आदिवासी समाज

विष्णु सवरांच्या कर्तृत्वाचा दीपस्तंभ अविरत तेवेल...

आपल्या चिल्या-पिल्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना पाठीशी घेऊन मोलमजुरी करण्यासाठी दरवर्षी दूरवर परगावी जाणे, ज्याला वनवासी ‘जगाय चाल्लू’ असे म्हणतात. अशा पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम जंगली भागांतील तालुक्यांपैकी वाडा तालुक्यातील गालतरे या वनवासी पाड्यावर दि. १ जून, १९५० रोजी सवरा दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. हिंदुत्वाच्या संस्काराचा पगडा असलेल्या, सवरा कुटुंबीयांनी बालकाचे नाव ‘विष्णु’ असे ठेवले. याच विष्णुने पुढे अखंड दारिद्य्राच्या गाळांत रुतलेल्या, खितपत पडलेल्या वनवासी समाजाचा उद्धार केल

Read More

भाजप व वनवासींशी कायम नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व

विष्णु सवरा उर्फ सवरा साहेब म्हणजे तत्कालीन ठाणे ग्रामीण भाजपमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. अत्यंत साधे राहणीमान, प्रामाणिकपणा, कायम भाजपचा विचार आणि वनवासी बांधवांसाठी तळमळ ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये. सवरा साहेबांना भेटण्यासाठी कधीही भाजपचा कार्यकर्ता वा सामान्य नागरिकांना ‘अपॉईंटमेंट’ घ्यावी लागली नाही. कायम जनतेच्या गराड्यात राहणे हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग असावा. आदिवासी विकासमंत्रिपद भूषविण्याचा मान सवरा साहेबांना दोन वेळा मिळाला. या काळात त्यांच्या कार्याचा ठसा आदिवासी विकास विभागावर उमटला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121