Murshidabad Violence पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जिल्ह्यात मुस्लिम जमावाने दंगल घडवल्यानंतर काही दिवसांनी, एका हिंदू महिलेने तिच्यावर बलात्कार करण्यात येणार असल्याच्या धमक्या आणि इस्लाम स्वीकारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले आहे.
Read More
Hindu Bachao मुर्शिदाबादमधील हिंसेनंतर पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेता सुवेंदु अधिकारी यांनी बंगाली हिंदूंसाठी 'हिंदू बचाओ' मोर्चा काढला. दरम्यान, त्यांनी ग्राम सुरक्षा संघटनेची मागणी केली आहे. त्यासोबतच सांगण्यात आले की, हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी परवानायुक्त हत्यारे पुरवण्यात येणार आहेत.
वक्फ (सुधारणा) कायद्याच्या निषेधार्थ मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार उसळला. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांच्या अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे. शमशेरगंजमध्ये झालेल्या हिंसाचारात मशिदीजवळ जमलेल्या जमावाने हिंदू कुटुंबांची घरे विशेषत: लक्ष्य केल्याचे वृत्तात म्हटले आहे. बंगालमधील या हिंसाचारात आतापर्यंत ३१५ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. Murshidabad Voilence Update
Mamata Banerjee पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे हिंसाचार बळावला गेला आहे. ममता बॅनर्जी आपल्या व्होट बँकचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये मु्स्लिमांनी हिंसाचाराच्या कारणाने ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे.
वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू होऊ देणार नसल्याची भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतल्यानंतर राज्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार उसळला. या घटनेच्या चौकशीसाठी सध्या नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. Murshidabad Voilence SIT Inquiry
वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mithun Chakraborty
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात नव्या वक्फ कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर येऊन पोहोचले. झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार आणि शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आहे. इस्लामिक कट्टरपंथींच्या उन्मादामुळे परिसरात दहशत पसरली असून अनेक हिंदू कुटुंबांना त्यांची घरे सोडून सुरक्षित ठिकाण गाठावे लागत आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हा हिंसाचार तीन महिन्यांपूर्वी रचलेला सुनियोजित कट होता. परदेशातून निधी मिळाल्याचा धक्कादायक खुलासाही यावेळी करण्यात आला आहे. West Bengal violence Preplanned
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित वास्तवावर आधारित असल्याची कोल्हेकुई सुरू केली. मात्र, सध्या प. बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये जे घडत आहे, ते काश्मीरपेक्षा फारसे वेगळे नाही. काही वर्षांनी या घटनांवर ‘बंगाल फाईल्स’सारखा चित्रपटही काढला जाईल. सध्या तो देशवासीयांना लाईव्ह पाहायला मिळत आहे, ही शोकांतिका
Bengal Violence पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे २७ मार्च रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडून ३ एप्रिलपर्यंत कारवाईचा अहवाल मागितला आहे.
औरंगजेबाच्या थडग्यावरून सुरू असलेल्या वादानंतर नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी हैदोस घातला. या हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदर प्रकरणातील कारवाईला आणखी वेग आला आहे. फहीम खान याच्या घरावर नागपूर महापालिकेने सोमवारी (दि. २४ मार्च) बुलडोझर फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. अवैध बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेने २४ तासांचा अवधी दिला होता, त्यानंतर सदर कारवाई झाल्याचे समोर येत आहे. Buldozer Action on Fahim Khan House
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार, २२ मार्च रोजी हमीद इंजिनयर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो औरंगजेब समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आता जे काही नुकसान झाले ते सगळे दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची मालमत्ता विकली जाईल, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी नागपूरचे पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर हिंसाचाराच्या घटनेत मालेगावचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. शनिवार, २२ मार्च रोजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्या नागपूर हिंसाचार प्रकरणातील अनेक आरोपी नागपूरच्या बाहेरचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ते कुठून आले याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती सायबर खात्याचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी गुरुवारी दिली.
नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपासातून अनेक खळबळजनक माहिती उघड झाली आहे. फहीम खाननेच जमाव जमवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असताना यासंदर्भात आता एक नवीन अपडेट पुढे आली आहे. या हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यादृष्टीने पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी महिला पोलिसाची वर्दी खेचत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान यानेच जमाव जमवला असून त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी रात्री (१७ मार्च) इस्लामिक कट्टरपंथींनी नागपुरात हिंसाचार केला. वाहनांची मोडतोड केली, जाळपोळ केला, घरे आणि रुग्णालयांवरही दगडफेक केली. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी तीव्र शब्दांत या प्रकरणी विरोध दर्शविला आहे. नागपुरात मुस्लिम समाजातील एका वर्गाने ज्याप्रकारे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या घरांवर आणि महिलांवर हल्ले केले आहेत. हे अत्यंत निंदनीय असून विश्व हिंदू परिषद या घटनेचा निषेध व्यक्त करते. VHP on Nagpur Vio
नागपूरमधील महाल परिसरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारामुळे सध्या वातावरण तापले आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत या हिंसाचारातील आकडेवारी जारी केली. या घटनेचा सूत्रधार लवकरच कळणार असून नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करत पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा दिला.
नागपुरात विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याचे निदर्शनास आले. मात्र नागपूरच्या महाल परिसरात रात्री साडेआठ वाजता हिंसाचार उसळला. इस्लामिक कट्टरपंथींनी दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुद्धा केल्याचे दिसून आले. Violence in Nagpur on Shiv Jayanti
नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत व्यक्त केला. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर एक ट्रॉली भरून दगड आणि अनेक शस्त्र मिळाले असून या घटनेत काहीतरी सुनियोजित पॅटर्न दिसत असल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी नागपूर घटनेवर विधानसभेत निवेदन केले.
औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्यात सुरु असलेल्या वादाला सोमवारी नागपुरात हिंसक वळण लागले. महाल परिसरात दोन गटात तणाव वाढला आणि काही वेळातच हिंसाचार उसळला. अगदी हंसपुरीपर्यंत तो रात्री पोहोचल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत ६० ते ६५ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. Nagpur Violence Accused Arrested
महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून या हिंसाचाराच्या सूत्रधाराला बेड्या ठोका, असे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"ज्या नागपूरमध्ये कधीच सांप्रदायिक दंगल झाली नाहीत तिथे असा हिंसाचार झाल्याने मला दुःख होत आहे.", असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी व्यक्त केले आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे लोकांना शांतता ठेवण्याचे व खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्या अबू आझमींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रूरकर्मा औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली, तेच आज नागपूर हिंसाचारावर मगरीचे अश्रू वाहताना दिसत आहेत. Abu Azmi on Nagpur Violence
नागपूर हिंसाचारातील जखमींच्या उपचाराबाबत कोणतीही हलगर्जी होता कामा नये, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी या घटनेत जखमी झालेले नागरिक, त्यांचे कुटुंबीय तसेच पोलिस अधिकाऱ्यांची रुग्णालयात भेट घेतली.
दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? आणि
बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर कट्टरपंथींचा उन्माद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. हिंदू अल्पसंख्याक आणि विशेषतः हसीना समर्थक तसेच, अवामी लिगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यास कट्टरपंथींनी सुरुवात केली. एखाद्या हॉलीवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटाची कथा चोरून आपला नवीन चित्रपट तयार करायचा, ही ‘टेक्निक’ तशी चित्रपटसृष्टीत जुनीच. अशाच पद्धतीने बांगलादेशातील स्टोरी एकाअर्थी चोरण्याचा प्रकार सीरियातही झाल्याचे दिसते.
देशभरात एकीकडे महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे दोन गटांत हिंसक हाणामारी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकरण झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील इचक परिसरात घडल्याची माहिती आहे. पताका आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर काही धर्मांधांनी दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा दल तैनात केले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. Stone Pelting in Jharkhand on Mahashivratri
उत्तर प्रदेशात संभळ हिंसाचार प्रकरण चांगलेच गाजले होते. नोव्हेंबर महिन्यात येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला तर बहुतांश लोक जखमी झाले होते. पोलिसांनी कडक कारवाई करत संभल हिंसाचारात सामील असलेल्या अनेक आरोपींना अटक केली, त्यापैकी एका आरोपीने नुकत्याच दिलेल्या कबुलीजबाबामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संभलमधील हिंसाचाराच्या वेळी हिंदू पक्षाच्या बाजूने लढणारे वरिष्ठ अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचे आरोपीने कबुल केले आहे.
काश्मीरमधील हिंसाचार ( Kashmir Violence ) हा पाकपुरस्कृत असल्याचा उच्चार लष्करप्रमुखांनी केला आहे. आतापर्यंतच्या दहशतवादी घटनांनी वेळोवेळी ही बाब ठळकपणे मांडली आहे. भारताने दहशतवादाविरोधात राबविलेल्या ठोस उपाययोजना, तसेच काश्मीरच्या विकासासाठी राबविलेले धोरणात्मक निर्णय भारताला बळ देणारे ठरले आहेत.
उत्तर प्रदेशच्या संभळ येथे २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. अनेक पोलीस कर्मचारी देखील या हिंसाचारात जखमी झाले. सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर आक्रमक कट्टरपंथीयांनी हल्लाबोल केला. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही याचा निश्चय केलेले मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी या समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
उत्तर प्रदेशाच्या संभल जिल्ह्यात जामा मशिदीत हरिहर मंदिराचा दावा मांडल्यानंतर मशिदीत दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता. झालेल्या वादाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यास सांगितले. शांतता राखण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती सर्व पावले उचलावी लागतील, असे न्यायालयाने म्हटले. कशी बदलली संभलची डेमोग्राफी? वाचा संपूर्ण घटनाक्रम. demography of Sambhal
मुंबई : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले ( Violence ) आणि धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे असंख्य लोक भयभीत झाले आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्थिर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्याचे परिणाम बांगलादेशच्या पलीकडे पसरतील. ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतता धोक्यात येईल, असा इशारा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेते कैलाश सत्यार्थी यांनी दिला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना उद्देशून पुढे ते म्हणाले की
Hindus बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या अंतरिम सरकारने बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायावर चादर टाकली आहे. मात्र याउलट अल्पसंख्याकांवर विशेषत: हिंदूंविरोधात जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा वास्तववाद आपल्याला स्वीकारावा लागत आहे. बांगलादेशात हिंदूंना रिक्षाचालकांकडून जाच होत असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशात ७९ दिवसांत हिंदूंविरुद्ध ८८ घटना घडल्याची माहिती बांगालदेशने मंगळवारी १० डिसेंबर २०२४ रोजी सांगितली.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर देशातील अल्पसंख्याक हिंदूंना इस्लामिक कट्टरपंथींकडून लक्ष्य करण्यात आल्याचे युनुस सरकारने नुकतेच कबुल केले आहे. त्यांनी हे मान्य केले की, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदुंविरोधात ७९ दिवसांत जातीय हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या आहेत. वास्तविक हा आकडा मूळ घटनांच्या संख्येपेक्षा कमी असला तरी बांगलादेशने अखेर वस्तुस्थिती स्वीकारली असून युनुस सरकार तोंडघाशी पडल्याचे दिसत आहे. Bangladesh accept minority hindu violence
"बांगलादेशातील हिंसाचार प्रकरणी चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा आहे. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर वेगळे उपाय शोधावे लागतील. हिंदूंवर होणारे अत्याचार आता सहन केले जाणार नाहीत. बांगलादेशातील अत्याच्यार थांबवण्यासाठी विश्वशक्तीला संघटित व्हावे लागेल!", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. Sunil Ambekar on Bangladesh
"बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले आणि धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे असंख्य लोक भयभीत झाले आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्थिर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्याचे परिणाम बांगलादेशच्या पलीकडे पसरतील. ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतता धोक्यात येईल.", असा इशारा नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी दिला आहे. Kailash Satyarthi to Muhammad Yunus
मुंबई : बांगलादेशात सत्तांतर होऊन मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्यापासून येथील इस्लामिक ( Islam ) कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हिंदूंची मंदिरे, देव-देवतांच्या प्रतिमा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या जिहाद्यांकडून वारंवार होत आहे. इस्लाममध्ये मूर्तिपूजकांना ‘काफीर’ मानले जाते. त्यासंबंधी सर्व गोष्टी त्यांच्यासाठी ‘हराम’ आहेत. बांगलादेशात धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंची प्रतीके असलेल्या मंदिरांवर याच उद्देशाने हल्ले झाल्याच्या घटना गेल्या काही
'बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवावेत आणि श्री चिन्मय कृष्णा दास यांची तुरुंगातून सुटका करावी', असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेश सरकारला केले आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शनिवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी यासंदर्भात एक पत्रक जारी केले असून बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. RSS on Bangladesh Violence
संभळ हिंसाचाराचे प्रकरण ताजे असतानाच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील कनिष्ठ न्यायालयांना मशिदींशी संबंधित याचिकांवर सुनावणी न घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. त्यासोबतच चेतावणीसुद्धा दिली की, 'संसदेने पारित केलेल्या प्लेसेस ऑफ वॉरशिप ऍक्ट १९९१ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात केंद्र अथवा राज्य सरकार अयशस्वी झाल्यास संपूर्ण देशात स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि
उत्तर प्रदेशच्या संभळ येथे कथित मशिदीच्या पुरातत्व सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस बांधव जखमी झाले. मशिदीलगतच्या घरावरून दगडफेक सुद्धा करण्यात आली. या हिंसाचारासंबंधीत एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. "तू सामान लेकर आ, मस्जिद के पास मेरे भाई का घर है”, अशा प्रकारचा संवाद झाल्याचे या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. यावरून हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट असल्याचे मिळालेल्या ऑडिओतून उघडकीस येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार या प्रकरणी आतापर्यंत तीन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ४९ इतर
उत्तर प्रदेशच्या संभळ परिसरात, जामा मस्जिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर रोजी कट्टररपंथीयांकडून हिंसाचार करण्यात आला. आता पर्यंत या मध्ये २५०० जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लाखो रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असून २० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशातच आता अरफा खानम शेरवानी या महिला पत्रकाराने जाणीवपूर्वक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
: उत्तर प्रदेशच्या संभळ येथे २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात पोलीस खात्यातील २८ जणं जखमी झाली आहेत. मस्जिदीच्या सर्वेसाठी आलेल्या पथकावर स्थानिक कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून २५ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अशातच आता, या हिंसाचाराच्या बाबतीत काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
नवी दिल्ली : मणिपूरमधील ताजे हल्ले आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने २ हजार जवानांचा समावेश असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ( CAPF ) २० कंपन्या राज्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव? | Psychology of Violence | Dr. Nandu Mulmule | MahaMTB Gappa मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा...
बांगलादेशात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यावेळी झालेल्या आंदोलनात बांगलादेशी हिंदूंसह सुमारे ६०० लोक मारले गेले. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा भारत सुरुवातीपासून उपस्थित करत आला असला तरी आता संयुक्त राष्ट्रानेही हिंसाचारात मारल्या गेलेल्या अल्पसंख्याकांची चौकशी आणि संरक्षण करण्याची विनंती केली आहे. UN on Bangladesh Violence
'बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार थांबले पाहिजेत' अशा आशयाचा एक बॅनर शुक्रवारी सकाळी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आकाशात फडकताना दिसला. हा बॅनर एका विमानाच्या मागे बांधला असून तो हडसन नदीवर आणि जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीनजीक फडकताना पाहायला मिळाले. याचे आयोजक बांगलादेश वंशाच्या हिंदू समुदायातील सितांशु गुहा यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशी हिंदूंच्या समस्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे बॅनर झळकवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. New York Banner News