युद्ध केवळ वैभवशाली इतिहासाच्या जोरावर जिंकता येत नाही, तर त्यासाठी मनगटात ताकद असावी लागते. दुबईतील ‘टी २०’ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमच्या पराभवास हीच मनगटातील ताकद कमी पडली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची अंतिम ११ खेळाडू निवडतानाची फसलेली गणिते हेच सिद्ध करतात.
Read More