छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा मिळणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. तसेच जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे.
Read More
जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित असलेल्या शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. रविवारी सौदी अरेबियामध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात शांतिनिकेतन आश्रम आहे.
नुकतीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आणखी एका भारतातील स्थळाची भर पडली. या यादीत आता शांतीनिकेतनचा समावेश करण्यात आला आहे. सौदी अरेबियामध्ये रविवारी झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महान संत व्यासतीर्थ यांचे ५०० वर्ष जुने वृदांवन समाजकंटकांनी १७ जुलै ला पूर्णतः नष्ट केले.
महापालिकेला एक नवीनच स्वप्न पडू लागले आहे ते म्हणजे, कालिदासांनी ‘मेघदूत’ रचले, आमची महापालिका ‘खाजगी दूत’ नेमतेय, ही नसती उठाठेव कशासाठी?
बहरीनमधील मनामा येथे सुरू असलेल्या ४२ व्या परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे.