शेतकर्‍यांना बसतो. मात्र, याही परिस्थितीत भिंत खचली, चूल विझली तरीही ते नव्या उमेदीने उभे राहतात. वाढते प्रदूषण आणि नदीत सोडल्या जाणार्‍या विषारी सांडपाण्यामुळे उल्हास नदी अखेरच्या घटका मोजत असताना नदीकाठावरील अनधिकृत बांधकामेदेखील कळीचा मुद्दा बनला आहे. गेल्या काही वर्षात उल्हास नदीच्या किनारी अनधिकृत

Read More

ऐतिहासिक उल्हास नदीचे अस्तित्व धोक्यात! सामाजिक संस्थांचा पुढाकार; राज्य सरकारचे मात्र दुर्लक्ष

कल्याण तालुक्याला उल्हास, वालधुनी आणि काळू नदीच्या रूपाने नैसर्गिक जलसंपदा लाभली आहे. मात्र, याच जलसंपदेला आता प्रदूषणाचा फटका बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत नेहमीच नाल्याने रंग बदलल्याच्या घटना समोर येत असतात. त्यावरून येथील प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचा प्रत्यय येतो. कल्याण परिसरातील नद्यांची ‘मॅगसेसे पुरस्कार’ विजेते तथा ‘वॉटरमॅन’ राजेंद्र सिंह यांनीही नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या परिसरातील नद्यांची दुरवस्था झाली असून त्या सध्या ‘आयसीयु’मध्ये आहेत.

Read More

देशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएसने स्वीकारला पदभार

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील यांनी वयाच्या ६व्या वर्षी गमावली होती

Read More

नाशिक जिल्हा काँग्रेस दयनीय...१५ मतदारसंघांसाठी केवळ ४४ इच्छुक!

नाशिक जिल्हा हा काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार प्राप्त करून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जात असे. याच नाशिक शहरात डॉ. शोभा बच्छाव यांना शहराचे प्रथम महिला महापौर पद भूषविण्याचे भाग्य मिळाले होते. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांच्या रांगा या काँग्रेस कार्यालयात पाहावयास मिळत. मात्र, सध्या काँग्रेसचे ते दिवस गेल्याचे चित्र दिसत आहे. दि. ३१ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीस अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी केवळ ४४ इच्छुकांनी मुलाखतीस हजेरी

Read More

उल्हासनगरचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना कार्यालयात मारहाण

उल्हासनगरचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना कार्यालयात मारहाण

Read More

शहरातील 'अमर जवान' स्तंभाची दुरवस्था

पालिकेच्या दुर्लक्षावर स्थानिकांची नाराजी

Read More

उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून ३ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये २ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121