महाविकास आघाडीतील लोक आजही औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही, असा घणाघात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी औरंगजेबाची कबर हटवणे हा इतिहास संपवण्याचा प्रकार आहे, असे वक्तव्य केले होते. यावर भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले.
Read More
र्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या उपद्रवामध्ये वाढ झाली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२३ रोजी ईद मिलाद मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली आहे अनेक वाहने आणि घरांनाही लक्ष्य करण्यात आले. या मिरवणुकीची व्हायरल झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये अखंड भारताचा नकाशा हिरव्या रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर मुघल शासक औरंगजेबाचे चित्र छापण्यात आले आहे. इस्लामिक शासक टिपू सुलतान आणि त्याच्या तलवारीचे कटआउट देखील प्रदर्शनात होते.