'राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धा' केवळ पदकं जिंकणे किंवा खेळ खेळण्यापुरता मर्यादित नसून हा कार्यक्रम खेळाडूंमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि आपल्या सर्वांमध्ये एक असल्याची भावना जागृत करणार आहे.", असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. Vanavasi Krida Pratiyogita Atul Jog
Read More
भारत विकास परिषद १९६३ पासून संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण या पंचसूत्रीद्वारे कार्यरत आहे. या संस्थेतर्फे सेवा समर्पण भाव ठेवून अनेक प्रकल्प चालविले जातात. यापैकी एक आहे पुणे येथील विकलांग पुनर्वसन केंद्र. १९९७ पासून गेली २६ वर्ष हा प्रवास न थांबता चालू आहे. हा समाजाने समाजासाठी चालविलेला मोफत व कोणतीही सरकारी मदत न घेता चालविलेला उपक्रम आहे. अनेक दिव्यांगाना विविध प्रकारचे मोफत अवयव बसवून आत्मविश्वास मिळवून दिला आहे. संस्थेच्याबद्दल माहिती या लेखात मांडली आहे.
आगामी काळात समग्र विश्वात मानवतेची उभारणी, विश्वशांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि मूल्यांची स्थापना करावयाची झाल्यास तशा प्रकारची आदर्श संतती जन्माला घालावी लागेल. यासाठी नवतरुण पती-पत्नी (माता-पित्यांनी) गर्भस्थापनेपासूनच याची सुरुवात करावी.}
राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे समारोप समारंभ मोठ्या उत्सहात संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाच्या एनएनएस विभागाने याचे यजमान पद स्वीकारले होते. या शिबिरा मध्ये एकूण २८ विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणारे १२ राज्यातील २२० स्वयंसेवक सहभागी सहभागी झाले होते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे #Tweet4Bharat या स्पर्धेचे आयोजन
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांचे प्रतिपादन