"आधुनिक विज्ञान आणि पारंपारिक भारतीय ज्ञान यांचा समन्वय जागतिक कल्याणात अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आपल्या प्राचीन भारतीय परंपरा आणि ग्रंथ, ज्यात सखोल वैज्ञानिक आणि तात्विक समज आहे, आजच्या काळात ते तितकेच समर्पक आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. सोमवार, दि. १ एप्रिल रोजी नागपुर येथे आयोजित वैदिक गणित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. Vaidik Ganit Book Publishing
Read More
आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय गणित
गणितज्ज्ञ, सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपणार्या त्याचबरोबर देश-विदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्या डॉ. निता पाटील यांनी संघर्षावर मात करीत यशोशिखर गाठले त्यांच्याविषयी...
इंजिनिअरिंग पदवीच्या प्रवेश परीक्षेसाठी आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे अत्यावश्यक विषय राहणार नाहीत, तर यादीत दिलेल्या दहा-बारा विषयांपैकी इतर कोणत्याही तीन विषयांचे जास्तीत जास्त गुण धरले जातील, असा निर्णय 'एआयसीटीई'ने घेतला आहे. इंजिनिअरिंगच्या हजारो जागा रिकाम्या जातात म्हणून खासगी संस्थाचालकांच्या स्वार्थासाठी, कुठल्याही लॉबीच्या दबावाखाली जर हा निर्णय घेतला असेल, तर तो देशासाठी जास्तच घातक.
वर्षात राज्यभर सुपर ३० केंद्रे स्थापन करणार : गणितज्ञ आनंद कुमार
मृतदेह दीड तास पडून : रुग्णवाहीका चालकाने मागितले पाच हजार
मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या अक्षय यांचा आताच ‘गणिताचे नोबेल’ अशी ख्याती असणाऱ्या ‘फिल्डस मेडल’ने गौरविण्यात आले. वयाच्या केवळ ३६व्या वर्षी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.