Proletsभारतीय संस्कृतीत आजही निसर्गाचे महत्त्व अबाधित आहे. अगदी आहारापासून ते रोजच्या जीवनशैलीपर्यंत प्रत्येक बाबतीत निसर्गाशी आपला ऋणानुबंध जुळला आहे. पोषक आहाराच्या दृष्टीन अशीच गोष्ट म्हणजे, भरडधान्य अर्थात मिलेट्स. भरडधान्याचे वैशिष्ट्य असे की, यांच्यात भरपूर पोषणमूल्ये असूनही त्यांच्याकडे इतकी वर्षे कोणाचेच फारसे लक्ष गेले नव्हते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून जगभर ओळखले गेले. पोषणकारी भरडधान्यांच्या प्रेरणेतून मिहीर देसाई यांनी ‘प्र
Read More
भारतातील अनेक स्टार्टअप अल्पावधीतच प्रचंड यशस्वी ठरले, तर काही स्टार्टअप्सना आपला गाशा गुंडाळावा लागला, याकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यानिमित्ताने स्टार्टअप्सचा शुभारंभ करण्यापूर्वी आणि स्टार्टअप सुरु केल्यानंतर नेमकी नवउद्योजकांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
भारतातील स्टार्टअप संस्कृतीला बळ देण्यासाठी मुंबईतील रत्नम कॉलेजमध्ये स्टार्टअप फर्स्ट फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते. याच फेस्टीवलचा भाग म्हणून १० फेब्रुवारी रोजी मुंबई प्रिमियर आंत्रप्रेन्युअरशिप फेस्टिवलचे आयेजन केले गेले होते
मुंबई : “महाराष्ट्र ( Maharashtra ) हे आपल्या नाविन्यपूर्ण आणि उद्योगस्नेही धोरणाने जगाची स्टार्टअप राजधानी हा लौकिक लवकरच मिळवेल,” असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्रालयाकडून ‘नाविन्यतेला सशक्त करून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणे’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस
नवीन स्टार्ट अप धोरण देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘ नाविन्यतेच्या सशक्तीकरणातून महाराष्ट्राची प्रगती’ चे आयोजन करण्यात आले आहे
‘टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’तर्फे भरविण्यात आलेल्या स्टार्टअप प्रदर्शनाला डोंबिवलीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डोंबिवलीसह आजूबाजूच्या शहरांमधील 60 नवउद्योजकांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. डोंबिवलीतील नामांकित संस्थांपैकी ‘टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ हे एक आहे. यंदा हे मंडळ अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केले.
जगातील विविध देशांसोबतच्या व्यापार करारांबाबत भारताचा नवा दृष्टीकोन गुणवत्तेस महत्व देतो. त्यामुळे भारत – युरोपीय महासंघादरम्यानचा मुक्त व्यापार करार ऐतिहासिक ठरेल, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी केले. इंडिया युरोप बिझनेस अँड सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.
स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने मदत करणे अशा विविध उद्दीष्टांच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय स्टार्टअप दिनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र स्टार्टअप अॅक्सेलेरेशन उपक्रमाचा’ प्रारंभ करण्यात आला
प्रवास ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट. प्रवासातून आपल्याला काहीतरी आनंद घेता यावा किंवा तो प्रवास अविस्मरणीय ठरावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा. हा प्रवास सुखकर व्हावा, कुठल्याही अडचणींशिवाय व्हावा, अशी सेवा आपल्याला मिळावी, असे प्रत्येकालाच वाटते. पण, या प्रवासात आपल्याला ‘पर्सनल टच’ देणारी, या प्रवासात आपली काळजी घेणारी, आपल्या आवडीनिवडींनुसार आपली संपूर्ण ट्रीप अरेंज करून दिली, तर आपल्या संपूर्ण प्रवासाचा नूरच पालटून जाईल, हीच किमया आहे ‘गॅलवन्ट टूर्स’च्या निशिकांत शिंदे यांची. त्यांच्या या स्टार्टअपविषय
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ यासारख्या नवीन आणि सतत ‘अपडेट’ होणार्या क्षेत्रात काम करणे हे तसे अवघडच. पण, स्वतः परदेशातून उच्च शिक्षण घेऊनसुद्धा भारतातच आपला उद्योग सुरू करणे आणि त्यातही शिक्षण, ‘रिटेल’, ‘डेटा मॉनिटरिंग’ यांसारख्या क्षेत्रांत काम करत आपले स्वतःचे ‘प्रॉडक्ट’ विकसित करण्याचे काम फारच कमी लोक करू शकतात आणि तीच किमया केली आहे, ‘ऑटोमेटन-एआय’च्या भूषण मथियन यांनी. त्यांच्या याच स्टार्टअपची माहिती या लेखातून जाणून घेऊया...
भारतातील ८० हजार स्टार्टअप्सपैकी तब्बल १५ हजार स्टार्टअप्स हे एकट्या महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे देशाचे स्टार्टअप हब महाराष्ट्रच आहे असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राने गाठलेला हा मोठा पल्ला आहे आणि आता आपल्याला अजून पुढे जायचे आहे असा संदेशही त्यांनी या सभेसाठी जमलेल्या नव उद्योजकांना दिला
प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार दडलेला असतो. काहीतरी कल्पक कलाकृती आपल्याकडून घडावी, असे प्रत्येक कलाकारालाही वाटते. पण तशी संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. बरेचचदा अनेकांच्या मनातल्या कलाकृती मनातच राहतात. पण, या कलाकृतींमधून व्यवसायदेखील उभा करता येऊ शकतो. याचेच एक आदर्श उदाहरण म्हणजे स्वतः एक कलाकार असलेल्या आणि आपल्या कलेला व्यावसायिकतेची यशस्वी जोड देणार्या ‘वार्स डिझाईन स्टुडिओ’च्या सुरुची श्रीवास्तव...
भारतीय स्त्रियांचा ‘वीकपॉईंट’ म्हणजे साडी. प्रत्येकीला नटायला आवडतेच. आजच्या फॅशनच्या युगातही स्त्रियांची पहिली पसंती असते ती साडीलाच. साड्यांच्या पारंपरिकतेला एक वेगळा साज देऊन आजच्या स्त्रीला आवडेल, अशा गोष्टींचा मिलाफ साधून ‘अनीक सारीज्’ हा ब्र्रॅण्ड नावारुपाला आणणार्या अनुजा काकतकर यांच्याविषयी...
सामाजिक कार्य करणे ही बरेचदा ‘फॅशन’ बनत चालली आहे की काय, इतकी ती सपक झालेली दिसते. सामाजिक कार्याच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या गोष्टी केल्या जातात. याच चुकीच्या गोष्टींना टाळून त्यातून सामाजिक संस्था आणि देणगीदार यांना एकत्र एका मंचावर आणून त्यांचे काम सुलभ करण्यासाठी, तसेच या संपूर्ण व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणून देणगीदारांना त्यांनी दिलेल्या देणगीचे सार्थक होत आहे, हे समाधान मिळवून देण्याचे काम आपल्या ‘टेकपोज’ या ‘स्टार्टअप’मधून केले आहे सुश्मिता कनेरी यांनी. त्यांच्याविषयी...
आधुनिक युगाची सुरुवात झाल्यापासूनच अमेरिकेसह युरोपीय देशांनी आपली भरघोस प्रगती करवून घेतली, तर भारतासह अनेक आशियाई देश विकसनशील ठरले. मात्र, या काळात आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देशांपर्यंत आधुनिकीकरण पोहोचलेच नाही, त्यांच्या प्रगतीचा वारु उधळलाच नाही.
आपण नवनवीन उत्पादनांच्या स्वागतासाठी कायमच उत्सुक असतो. कारण, आपल्याला सतत काहीतरी नावीन्यपूर्ण बघण्याची, जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. परंतु, आपण कधी खोलात जाऊन त्या उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? बहुधा नाहीच. या उत्पादन प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे, त्या उत्पादनाचे स्वरुप. ते स्वरुप नेमके कसे असणार आहे? त्या उत्पादनाची विक्री वाढण्यासाठी त्या उत्पादनाच्या ‘लूक’चा किती महत्त्वाचा वाटा असतो, याविषयी आपण अनभिज्ञच असतो. यालाच या निर्मिती प्रक्रियेत म
फुकट संस्कृतीच्या माध्यमातून जनतेला आपले आश्रित करण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. कारण, एकदा जनता छोट्या-छोट्या सोईसुविधांसाठी आपली आश्रित झाली की, आश्रितांकडून गुलामी करवून घेणे सोपे जाते. अन् त्यानंतर गुलामांनी स्वतःची बुद्धी चालवू नये यासाठीच प्रयत्न केले जातात.
स्त्रियांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळी. स्त्रीत्वाचे संपूर्ण सारच या मासिक पाळीत दडलेले आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. पण, याच मासिक पाळीच्या बाबतीत सध्याच्या आधुनिक युगातही आपण किती मागासले आहोत, हे विविध घटनांवरुन सातत्याने दिसून येते. आजच्या युगातील स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत असताना या मासिक पाळीबाबतीतली आपली हेळसांड करणारी वृत्ती स्त्रियांसमोर असंख्य प्रश्न उपस्थित करते, हे कितीही नाकारले तरी वास्त
कुठल्याही उद्योगाच्या आयुष्यात कायदेशीर गोष्टींना खूप महत्त्व असते. या बाबींकडे दुर्लक्ष करून कधीच चालत नाही. कारण, या गोष्टींमधली एखादी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. त्यामुळेच या गोष्टींना काळजीपूर्वक हाताळणे, गरजेचे असते. परंतु, या गोष्टींना कसे हाताळावे, हे बरेचदा नव्या उद्योजकांना समजतच नाही. यामुळे सातत्याने नवीन उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि या अडचणींचा सामना करण्यात त्यांचा वेळ, पैसा आणि शक्ती खर्च होत राहते आणि त्यामुळे त्या उद्योजकांना त्यांच्या कामावर, उद्योगावर लक्ष केंद्रित करता ये
व्यवसाय-उद्योगांची वाढ खुंटण्यामागची तशी एक ना अनेक कारणे आहेत. जसे की, या व्यावसायिकांना एका टप्प्यावरून पुढे जाण्यासाठी लागणारे मार्गदर्शन, त्यासाठी लागणारी गुंतवणूक वगैरे. अशा व्यावसायिकांची हीच समस्या ओळखून त्यांना ‘द लिंक’च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या धनलक्ष्मी पटवर्धन यांची ही मुलाखत..
कोणी कसली नशा करावी, हे आपण सांगू शकत नाहीच. पण, देशातील तरुण मोदीविरोधी टोळक्याच्या नादी लागण्याऐवजी नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे, हे आश्वासक आणि यातूनच येत्या काळात १५०, २०० आणि आणखी कितीतरी ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ उदयाला येतील व भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, याची खात्री वाटते.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक समस्याही तितक्याच तीव्रतेने भेडसावतात. पण, मानसिक समस्यांकडे दुर्देवाने म्हणावे तितक्या गांभीर्याने आजही पाहिले जात नाही. हीच गोष्ट ओळखून पुण्याच्या रसिका आगलावे यांनी मन:स्वास्थ्यासाठी ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’च्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. तेव्हा, एकूणच मानसिक आरोग्याबाबतची जागरुकता आणि रसिका यांच्या नव्या प्रयोगाविषयी माहिती देणारा हा लेख...
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील विशाल मेठी यांचा जन्म. सर्वसाधारण मुलांसारखे स्वतः चांगले शिक्षण घेऊन करिअर घडवावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. तसेच विशाल यांनी ‘आयटी इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेतले आणि नोकरीला सुरुवात केली.
जाचक, अनावश्यक कायदे संपवतानाच कर आकारणीत सुसुत्रता व सुटसुटीतपणा आणण्याचे, करांचे दर कमी करण्याचे किंवा करांचे दर न वाढवण्याचे धोरणही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने राबवले. सरकार उद्योगांकडे शोषक म्हणून नव्हे, तर अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून पाहते, त्यावेळी भविष्यातही देशाची अर्थव्यवस्था वृद्धींगतच होणार, हे स्पष्ट होते
‘आयआयटी कानपूर’मधून ‘बी.टेक’ची पदवी संपादित केल्यानंतर रुळलेली नोकरीची वाट सोडून या उद्योजकाने आपल्या स्वप्नांना, कल्पनांना स्वतः आकार देण्यासाठी उद्योजकतेची स्वतंत्र वाट चोखाळली. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणार्या ‘कुलॉम्ब लायटेक प्रा. लि.’च्या अमेय साठे यांच्या उद्योजकीय प्रवासाची ही कहाणी....
देशातील स्टार्टअप्स कडून आता पर्यंत तब्ब्ल ७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले
बंदिस्त आयुष्य न जगता स्त्री-स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा वस्तुपाठ उभा करणार्या श्रद्धा अजमेरा यांच्याविषयी....
नरेंद्र मोदींनी ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या अभिनव योजनेद्वारे आतापर्यंत मागे राहिलेल्यांना ‘आहे रे’ वर्गात आणले आणि देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यांत क्रांती घडली. आज देशातील प्रत्येक जिल्ह्यातील ‘स्टार्टअप्स’च्या शेकडोंच्या संख्येवरुन आणि कितीतरी ‘स्टार्टअप्स’च्या ‘युनिकॉर्न’ श्रेणीत सामील होण्यावरुन त्याची प्रचिती येते.
स्टार्टअप्सना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्टार्टअपची संस्कृती तयार करण्यासाठी केंद्र सरकार कायम प्रयत्नशील आहे. 'स्टार्टअप इंडिया'ला सहा वर्ष पूर्ण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातल्या अनेक तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावणाऱ्या सर्व नवोदित तरुणांचे कौतुक केले. स्टार्टअपची संस्कृती देशात दूरवर पोहोचावी या हेतूने १६ जानेवारी हा 'राष्ट्रीय स्टार्टअप दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला.
स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता कृषी तंत्रज्ञान हे घरापासून शेती-शिवारांपर्यंत पोहोचले आहे. विविध अभ्यासपूर्ण उपक्रम-प्रयोगांद्वारे कृषी क्षेत्रातील उत्पादन व्यावसायिक स्वरूपात संकलित-वितरित करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात, याची यशस्वी उदाहरणे विविध ठिकाणी अनुभवता येतात.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बेरोजगारीचं आधीच संकट असताना कोरोनाने त्यात नोकरीवर सरळ घाला घातला. अनेक युवक आज बेरोजगार झाले. या सर्व परिस्थितीत उद्योग-व्यवसाय हाच एक समर्थ पर्याय आहे. अनिकेत-रोहन यांनी काळाची पावलं ओळखली आणि योग्यवेळी उद्योग उभारला.
तरुणांमधील सर्जनशीलता आणि उद्योजकता यांची जोपासना करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती व्हावी, यादृष्टीने मोदी सरकार ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ यांसारख्या अनेक योजना राबवत आहे. यातीलच एक पाऊल म्हणजे ‘नीती आयोगा’चे ‘अटल इनोव्हेशन मिशन!’
'तुमचा पगार म्हणजे तुम्ही पाहीलेली स्वप्न विसरण्यासाठी दिली जाणारी लाच आहे', असे इंग्रजीतील वाक्य मोजक्या शब्दात चाकोरीत अडकलेल्यांना वेगळा विचार करण्यासाठी प्रवृत्त करते.
राज्य सरकारच्या या उपक्रमात आपली संकल्पना सादर करण्यासाठी प्रत्येक स्टार्टअप अर्ज करू शकतो. त्यापैकी निवड झालेल्या शंभर अभिनव संकल्पना स्टार्टअप्सना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्यासमोर मांडता येतील
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या काळात हा स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला
देशातील एका स्टार्टअप कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर तयार केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मोबाईलपेक्षाही लवकर चार्ज करता येते.
महाराष्ट्रातील सर्व नवउद्योजक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्स यांना कल्पना मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यासपीठ उपलब्ध केले आहे.
बेरोजगारीची टांगती तलवार