मानवाधिकाराच्या नावाखाली धिंगाणा घालणार्या संस्थांची जगभरात अजिबात कमतरता नाही. यातल्या अनेक संस्था भारतातही दाखल झाल्या आणि मानवाधिकाराच्या माध्यमातून बेकायदेशीर कृत्यांत गुंग झाल्या. आठ वर्षांपूर्वी काँग्रेसचे शासन होते, तेव्हा या संस्थांनी मनमानी पद्धतीने कारभार केला. पण, २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आले आणि मानवाधिकाराच्या आडून अनधिकृत कामे करणार्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. आता नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘सीएचआरआय’ म्हणजेच ‘कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटीव्ह’व
Read More