मानवी आयुष्याला अधिक सुखी करण्यासाठी दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. मात्र, पाश्चात्य तंत्रज्ञान हे मानवी शरीराच्या श्रमपरिहाराचे लक्ष्य ठेवूनच निर्माण झाले असल्याने, ते मानवी शरीराचाच विचार करते, तर भारतीय संस्कृतीत सुखाच्या व्याख्येत पंचकोशीय शरीराचा विचार करण्यात आला आहे.
Read More
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन ' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल, त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी समाजात आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक करावे असे, आवाहन भाजपचे अखिल भारतीय संघटन महामंत्री व्ही. सतीश यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव अंतर्गत सर्व धर्मीय अध्यात्मिक साधकांच्या संवादाचा विशेष कार्यक्रम रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
राज्यभरात येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून शासनाच्या सर्व विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या मानवी हल्याच्या घटना थांबता थांबत नाही आहेत (chandrapur tiger attack). मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रहिवासी मारुती बोरकर हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले (chandrapur tiger attack). जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात वाघाच्या हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाला असून २०२४-२५ सालात मानव-वन्यजीव संघर्षात ६७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (chandrapur tiger attack)
Manav Sharma suicide उत्तर प्रदेशातील आग्र्यात आयटी कंपनीच्या टीएसमध्ये भारती व्यवस्थापक असलेल्या मानव शर्मा (Manav Sharma suicide) यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्नीच्या छळाला कांटाळून आत्महत्या केली. मानवने गळ्यात गळफास बांधत आत्महत्या केली आहे. या घटनेसंबंधित ६.५७ मिनिटांचा व्हिडिओ बनवला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नांदेड : मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या संशोधनाला अमेरिकन पेटंट ( Research Got US Patent ) मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम सखाराम माने व डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने हा शोध लावला. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन हा ऊर्जानिर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतो हे त्यांनी या संशोधनातून सिद्ध केले. मानवी मूत्राचा वापर करून कार्बन पदार्थाची निर्मिती केली जाणार आहे आणि या पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. मानेंनी कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठात पोस
कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) मानवी बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकत नाही, या मतावर सुरुवातीच्या काळात अनेकजण ठाम होते. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ने अल्पावधीतच अनेकांना त्यांचे हे मत बदलायला लावले. ‘एआय’ अस्तित्वात आल्यानंतर, एकामागोमाग एक अशा अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घ्यायला सुरुवात केली. इतके सगळे होत असतानाही साहित्यक्षेत्रात ‘एआय’ शिरकाव करू शकणार नाही, असे काहींना वाटत होतेच. कारण, साहित्यात बुद्धिमत्तेची जितकी गरज असते, तितकीच भावनिकतेची असते. साहित्य म्हणजे बुद्धि
भारतीय कॉफीप्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. भारतीय कॉफीचे चाहत्यांची संख्या जगभरात सातत्याने वाढत आहे.
V Ramasubramaniam सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम (V Ramasubramanian) यांची सोमवारी २३ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC चे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून रोहिंटन नरिमन यांची नियुक्ती न झाल्याने काँग्रेसनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणाचे पत्र आता समोर आले आहे.
"सर्व धर्मांचा जो एक धर्म आहे, जो शाश्वत आहे, तो सनातन हिंदू धर्म आहे. जगाचाही तोच धर्म आहे, मात्र जग त्याला विसरले. या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य ज्या सेवाधर्माचे पालन करतात, तो सेवा धर्म म्हणजेच मानवधर्म." असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहनजी भागवत यांनी काढले. Sarsanghachalak on Sanatan Dharma
मुंबई : एस.एन.डी.टी. ( SNDT ) महिला विद्यापीठाच्या मानवी विकास विभागाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (एनईपी-२०२०) अंतर्गत पूर्वप्राथमिक बालकांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १९ व २० डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
"बांगलादेशातील हिंसाचार प्रकरणी चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा आहे. मात्र चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर वेगळे उपाय शोधावे लागतील. हिंदूंवर होणारे अत्याचार आता सहन केले जाणार नाहीत. बांगलादेशातील अत्याच्यार थांबवण्यासाठी विश्वशक्तीला संघटित व्हावे लागेल!", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. Sunil Ambekar on Bangladesh
मानवाधिकार दिनानिमित्त जारी केलेल्या एका परिपत्रकातून बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांनी एक अजब दावा केला आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार प्रत्येक नागरिकाचे मानवी हक्क जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी 'मानवाधिकार दिन' बांगलादेशात साजरा केल्यानिमित्त हे परिपत्रक काढण्यात आले आहे. Muhammad Yunus Human Rights Day
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस ( Mahaparinirvan ) म्हणजे ६ डिसेंबर. या युगप्रवर्तकास माझे कोटी कोटी प्रणाम. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठे ध्येय व स्वप्न पाहता येतात, नव्हे प्रत्यक्षात सत्यात उतरवता येतात याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून आज आपण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघून म्हणू शकतो. आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होण्याची आवश्यकता आहे.
रियाध : सौदी अरेबियामध्ये ( Saudi Arebia ) यावर्षी १०० पेक्षा अधिक परदेशी लोकांना फाशी देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने मानवाधिकार संघटनेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा आकडा गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. शनिवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी एका येमेनी नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली दक्षिण-पश्चिमी भागात नजरानमध्ये फाशी देण्यात आली. यानंतर, यावर्षी फाशीची शिक्षा सुनावलेल्या परदेशींची संख्या १०१ झाली आहे. सौदी अरेबियाने २०२२ आणि २०२३ मध्ये ३४ परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा सुन
न्यूयॉर्क : ( Hamas ) हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने वर्षभरापूर्वी गाझा पट्टीवर हल्ले चढविले होते. आता जवळपास ८० टक्के गाझापट्टीतील इमारती विदीर्ण अवस्थेत आहेत. हमासचे दहशतवादी या हल्ल्यांचे लक्ष्य असताना गाझातील ७० टक्के महिला आणि मुले या युद्धात ठार झाल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव? | Psychology of Violence | Dr. Nandu Mulmule | MahaMTB Gappa मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा...
बहराइच येथील झालेल्या हिंसाचारात आरोपींच्या घरावर बुलडोझरच्या कारवाई होत आहेत. हे प्रकरण आता मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील डॉ. गजेंद्र सिंह यादव यांनी आयोगात याचिका दाखल करून आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्यास बंदीची मागणी केली आहे. असे कृत्य केल्यास मानवी हक्कांचे उल्लंघन असेल असे ते म्हणाले आहेत.
(manvat murders webseries) संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी सत्य घटना १९७२ साली महाराष्ट्रातील मराठवाड्यात घडली होती. काय होती ती अमानुष घटना मानवत मुर्डर्स या वेब सीरिजमधून मांडण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक प्रा. श्याम मानव यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आयोजित कार्यक्रमात हिंदू साधू, संत व महापुरुषाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. यादरम्यान त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील करण्यात आली. या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने तहसीलदार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. Shyam Manav insult Hindu Sadhu
जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (यूएनएचआरसी) ५७ व्या अधिवेशनात जयपूरच्या मुस्लिम महिला फैजा रिफत यांनी भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) पाठिंबा दर्शविला आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांसाठी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा करण्याचे सीएएचे उद्दिष्ट रिफत यांनी यावेळी अधोरेखित केले. (Indian Muslim Women Support CAA)
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
"तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) हे आजही त्या समितीवर कार्यरत आहेत. संतांवर जातीयवादी टीका करणार्या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या समितीतून हकालपट्टी करा!", अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने नुकतीच शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव हे येत्या विधानसभा निवडणूकीत इंडिया आघाडीचा प्रचार करणार आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकशाही धोक्यात असल्यामुळे विधानसभेत इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
निवडणूक जवळ आल्याने श्याम मानव यांना जाग आली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा. त्यानंतर तुम्ही ईडीच्या प्रकरणातून सुटाल, असा दबाव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकण्यात आल्याचा दावा श्याम मानव यांनी केला होता. यावर आता केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले.
एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला आहे. ईडीच्या आरोपांमधून सुटका मिळवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्रांवर सही करण्याचा अनिल देशमुखांवर दबाव आणण्यात आला होता, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. यावर आता फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-या
म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयाच्या प्रांगणात गुरवार दि.९ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि प.पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
साने गुरुजींनी आग्रह केला म्हणून तिने लिहायला सुरुवात केली. तसं लेखन हा तिचा प्रांत नव्हता. ती होती अभ्यासक. पाहून, वाचणं, निरीक्षण करणं, ती नोंदवून त्या आधारे आपले विचार मांडणं आणि त्यातून व्यक्त होणं ही सर्वसाधारण तिच्या लेखणीची पद्धत. एखादी व्यक्तिरेखा मूल्य वैशिष्ठ्यांच्या मापावर तोलून खुलवून सांगणे तिचे वैशिष्ट्य. संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर
एकूणच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रभक्तीने रसरसलेले व एका सच्चा समाजसुधारकाचे जीवन आहे. कुठल्याही भारतीय उपासना पद्धतीचा विरोध त्याच्यात दिसत नसून, जर असेल तर तो केवळ आणि केवळ समाज सुधारणेच्या दृष्टीनेच आहे. मात्र, त्यांच्या सगळ्या भूमिका लक्षात येण्यासाठी, त्यांची स्वतः लिहिलेली पुस्तके वाचणे गरजेचे असून, त्यांच्याबाबत अनेक एजंटांनी स्वतःची मतं बाबासाहेबांच्या तोंडी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, ती वाचून आपल्याला खरे बाबासाहेब उमजणार नाहीत. आपले राष्ट्रभक्त व समाज सुधा
वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकार्यत्यांनी वनमानवाला ताब्यात घेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका केली. (Slender loris rescue)
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी दहा राज्यांमध्ये मानव तस्करीविरोधात छापेमारी केली. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये एका रोहिंग्यास ताब्यात घेतले आहे. एनआयएने त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, पुदुच्चेरी, राजस्थान आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये छापेमारी केली.
केंद्र सरकारने सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी ह्युमन गॅमेट्स म्हणजेच प्रजनन पेशींच्या आयातीवर बंदी घातली आहे. याआधी सरकारने २०१५ मध्ये मानवी भ्रूण आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आता प्रजनन पेशींच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग करुन भारत दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आपल्या गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणी सुरू करणार आहे. या चाचणीसाठी विकसित केलेल्या अंतराळयानातून अंतराळवीरांना बाहेर काढणारी यंत्रणा 'क्रू एस्केप सिस्टीम'ची चाचणी घेण्याची योजना आहे.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी फ्रान्सने कमी अंतराच्या विमान उड्डाणांवर नुकतीच बंदी घातली आहे. कारण, विमानांमधून होणारे कर्ब तसेच हरितगृह वायू पृथ्वीवरील वायूमंडल प्रचंड प्रदूषित करुन ओझोनच्या थराला मोठे भगदाड पाडण्यास बर्याच अंशी जबाबदार ठरते. त्यानिमित्ताने हवाई वाहतूक आणि प्रदूषणाचा आढावा घेऊन त्यावरील उपाययोजनांचे केलेले हे आकलन...
या जगाचा अन्नदाता, पालनपोषणकर्ता जो परमेश्वर त्याचे नाव मुखाने घेऊन त्याच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करावी. भगवंताचे रामाचे नाव आदराने कृतज्ञापूर्वक भावाने घेण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाही. ते फुकाचे आहे. म्हणजे अक्षरश: फुकट आहे. फक्त तेथे अतीव आदर व कृतज्ञताभाव यांची आवश्यकता असते.
बागेश्वरधाम सरकार पिठाधिश्वर धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या विरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे प्रा. श्याम मानव नागपूरमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कायद्यानुसार तक्रारही दाखल केली. मात्र, नागपूर पोलिसांनी धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा केला असे चौकशीअंती स्पष्ट दिसत नाही, असा निर्वाळा दिला. पुढे शास्त्री आणि मानव या दोघांनीही एकमेकांना आव्हान दिले. या घटनेचा उहापोहकेल्यानंतर काही प्रश्न मनात आले, ते या लेखात विचारण्याचा प्रयत्न केला आहे.
मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कार्यरत आहे. समाजामध्ये याबद्दल जाणीव जागृती व्हावी, या हेतूनेच 'राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत' ही संकल्पना समोर ठेवून सुनावणी आयोजित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना या माध्यमातून त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
‘एकात्म मानव दर्शन - संकल्पना कोश’(Ekatma Maanav Darshan - Glossary of Concepts)या एका विशेष कोशाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे प्रकाशन सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती होती. सदर कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘एकात्म मानव दर्शन - संकल्पना कोश’ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय चिंतनावर आधारित या कोशाविषयी...
पठाण चित्रपट अनेक कारणांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. हिंदू संघटनांनी भगव्या रंगाचा अपमान केला या कारणामुळे चित्रपटाच्या गाण्याबाबत निषेध व्यक्त केला. तर अर्धवस्त्र परिधान करून नृत्य करणारी अभिनेत्री पाहून हा पठाण समाजाचा अपमान आहे असे मुस्लिम संघटनांचे म्हणणे होते. त्यानंतर आता भगव्या रंगाचा वापर अर्धवस्त्रासाठी करण्याला मुस्लिम संघटनांचाही विरोध असल्याचे निदर्शनास येत आहे. आरटीआय आक्टिविस्ट डॅनिश खान यांनी या रंगावर आक्षेप घेतला आहे.
Chaityabhoomi ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथील स्तूप अनेक वर्षांपासून उभा असून तो जीर्ण झाला आहे.त्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी सुरक्षित राहाव्यात यासाठी या स्तूपाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून स्तूप दीक्षाभूमी प्रमाणे भव्य स्तूप उभारावा;त्यासाठी आंबेडकर कुटुंबीयांशी महापालिकेने चर्चा करावी. चैत्यभूमीजवळचा रस्ता अधिक १५ फूट वाढविण्यासाठी आणि या परिसराचा विकास करण्यासाठी आपण सीआरझेड च्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करू असे आश्वासन आज केंद्रीय सामाजिक न्य
आज सह्याद्रीबद्दल काही खरंच विलक्षण आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील सुमारे 700 किमींचा किनारपट्टीचा प्रदेश, हा कोकण म्हणून ओळखला जातो. एका बाजूला लांबपर्यंत पसरलेल्या वाळूचे समुद्रकिनारे तर दुसर्या बाजूला वनस्पती आणि जीवजंतूंनी समृद्ध अशी सह्याद्री नावाने सर्वश्रुत असलेली पश्चिम घाट पर्वत शृंखला. या पर्वतातून आणि दर्याखोर्यातून कोसळणारे धबधबे आणि सोबतची थंडहवेची पर्यटनस्थळे खरोखरच स्वर्गप्राय अनुभव देऊन जातात. जणू महाराष्ट्राला मिळालेले हे निसर्गाचे वरदानच आहे
ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह या कृत्यात सहभागी असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्याना महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली होती
गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. त्यानंतर आता भारताची दुसरी स्वदेशी विमानवाहू युद्धनौका म्हणजेच ‘आयएनएस विशाल’ची चर्चा सुरू झाली आहे
संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले. गेल्या अनेक दिवसांपासून संयुक्त राष्ट्रांच्या यासंबंधीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. आता तो अहवाल समोर आला आणि चीन वगळता स्वतःला मानवाधिकारवादी, उदारमतवादी वगैरे म्हणवून घेणार्या देशांमध्ये खळबळ माजली.