It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य झाले. दहशतवादाची निर्यात करण्यापासून आजवर पाकिस्तानला रोखले असते, तर हा तणाव निर्माणच झाला नसता, ही गोष्ट संयुक्त राष्ट्र किंवा ‘युरोपियन युनियन’ सोयीस्कररित्या विसरतात. भारताला शहाजोग सल्ले देण्याऐवजी युरोपीय देश रशिया-युक्रेन युद्धावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा
Read More