करोना व्यवस्थापन

आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्

Read More

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी पहाट

Read More

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं

Read More

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा

Read More

भारतीय संस्कृतीचे प्रचार-प्रसारक ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’

भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..

Read More

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत 'कौन बनेगा रामायण एक्सपर्ट' स्पर्धा

संस्कृती संवेर्धन प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने शालेय शिक्षकांसाठी नुकतीच 'कौन बनेगा रामायण एक्सपर्ट' स्पर्धेअंतर्गत परीक्षा विभाग स्तरावर संपन्न झाली. श्रीमद रामायणावर आधारीत लेखी परीक्षेत एकूण १००० शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यापैकी कल्याण विभागाच्या आर.व्ही. नेरुरकर विदयालयातील शिक्षिका सौ. सुनिता सुर्वे, रायगड विभागाच्या शिशुमंदिर कडाव, कर्जत शाळेतील शिक्षिका सौ. पुनम गायकर आणि मुंबई विभागातील सर्वोदय बालिका विद्यालयच्या शिक्षिका सौ. अनिता मिश्रा यांनी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. Kaun Banega

Read More

एकाच दिवशी एकाच वेळी २ लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण, महाभारतावर परीक्षा

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने रामायण, महाभारतावर आधारित परीक्षा आयोजित केली होती. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक शाळांमधील तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी, एकाच दिवशी एकाच वेळी संपन्न झालेल्या या परीक्षांचे नियोजन आणि कार्यवाही करण्यासाठी तीन हजार स्वयंसेवक यात स्वयं स्फूर्तीने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या परीक्षेत मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असून यातील अनेक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी द

Read More

ज्येष्ठ इतिहास आणि नाणेतज्ञ आप्पासाहेब परब यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

संस्कृती परिवार सामाजिक संस्थेतर्फे संपूर्ण भारतात विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात. शिवराज्याभिषेक या घटनेला दिनांक 6 जून 2024 रोजी 350 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणूनच संस्कृती परिवार सामाजिक संस्था ठाणे तर्फे शिवराज्याभिषेक स्मृती सोहळा आयोजन करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमास नाणेतज्ञ आप्पासाहेब परब यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम संपूर्ण दिवसाचा असून श्री आनंद भारती व्यायाम शाळा ठाणे पूर्व येथे संपन्न होणार आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121