कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
Read More
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिल
भारतात कनिष्ठ डॉक्टरांचे संप म्हणा अधूनमधून डोकं वर काढत असतात. अशा या संपांमुळे बरेचदा तात्पुरती का होईना, आरोग्य व्यवस्था ढासळते. रुग्णांची गैरसोय तर होते, शिवाय आरोग्य यंत्रणेवरील एकूणच ताण प्रचंड वाढतो. परिणामी, अशा संपामुळे रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध न झाल्यामुळे, प्राण गमावण्याचीही वेळ येते.
राष्ट्रीय आयुष अभियान'अंतर्गत जिल्हा परिषद पालघर येथे भरती केली जाणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत विविध पदांच्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे महानगरपालिकेतील स्त्रीरोग तज्ज्ञ या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. याकरिता ठाणे महानगरपालिकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या थेट मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अंतिम मुदत दि. २२ सप्टेंबर असणार आहे.
पनवेल महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. महापालिकेकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील प्रकल्प अंमलबजावणी आराखडा २०३३-२३ नुसार मंजूर करण्यात आलेली पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली. सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातील भरतीप्रक्रियेस सुरुवात झाली असून उमेदरवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेऊन अर्ज करावयाचा आहे. या भरतीप्रक्रियेद्वारे पदवीधरांना पुणे जिल्ह्यात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://cdn.digialm.com/
अल्पशिक्षित उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची नामी संधी चालून आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकारी नोकरीची संधी, शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक पदांची मोठी भरती होणार आहे. तसेच, या भरतीप्रक्रियेमुळे राज्यातील अल्पशिक्षित उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातील भरतीप्रक्रियेस सुरुवात झाली असून उमेदरवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेऊन अर्ज करावयाचा आहे. लातूर जिल्हा आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली असून आरोग्य विभागातील ४२८ रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीप्रक्रियेद्वारे पदवीधरांना लातूर जिल्ह्यात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
राज्याच्या आरोग्य विभागातर्फे अखेर प्रलंबित आरोग्य विभाग भरती जाहिरात ११ हजाराहून अधिक पदांसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. अनेक महिने प्रलंबित असणारी सार्वजनिक आरोग्य विभागातील महाभरती अखेर होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संवर्गासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, आरोग्य विभागातील विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिसूचना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त जागांकरिता भरतीप्रक्रिया सुरु झाली असून अर्ज मागविण्यात येत आहेत. या रिक्त जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अर्ज सादर करायचे आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये 'डीएनबी' (डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम ) अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. महानगरपालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
ठाणे : ठाण्यातील मनोरमानगर मधील एनेमिया शिबिरात ४४ टक्के महिला एनेमियाग्रस्त असल्याचे निदान झाले तर मानपाडा येथे १३ मे रोजी आयोजित केलेल्या शिबिरात ही संख्या तब्बल ५५ टक्के असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत १६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू करण्यात आले. सात लाखांहून अधिक रुग्णांना याचा लाभ घेतला. ३१ मार्च पर्यंत एकूण २०० दवाखाने मुंबईत तयार होतील. तसेच राज्यभरात एकूण पाचशे ठिकाणी दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आरोग्य विभागातर्फे माता सुरक्षित तर कुटूंब सुरक्षित अभियान सुरू करण्यात आले. तसेच राज्यात ४ कोटी ५० लाख माताभगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जागरुक पालक अभियानातून सुरुवात झाली.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत परिचारिका पदाच्या एकूण ६५६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुंबईसह राज्यात अवैध पॅथलॅब्स ची संख्या वाढतेच आहे अशी माहिती महाराष्ट्र अससोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजि अँड मायक्रोबायॉलॉजिस्ट या संघटनेने दिली आहे. या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार एकट्या मुंबई मध्ये दीड हजार अवैध पॅथलॅब्स काम करत आहेत
पालिका प्रशासनाकडून विवाह नोंदणीला तात्पुरती स्थगिती
एकापाठोपाठ एक परीक्षा रद्द करण्याचा धडाका लावलेल्या महाविकास आघाडी (मविआ) सरकारचा समाचार घेताना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी “हा सरकारचा ‘गिनीज बुक’ विक्रम आहे,” असे म्हटले आहे. “परीक्षांपासून आरक्षण आणि प्रकल्पही रद्द होत आहेत, हे ‘रद्दबातल’ सरकार आहे आणि त्याबाबतीत सरकारची विक्रमी कामगिरी झाली आहे,” असेही लाड यांनी म्हटले आहे. आरोग्य खात्यातील भरती परीक्षांच्या घोळावर बोलताना रविवार, दि. १२ डिसेंबर रोजी लाड यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणात खात्याच्या काही अधिकाऱ्यांचाच हात असल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेमधील गोंधळाची थेट जबाबदारी आता आरोग्यमंत्र्यांवर आली आहे. ही परीक्षा देणाऱ्या सुमारे दहा लाख उमेदवारांचे नुकसान केवळ माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून भरून निघणारे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देऊनच प्रायश्चित्त घ्यावे अशी मागणी भाजपचे केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.
शिक्षकाला पालिकेच्या आरोग्य विभागातून धक्कादायक फोन
आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या भरती परीक्षेत गैरव्यवहार झाले असल्यास परीक्षा तत्काळ रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार, दि. २ मार्च रोजी विधान परिषदेत केली. या भरतीप्रकरणी कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी नमूद केले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहार उघड झाला असल्याने परीक्षा रद्द होणार आहेत, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
प्रत्यक्षात त्या उपकरणांची मुदत ही ५ व ६ नोव्हेंबर, २०२१ मध्ये संपत आहे, त्यामुळे कालच्या घटनेवेळी ती कालबाह्य नव्हतीच. असे असताना केवळ पुरेशी माहिती न घेताच आयुक्तांनी दिलेली प्रतिक्रिया ही महापालिकेतील संशयास्पद कारभाराकडे अंगुलीनिर्देश करते. परिपक्व आणि सत्य माहितीशिवाय व्यक्त होणे, हे आपल्याच पायावर आपण धोंडा मारुन घेण्यासारखे आहे. याचे भान यानिमित्ताने तरी येईल, हीच अपेक्षा.
लसीकरणाचा संक्रांतीचा मुहुर्त टळणार
८० टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा
मध्यप्रदेशातील इंदूर येथील टाटपट्टी बाखल भागात संशयितांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. या भागात एकूण १० जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंदुरीकर महाराजांचा वादग्रस्त व्हिडीओ युट्युबवर नाहीच.
औषधे आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) या कायद्याअंतर्गत बदल करण्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने प्रस्तावित केले आहे.
हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
साथीचे आजार टाळण्यासाठी पुराच्या पाण्यात जाणे टाळा !
वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत असल्याचे समोर आले
केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळला
जानेवारीमध्ये ११७ रुग्ण आढळून आले यापैकी २६ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीमध्ये ४०१ रुग्ण आढळून आले तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. मार्चमध्ये ५८५ रुग्ण आढळून आले यापैकी सर्वाधिक ६३ रुग्णांचा मृत्यू झाला.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याअंतर्गत कीटक प्रतिबंधक विभाग आणि व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४च्या सेवकांना घाणभत्ता व धुलाई भत्ता लागू करण्यासाठी तसेच लाड पागे समितीने शिफारस केलेल्या काही शिफारसी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.
येथे आज आरोग्य विभागाने डेंग्यूग्रस्त भागात कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबवून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.
संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूने हैदोस घातला आहे. राज्यात वर्षभरात २४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत डेंग्यूचे 5 बळी
पनवेल महापालिका क्षेत्रातील परदेशी आळीमध्ये डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली
जळगाव महापालिकेने बीओटी तत्त्वावर हंजीर बायोटेक या कंपनीला चालविण्यास दिलेला घनकचरा प्रकल्प गेल्या साडेचार वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प बंद असला तरी या ठिकाणी दररोज महापालिकेतर्फे शहरातील सुमारे १२० टन कचरा टाकला जात आहे.