मुंबई : "मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार" असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
Read More
मुंबई : “भारतात स्वातंत्र्याच्या काळापासून सहकार ( Cooperative ) चळवळीची भूमिका महत्त्वाची आहे. सद्यस्थितीत सहकाराची सीमा केवळ भारत नाही, तर संपूर्ण विश्व असायला हवी आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. पृथ्वीचा ढासळत चाललेला समतोल वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘सहकार भारती’चे आठवे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर येथे होत आहे. त्यावेळी अधिवेशनाच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते.
मुंबई : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.
उसाचे बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रवादीकडून धक्काबुक्की
या ४० सहकारी साखर कारखान्यांची विक्री रद्द करून राज्य सरकारने हे कारखाने चालवण्यास घ्यावेत. तसेच, बँकेच्या व संचालकांच्या या संशयास्पद व्यवहारांची व राजकीय पुढारी असलेल्या सुमारे २५ मजूर संस्थांच्या संचालकांचीही राज्य सरकारने त्यांच्या तपासणी यंत्रणामार्फत चौकशी करावी. अन्यथा, ही सर्व प्रकरणे आपण केंद्रीय सहकार मंत्रालय व ‘सीबीआय’कडे सोपवू,” अशी ठाम भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी केली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच सहकार मंत्रालयाची सूत्रे दिल्याने सहकारामध्ये सकारात्मक बदल होणे आता दृष्टीपथात आले आहे.
खिलाफत चळवळीचा दुसरा टप्पा ऑगस्ट १९२० ते मार्च १९२२ या काळात झाला. हल्ले आणि हत्यांचे सत्र हे या टप्प्याचे वैशिष्ट्य होते. असहकार चळवळीच्या आडून मुस्लिमांनी दबावतंत्र वापरले. गांधींच्या अहिंसेचे डोस केवळ हिंदूंच्याच घशाखाली गेले होते. खिलाफतवाद्यांचा अहिंसेवर कधीच विश्वास नव्हता. अस्तनीतील खंजिराला पुरेशी धार चढल्यावर त्यांनी तो उपसून चालविण्यास सुरुवात केली.
अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांना पत्रकार, लेखक पुरस्कार घोषित