पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे दिनांक ७ जूनपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
Read More
महाराष्ट्राच्या समृद्धीची रेषा ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राज्यातील वेगवान अशा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला नागपूरपासून पुढे गोंदियापर्यंत विस्तार करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली महामार्गच्या तांत्रिक निविदा खुल्या केल्यानंतर मंगळवारी ‘एमएसआरडीसी’ने या प्रकल्पांसाठीच्या आर्थिक निविदा खुल्या केल्या आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे महापालिका क्षेत्रातील सात ठिकाणांवर होऊ घातलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या किंमतीवरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झालेला आहे.
मुंबईतील पूर्व, पश्चिम आणि शहर विभागात महानगरपालिकेच्या रस्त्यावर वाहतूक सुविधा अंतर्गत दिशा नामफलकाच्या १५० कोटींच्या निविदाबाबत निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्ती विशिष्ट कंत्राटदार असलेले ‘आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर’ यांना लाभदायक असल्याने स्पर्धा होणार नाही.
मुंबई महापालिका २ लाख कोटी खर्च करते मग हे कुठे गेले? काय घडले या शहरात ? त्यामुळे आज मुंबईकरांची अवस्था ही हमें तो हादसोंने सांभाला है अशी झाली आहे अशी शब्दात भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईकरांची व्यथा आज विधानसभेत मांडली
मुंबई महापालिकेच्या शाळांच्या स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या गेल्या तीन वर्षांपासून नवीन कंत्राटदारांना देण्यात आलेलेच नसल्याचे समोर आले आहे
मनसेने भंडाफोड केल्यानंतर प्रशासनाला जाग
आजपासून मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी सरकारने खुले, तर मोेनो रेल्वे १८ ऑक्टोबरला आणि मेट्रो १९ ऑक्टोबरला रुळावर आली खरी. पण, या ‘लॉकडाऊन’च्या काळात मुंबईतील लोकलला पर्याय ठरु शकणार्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील विविध मेट्रो मार्गांची प्रगती कुठवर आली आहे, त्याचा घेतलेला हा आढावा...
३ लाख ६२ हजार मेट्रिक टन गाळ गेला कुठे?
महापालिका कंत्राटदाराला मोजणार १२ कोटी
रस्तेघोटाळाप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून पालिकेतील कंत्राटदारांवर धाडी टाकल्या जात आहेत
महापालिका क्षेत्रांमध्ये दरदिवशी निर्माण होणारा सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.