Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता एका
Read More
"श्री गुरुजींचे तत्त्वज्ञान आजच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक समर्पक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने संघाच्या वैचारिक चौकटीला आकार मिळाला आहे. गुरुजींचे जीवन समर्पण आणि दूरदृष्टीची गाथा आहे. हे पुस्तक त्यांच्या तत्त्वांना समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करेल." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. Shri Guruji Drishti - Darshanikata book publishing
Ramadan Eid तेलंगणा सरकारने रमजानच्या सुट्टी देण्याच्या परिपत्रकानंतर, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने गरुवारी तेलंगणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रमजान महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे कमाचे तास कमी करण्याची विनंती केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पर्वत राव (९०) यांचे बुधवार, दि. ११ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे निधन झाले. गेले काही काळ ते आजारीच होते. त्यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची क्षेत्र संघचालक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वोच्च नैतिक मूल्यांचे पालन केले. त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा आणि सेवाभावी स्वभावाने हजारो लोकांना प्रेरित केले आहे. Parvati Rao RSS News
Sar Tan se jooda तेलंगणातील हैदराबाद येथे कट्टरपंथी जमावाने पुन्हा एकदा गोंधळ घातला. सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध नोंदवाला असल्याचे बोलले गेले आहे. तसेच हैदराबाद येथे रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणात सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली.
T Raja Singh भाजपचे आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांच्या घराची ४ संशयितांनी रेकी केल्याची घटना आहे. खाजा आणि इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही टी राजा सिंह यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमाद्वारे पाठवत होते. ही घटना २७-२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची आहे. आता याप्रकरणी चार पैकी दोघेजण ताब्यात आले आहेत.
Sexual Assaulting Minor Girl गुलाम हैदर उर्फ रमजान नावाच्या कट्टरपंथी तरूणाने १४ वर्षांच्या अल्वपीयन मुलीवर लैंगिक शोषण करत गरोदर केले. अल्पवयीन मुलीवर काही महिन्यांपासून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या कुटुंबाला गर्भपात करण्यासाठी हैदरने दबाव आणला आहे. पीडित मुलगी आणि कुटुंबाचा गर्भपाताला विरोध असल्याने आरोपीने पीडितेला आणि तिच्या वडिलांचे अपहरण केल्याची घटना बिहारमधील पूर्णियामध्ये घडली आहे. याप्रकरणात स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
विशाळगडावर नोटांची बंडले वाटल्याचा ‘व्हिडिओ’ नुकताच प्रसारित झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे पैसे ‘हैदराबाद युथ करेज’ नावाच्या गटाने वाटल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात येत आहे. हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला? हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे? हे समोर आणण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन पत्र हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांना देण्यात आले आहे. (Vishalgad Viral V
हैदराबादस्थित मारा क्रिएशन्सने 'श्रीमान रामा' (Sriman Rama Doordarshan) नावाची ॲनिमेटेड टेलिव्हिजन मालिका विकसित केली आहे. रविवार, ७ जुलै २०२४ पासून दूरदर्शनवर मालिकेचा प्रीमियर होणार आहे. दर रविवारी दुपारी १२ ते १२:३० या वेळेत ही मालिका प्रसारित केली जाईल. एकूण ५२ भागांत मालिका चालेल. संपूर्ण मालिकेची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते सत्यकाशी भार्गव यांनी केले आहे.
हैदराबाद येथील ज्ञानरत्न पुरस्कार (तेलंगणा राज्य) प्राप्त पंडित किशन राव देशपांडे यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त श्री रामलला मंदिर परिसराच्या यज्ञशाळेत स्वरचित 'जय प्रसन्न हनुमान' या गीताचे पठण केले. पंडित किशन राव देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, हनुमान चालिसाचा अभ्यास करताना त्यांना वाटले की चालिसाच्या चौथऱ्यांचे आणखी स्पष्टीकरण आवश्यक आहे. हनुमानजींच्या इतर कार्यांचीही स्तुती केली पाहिजे. या विचाराने अध्यात्म रामायणाचा अभ्यास करून त्यांनी तेलुगू भाषेत जय प्रसन्न हनुमानाची रचना केली. (Jai Prasanna Hanuman)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागील महिन्यात वितरित झालेल्या नवीन मोनोरेल रेकसाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. चाचणीअंती मिळणाऱ्या निष्कर्षातून पुढील रेकसाठी ऑर्डर दिली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केल्या जातील.
रोहित वेमुला याच्या आत्महत्येचा वापर एएसए, एसएफआय या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना, डावे पक्ष, डावे कथित विचारवंत, काँग्रेस नेते राहुल गांधी आदींना आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी केला. वेमुला याच्या आत्महत्येला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार त्याचप्रमाणे रा. स्व. संघ आणि हिंदुत्ववादी जबाबदार असल्याचाही दावा या इकोसिस्टीमकडून अजूनही करण्यात येतो. अहवालात मात्र वेमुला हा आपल्यास संघटनेवर नाराज होता, नमूद केले आहे. त्यामुळे या इकोसिस्टीमला तडाखा बसला आहे.
हैदराबाद लोकसभा निवडणूक दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत चालली आहे. भाजप उमेदवार माधवी लता यांनी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या खोट्या विकासाचा आणि तुष्टीकरणाचा बुरखा टराटरा फाडलाय. ओवेसीसारख्या मातब्बर उमेदवाराला माधवी लता जोरदार टक्कर देत असून, झंझावाती प्रचारामुळे आता ओवेसी हैदराबादच्या गल्लीबोळात मतांची भीक मागत फिरताना दिसतात.
संदेशखालीतील पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नेतृत्वाखाली डीयू, जेएनयू, जामियाच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील बंगा भवन येथे जोरदार निदर्शने केली. देशभरातील विद्यार्थ्यांनी कोलकाता, मुंबई विद्यापीठ परिसर, बीएचयू कॅम्पस, देवी अहिल्या विद्यापीठ इंदूर, राजस्थान विद्यापीठ परिसर, हैदराबाद विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून संदेशखालीतील महिलांवर होणारे बलात्कार आणि जमीन बळकावण्याच्या घटनांच्या निषेधार्थ ८०० हून अधिक ठिकाणी अभाविपकडून
येत्या पाच वर्षांत तेलुगू लोक भारत, बॉलिवूड आणि हॉलिवूडवर राज्य करतील, असे वादग्रस्त वक्तव्य तेलंगणाचे मंत्री मल्ला रेड्डी यांनी केले आहे. 'ॲनिमल' चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर सगळीकडून टीका करण्यात येत आहे.
भारतातील निवासी रिअल इस्टेट विक्रीने वार्षिक ५० टक्क्यांच्या वाढीसह २०२१ मधील पातळीला बरेच मागे टाकले आहे. २०२२ दरम्यान नवीन सादरीकरणांमध्ये प्रबळ वाढ झाली आणि कॅलेंडर वर्ष २०२२ दरम्यान ४,३१,५१० नवीन घरांच्या सादरीकरणासह वार्षिक १०१ टक्के वाढीची नोंद केली, असे देशातील अग्रगण्य ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या नवीन अहवालामध्ये म्हटले आहे.
“भारत कोरोनामधून केवळ येशूमुळे वाचला. वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर यांच्यामुळे नाही, तर केवळ येशूची दया होती म्हणून भारत कोरोनातून सावरला. भारताचा विकास ख्रिस्ती नागरिकांमुळे झाला,” असा अजब दावा नुकतेच तेलंगणचे अधिकारी डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी केला. डॉक्टर असलेल्या आणि मोठ्या हुद्द्यावर असलेल्या एका व्यक्तीने मांडलेले हे मत... त्यामुळे त्याची पार्श्वभूमी, त्याचे परिणाम तपासणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तेलंगणमधील धर्मांतरणाचे चित्र उलगडणारा हा लेख...
कर्नाटकातील काही मंदिरातील 'सलाम' आरतीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ती संध्या आरती म्हणून ओळखली जाईल. हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. टिपू सुलतानच्या नावाने केले जाणारे विधी रद्द करण्याची मागणी या संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. यात सलाम आरतीचा समावेश होता.
हैदराबादमधील ‘आयसीएफआय फाऊंडेशन फॉर हायर एज्युकेशन’ (आयएफएचई) येथे कायद्याचे शिक्षण घेणार्या हिमांक बन्सल या हिंदू विद्यार्थ्यांस 15 ते 20 जणांच्या टोळक्याने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देण्यास भाग पाडून ‘मॉब लिचिंग’ करण्याचा प्रयत्न केला. हिमांक याने कथितरित्या ईशनिंदा केल्याचे धर्मांध टोळक्याचे म्हणणे होते. समाजमाध्यमांवर ‘आयएफएचई’मधील विद्यार्थी हिमांक बन्सल यास मारहाण करण्याची चित्रफीत ‘व्हायरल’ झाली आहे. त्यामध्ये हिमांक बन्सल यास जबर मारहाण करणारे आणि त्यास ‘अल्ला-हू-अकबर’ अशी घोषणा देण्यास भाग पाडणार
नरेंद्र चपळगावकर यांची ही सर्व लेखन कारकिर्द फार मोठ्या इतिहासाचा एक दीर्घ पट मांडते, त्यावर वर्तमानाची अक्षरं कोरते आणि भविष्याचे मोठे संचित सांभाळून ठेवते. ओघवती भाषा, सरळ निवेदन शैली, व्यक्तिचित्रणातले बारकावे आणि घटना-प्रसंगांचे विश्लेषण करण्याची न्यायबुद्धी या सार्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे लेखन एक लखलखीत विचार वैभव म्हणून मराठी साहित्यात मानाचे पान आहे.
भारत जोडो' यात्रेत काँग्रेसचे नेते नितीन राऊत सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेले असता जखमी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत पोलीसांच्या धक्काबुक्की दरम्यान ते खाली कोसळले. त्यात उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हाताला आणि पायालाही दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबादच्या वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र व बहुतांश भारताने हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून इंग्रजी सत्ता येईपर्यंत सुमारे दीडशे १५० वर्षे स्वातंत्र्याचा लाभ घेतला होता. हैदराबाद संस्थानात मात्र मोगलाईनंतर स्वातंत्र्यसूर्य उगवला, तो दि. १७ सप्टेंबर, १९४८ रोजी. निजामाचा पराभव झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा सुभेदार असतानाच मीर कमरुद्दीन चीन कलिजखान निजामुल्क याने १७२४ मध्ये हैदराबाद राज्याची स्थापना केली. मराठे हेच निजमाचे प्रबळ शत्रू होते. म्हणूनच ‘हिंदूंना सांभाळून घ्या आणि मराठी माणसांपासून सावध राहा,’ असा इशारा मरतेसमयी पहिल्या निजमाने दिला
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात शिरच्छेदाचा नारा देणाऱ्या गौहर चिश्तीला पोलिसांनी दि.१४ जुलै रोजी हैदराबाद येथून अटक केली होती. १७ जून रोजी गौहर चिश्तीने अजमेर दर्ग्याच्या बाहेर आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या.
हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर करत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला रविवारी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ सरदार पटेल यांनी ’एक भारत श्रेष्ठ भारत’चा नारा दिला होता. आमच्या पक्षाचाही हाच नारा आहे. आमचा एकच कार्यक्रम आहे
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबाद मध्ये होत आहे. बैठक हैदराबाद मधील नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये दोन दिवसीय मंथन शिबिराच्या शेवटच्या दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पुढील तीस ते चाळीस वर्षात देशात भाजपचे युग असेल, असं अमित शहा यांनी म्हटले.
"विजय प्राप्त करणे हा आयुष्यातला एक अनिवार्य भाग असल्याने आपण तो नक्कीच मिळवत आहोत. परंतु आपल्याला तो विजय आता उपयोगात आणायचा आहे. विजयी होणं हे आपलं ध्येय नसून तो आपल्या आयुष्यातला एक टप्पा आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. गुरुवाद, दि. १६ जून रोजी तेलंगणा येथे विद्यार्थी सेवा समिती आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने 'स्फूर्ती छात्रशक्ती भवन' या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी इमारतीचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्यसूर्यासाठी सौभाग्याची समाप्ती करणारी वीरांगना म्हणजे नीरा आर्य. हे वीरांगने, आमच्या चामडीचे जोडे शिवून तुला घातले, तरी तुझे ऋण आम्ही फेडू शकत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबादच्या चारमिनारसमोर फुले विकून तुला जगावे लागले. तुझी झोपडी सरकारी जागेत आहे म्हणून तोडली गेली, याची आम्हाला थोडीही खंत वाटली नाही. खरंच आम्ही स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकतो का?
आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान सुवर्णसमृद्ध आहे. त्यातील वेदान्तशास्त्र तर शिरोभूषणच! याच वेदान्तशास्त्रातील एक विशिष्टाद्वैत संप्रदाय. दि. ५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विशिष्टाद्वैत संप्रदायाचे संस्थापक श्री रामानुजाचार्यांच्या भव्य मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त श्रीरामानुजाचार्यांच्या जीवन तथा तत्त्वज्ञानाचा आढावा घेणार्या लेखमालिकेतील आज दुसरा व शेवटचा लेख...
आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान हे सुवर्णसमृद्ध आहे. त्यातील वेदान्तशास्त्र हे शिरोभूषणच ! याच वेदान्तशास्त्रातील एक विशिष्टाद्वैत संप्रदाय. दि. ५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विशिष्टाद्वैत संप्रदायाचे संस्थापक श्री रामानुजाचार्यांच्या भव्य मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतत अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त श्रीरामानुजाचार्यांच्या जीवन तथा तत्त्वज्ञानाचा आढावा...
शमशाबाद येथे बांधण्यात आलेल्या संत व समाजसुधारक रामानुजाचार्य यांच्या मुर्तीचा अनावरण सोहळा ५ फेब्रुवारी रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मुर्तीचे अनावरण करण्यात आले होते. रामानुजाचार्यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'रामानुज सहस्राब्दी समारंभ' या कार्यक्रमात रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित होते. 'रामानुजाचार्य म्हणजे भक्ती आणि समतेचे महान ध्वजवाहक.', असे म्हणत त्यांनी संबोधन करण्यास सुरुवात केली.
असदुद्दीन ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबाद शहरात तब्बल १०१ बोकडांची कुर्बानी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे या प्रकरणात देशातील ‘पेटा’ आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या दोन दांभिक संस्था-संघटनांनी बाळगलेल्या मौनाचा मात्र समाचार घेतलाच पाहिजे.
हैदराबादमधील संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ असे नाव देण्यात आले आहे. ११व्या शतकातील महान तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक रामानुज यांचा हा पुतळा २१६ फूट आहे. हा पुतळा कर्नाटकातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील मुचिंतल येथील 'चिन्ना जेयर स्वामी आश्रमा'मध्ये बनवण्यात आला आहे. १०१७ मध्ये जन्मलेल्या संत रामानुजाचार्य यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हैदराबाद मधल्या शमशाबाद येथे बांधण्यात आलेल्या संत आणि समाजसुधारक रामानुजाचार्यांच्या मुर्तीचा अनावरण सोहळा ५ फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुर्तीचे अनावरण होणार आहे. एकूण ४५ एकरच्या जागेत ही मुर्ती बांधण्यात आला असून २१६ फूट उंच असणाऱ्या या मुर्तीस 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' असे नाव देण्यात आले आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीची, संपन्न वारशाच्या सुवर्ण साक्षीदारांपैकी एक म्हणजे आपली मंदिरे. भारताच्या प्रत्येक राज्यांत संस्कृतीचे समृद्धत्व, ऐतिहासिकत्व सांगत आजही ही मंदिरे भक्कमपणे उभी आहेत. नुकतेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील काही मंदिरांना भेटी देण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आजच्या पहिल्या भागात हैदराबादमधील मंदिरांची ओळख करुन घेऊया...
हैदराबादमधील किमान अर्धा डझन मुस्लीम कुटुंबांनी या कायद्याच्या भीतीने बदलली मुलींच्या लग्नाची तारीख
हैदराबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी मोठा गौप्यस्फोट केला
आयपीएल २०२२च्या सुरुवातीलाच सर्वोत्कृष्ट फलंदाज के. एल. राहुल आणि गोलंदाज राशीद खानवर केले गेले गंभीर आरोप
तुम्ही तयार असाल, तर जेव्हा खेळाडूंचे आयुष्य थंडावते, थोडे आळसावते, इच्छाशक्ती साथ देईनाशी होते, तेव्हा थोडे थांबा. आजुबाजूला पाहा. इतर काय करत आहेत, ते पाहा. थोडे आपल्या क्षितिजापलीकडे डोकावण्यास सुरुवात करा. तेव्हा खरंच मनातील ऊर्जा वर्धित होते. प्रश्नांना उत्तरं मिळतात. श्वासांना प्राणवायू मिळतो.
सामान्यांचा असामान्य लढा, चर्चां-वाटाघाटींचे अनेक फड आणि शेवटी ‘ऑपरेशन पोलो’ या नावाने करण्यात आलेली पोलीस कारवाई, या सर्वांचा परिपाक म्हणजे १७ सप्टेंबर, १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. एकसंध भारताच्या निर्मितीतील एक टप्पा पूर्ण झाला.
आपण केवळ मुस्लीम समाजाच्या मागे उभे नसून, अन्य समाजातील सर्व उपेक्षित वर्गांच्या मागे उभे असल्याचा दावा करणारा ओवेसींचा एमआयएम या पक्षामध्ये केवळ मुस्लीम व्यक्तींचीच नेता म्हणून कशी निवड होते? हे पाहिले की, ओवेसींच्या पक्षाचा असली चेहरा कोणता आहे, याची कल्पना आल्यावाचून राहत नाही.
हैदराबादमधील गणिताचे भौतिकशास्त्रज्ञ कुमार एस्वारन यांनी असा दावा केला आहे की गेल्या १६१ वर्षांपासून अनुत्तरित राहिलेल्या अथवा निराकरण न झालेल्या 'रीमन हायपोथेसिस' किंवा 'आरएचसाठी' त्यांनी एक पुरावा विकसित केला आहे. श्रीनिधी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी (एसएनआयएसटी) मध्ये सेवा देताना ईश्वरन यांना या समस्येवर तोडगा सापडला, असे संस्थेने म्हटले आहे.
शुक्रवारी (११ जून) मोदी सरकारच्या निषेधार्थ युवा कॉंग्रेसच्या सदस्यांनी तेलंगणाच्या हैदराबादमधील हुसेन सागर तलावामध्ये दुचाकी फेकली.द न्यूज मिनिटाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ युवा कॉंग्रेसचे कार्यकर्ते तलावामध्ये दुचाकी टाकताना दिसले., त्या पुरुषांनी दुचाकी उचलून ती रेलिंगवर ठेवली आणि नदीवर खाली ढकलले.या घटनेमुळे हे प्रदर्शन विचित्र झाले आहे.
अनेक प्रयोगशील अक्षरसुलेखनकारांचं काम प्रत्यक्ष पाहण्याचा मला योग आला. भारतात आणि जगात अनेक सुप्रसिद्ध अक्षरसुलेखनकार आहेत. परंतु, फार थोड्या अक्षरसुलेखनकारांनी अक्षरांवर आशयगर्भ साधना केली. अक्षरांची उपासना केली. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद जवळील विजीनगरम या ठिकाणचे पुसापतीपरमेश्वर राजू होय!
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैदराबादमध्ये बाळ बोठेला ताब्यात घेऊन पोलिस पथक नगरकडे रवाना झाले.
‘इंडमार्क समूह’ हा पुण्यातील इतर उद्योगांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, तो व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नरेंद्र रंगनाथ मेहेर यांच्या नेतृत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे. ‘कोविड’ संकटातही साहजिकच मेहेर यांचे हे नेतृत्वगुण प्रकर्षाने दिसून आले. परिणामी, महामारीच्या संकटातून सावरून नव्या व्यावसायिक संधी शोधण्यात त्यांना यश मिळत गेले. कुठल्याही कर्मचार्याची एक रुपयाचीही वेतन कपात न करता, त्यांनी आपल्या कर्मचारीवर्गाला कुटुंबाप्रमाणे सांभाळले. तेव्हा, ‘कोविड योद्धा’ म्हणून कार्यरत नरेंद्र मेहेर यांच्या महामारीच्या काळाती
नुकतेच हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जगन्नाथपुरी अशा ठिकाणच्या कला-महाविद्यालयांना भेट देण्याचा योग आला. मी या योगाला ‘भाग्य-योग्य’ म्हणेन. जवळ-जवळ तीन प्रांतांच्या कला-संस्कृतीचा सुरेख संगम या काळात पाहायला आणि अनुभवायला मिळाला. महाराष्ट्रातील मी, या तिघांच्या कला-समन्वय, कला-आत्मीयता आणि कलाविषयक उपक्रम राबविण्याच्या मानसिक उत्साहाला बघून, भारावून गेलो. हा अनुभव कमी की काय, जगन्नाथपुरीच्या ‘ओडिशा कॉलेज ऑफ ऑर्ट अॅण्ड क्राफ्ट्स, पुरी’ या कला-महाविद्यालयाच्या उत्सवी मानसिक सकारात्मकतेने तर ‘कळसच’ गाठले
सुपरस्टार रजनिकांत यांना शुक्रवारी १० वाजता हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या १० दिवसांपासून ते सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. सिनेमाच्या सेटवर काही जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. रजनिकांत यांची २२ डिसेंबर रोजी करण्यात आलेली कोरोना चाचणी करण्यात आली होती.
हैदराबाद, केरळनंतर भाजपचे मिशन 'मुंबई'
भाजप नेते किरीट सोमय्यांचा नारा