मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. आता राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी बरसतील. पावसाळा म्हणजे सजीव सृष्टीत नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू. निसर्गाचे चक्र पुनरुज्जीवित करणारा हा पावसाळा माळरानावरदेखील विविध अधिवासांना आधार ठरतो. परंतु, गेल्या काही वर्षांत याच माळरानांवर पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले गेले. माळरान ही एक वेगळी परिसंस्था असून त्यावर अनेक जीव अवलंबून आहेत. हे वृक्षारोपण कितपत योग्य आहे, याचा आढावा घेणारा हा लेख...
Read More