अंकिता सिंह

सर्व अनधिकृत भोंगे उतरविले जाणार - भाजप आमदार अतुल भातखळकर | Maha MTB

सर्व अनधिकृत भोंगे उतरविले जाणार; भाजप आमदार अतुल भातखळकरांचं मोठं विधान

Read More

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे ऊर्जा केंद्र - भातखळकर

“भारतीय संस्कृतीचा विचार हा मानवतेचा आहे, तसाच तो चांगल्या संस्काराचाही आहे. अशा संस्काराचे एक ऊर्जा केंद्र म्हणजे भवानी शक्तीपीठ आहे. जगात भेकडाच्या अहिंसेला कोणी किंमत देत नाही. जो आखाड्यात उतरून बलोपासना करतो, त्याच्याच अहिंसेला आणि नैतिकतेला जगामध्ये किंमत असते,” असे प्रतिपादन भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले. मालाड पूर्वला दफ्तरी रोड परिसरातील भवानी आखाड्याचे उद्घाटन आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शक्तीपीठाचे प्रमुख राहुल जाधव, गुरुजी

Read More

मुंबईत भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त शहर उपनगरात विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली तसेच सामान्यांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथे पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण तर जीटीबीनगर येथे विशेष कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई भाजपा वसंतस्मृती कार्यालयात ध्वजारोहण झाले. भाजपा मुंबईच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वती

Read More

शरद पवार आजच्या काळातील शाहू महाराज : हरी नरके

पुण्यातील सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक समाज परिषदेच्या कार्यक्रमात प्राध्यापक हरी नरके यांनी केलेल्या विधानामुळे सध्या वादाला तोंड फुटले आहे. सत्यशोधक समाज परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना हरी नरके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजच्या आधुनिक काळातील शाहू महाराज असल्याची मुक्ताफळे उधळली आहेत. 'शरद पवार ज्या पद्धतीने बाबा आढावांना बोलवायचे आणि बाबा ज्या अधिकारवाणीने त्यांना माहिती सांगायचे हे पाहून शरद पवार हे आजच्या काळातील शाहू महाराज आहेत असे वाटत आहे,' असे बेताल विधान हरी नरके यांनी

Read More

ज्या मुर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना काय ओळखेल?

"ज्या मुर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना काय ओळखेल?", असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना टोला लगावला आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी निवेदकांचा माईक खेचून राष्ट्रगीत सुरू करा, अशी मागणी केली होती. त्यावेळी भारतीय राष्ट्रगीत सुरू होण्याऐवजी नेपाळचं राष्ट्रगीत सुरू झाल्यानं राहुल गांधींसह मंचावर उपस्थित अनेक नेते बुचकळ्यात पडले. विशेष म्हणजे राष्ट्रगीताची सुरुवातच कळत नसेल, त्यांना देश काय कळणार, अशा प्रकारची टीकाही राहुल गांधींबद्दल केली जात आहे.

Read More

सेवानिवृत्त आयबी अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू; खून असल्याची शंका, वाचा सविस्तर!

आयबीचे माजी अधिकारी आर. एन. कुलकर्णी यांचा कर्नाटकातील म्हैसूर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. म्हैसूरच्या मानस गंगोत्री परिसरात शुक्रवारी संध्याकाळी आयबीचे माजी अधिकारी आर के कुलकर्णी नेहमीप्रमाणे फिरायला गेले असता ही घटना घडली आहे. संध्याकाळी ५.३० वाजता मानसा गंगोत्री येथे आर के कुलकर्णी यांना कारने धडक दिली. या अपघाताची सखोल चौकशी केली असता हा अपघात नसून खून असल्याचा निष्कर्ष निघाला आणि त्यानुसार आम्ही आमचा तपास सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त नरसिंहराजे यांच्या नेत

Read More

लोक शिवसेनेला सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत ! - प्रकाश मेहता

पोलखोल सभेत भाजप नेत्यांची शिवसेनेवर टीका

Read More

‘पोलखोल’वरील हल्ला हे बिथरलेल्या शिवसेनेचे लक्षण

“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर आम्ही सातत्याने लढत असून आता शिवसेनेचे एकेक घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. आपला भ्रष्टाचार बाहेर येऊ लागल्याने शिवसेना बिथरली असून भाजपच्या ‘पोलखोल अभियाना’साठी बनवण्यात आलेल्या रथावर झालेला हल्ला हे बिथरलेल्या शिवसेनेचे लक्षण आहे,” अशी घणाघाती टीका मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केली. ‘पोलखोल अभियाना’वर झालेला हल्ला आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर भातखळकर यांच्याशी स

Read More

शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फि सवलतीचा निर्णय हाणून पाडला ; मुख्यमंत्री मूग गिळून गप

भाजप आमदार अतुल भातखळक यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

Read More

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा वाढीव 300 कोटींचा गफला कोणाचा?

मनोरा आमदार निवासाचे 600 कोटींचे कंत्राट रद्द करून ते तब्बल 900 कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात असून केवळ 2 वर्षाच्या कालावधीत हा खर्च तब्बल 66 टक्क्यांनी कसा वाढला? हा 300 कोटींचा गफला कोणाचा? असे प्रश्न करत, मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तात्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा या संपूर्ण प्रकरणाची मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दि

Read More

'या चार सूत्रीमध्ये टक्केवारी नसेल अशी अपेक्षा'

भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा शिवसेनेवर निशाणा

Read More

'ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे'

एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची उचलबांगडी

Read More

'सीबीआय चौकशीतून खंडणी रॅकेटचे गॉडफादर समोर येतील'

सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते. आता स्वतः उच्च न्यायालयानेच राज्याच्या गृहमंत्र्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे किमान आता तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, सीबीआय चौकशीतून या खंडणी रॅकेट मधील खरे गॉडफादर समोर येतील अशी अपेक्षा भाजपा मुंबई प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121