मनरेगा

मनरेगा ठरली सर्वसामान्यांची 'जीवनवाहिनी'! कोरोना काळात ही योजना ठरली वरदान

केंद्र सरकारच्या 'मनरेगा' योजनेची उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कोरोना काळात याच योजेनच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार पुरवणे शक्य झाले आहे. अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूटच्या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. कोरोना काळात खेड्यांमध्ये राहणाऱ्या जवळपास ८० टक्के कुटुंबांना मनरेगाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक या चार राज्यांमध्ये अझीम प्रेमजी इन्स्टिट्यूटच्या आणि नॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ सिव्हील सोसायटी ऑर्गनायझेशन्स ऑन न

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121