उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शुक्रवारी रात्री भाजप कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. त्यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Read More
उल्हासनगर हल्ला प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची चूक निघाली तर सरकार योग्य कारवाई करेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोलपर्यंत जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते कोराडी येथे माध्यमांशी बोलत होते.
विना परवानगी गणेश मूर्तीच्या आगमनाची मिरवणूक काढून तब्बल सहा तास वाहतुकीस अडथळा आणून प्रचंड ढोल ताशांच्या आवाजात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या " राजा उल्हासनगरचा" या शहरातील मोठ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : माजी गृहनिर्माण मंत्री आ. जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात सिंधी समाजाला 'कुत्रा' संबोधल्याने सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी ठाण्याच्या कोपरी भागात सिंधी समाजाने मेळावा घेऊन आक्रमक होत आ. आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला.तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असंसदीय शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
Amruta Fadnavis यांना लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी तपासचक्र फिरवले आहेत. या अंतर्गत आता मुंबई पोलीसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
मायबोली मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न असा इतिहास आहे. भाषेची व्यक्ती, समाज व संस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका असते. लहानपणापासूनच नव्या पिढीत भाषेचे योग्य संस्कार आपण केले, त्यांच्या भाषा विकासाला योग्य दिशा दिली तर नवी पिढी भाषेबाबत सजगता होईल. सदृढ अशी नवी पिढी त्यातून घडेल. दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या वैभववासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा के एम सी महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब नन्नावरे यांनी
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचानिधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह, समाजमंदिर उभारणे , नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथजी शिंदे यांनीराज्यशासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाकडून उल्हासनगर महापालिकेला हा निधी मंजूर करण्यात आलाआहे. या मूलभूत विकासकामांमुळे उल्हासनगरमधील नागरिकांना दिलासा मिळणार असून शहरां
मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने उल्हासनगरात मारलेल्या छाप्यात चोरीछुपे राहणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेडकरी चळवळीतील सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांशी ऋणानुबंध असणारे धम्मसेवक म्हणून ही काम करणारे ; आंबेडकरी विचारांची बांधिलकी असणारे आणि जगभरात आपला मित्रपरिवार असणारे मन्नान गोरे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी झाली आहे. ते अनेक वर्षे उल्हासनगर येथे वास्तव्यास होते.
अंबरनाथला १२ दिवसांच्या आपदा मित्र निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य आप्पती व्यवस्थापन प्राधिकरण आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी महाविद्यालयात १२ दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराला तहसीलदार माने यांच्या हस्ते मंगळवार १० जानेवारीला उदघाटन करण्यात आले.
इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिश्चन मिशनर्यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी फक्त कॅनडात न जाता भारतातही येऊन माफी मागावी आणि ज्यांना ख्रिश्चन मिशनर्यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही आपल्या मूळ धर्मात परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून त्यांचा प्रामाणिकपणा पाहायला मिळेल, तोंडदेखल्या माफीनाम्याने काहीही होणार नाही.
उल्हास नदीत येणार्या पावसाच्या पाण्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले आहे. नदीवरील पाणी शुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असून गाळामुळे नागरिकांना पुरवल्या जाणार्या पाण्याचाही रंग बदलला आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्यातर्फे करण्यात आले आहे.
आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जमातीसाठी १ तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी ३६ जागा राखीव झाल्या आहेत.
‘एमएमआर’ क्षेत्रातील कडोंमपासह उल्हासनगर, ठाणे पालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपरिषदेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेचे आ. राजू पाटील यांनी गुरूवारी केला.
राज्य शासन तसेच मनपा प्रशासन धोखादायक इमारती संदर्भात कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याने त्याचा निषेध म्हणून उल्हासनगर मनपा मुख्यालयासमोर भाजप तर्फे आंदोलन काल करण्यात आले. यात खासदार किरीट सोमय्या सहभागी झाले होते.
उल्हास नदीचे वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. काही उपाययोजना अद्याप कागदावर असून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन कागदी घोडे नाचवून काहीतरी तात्पुरती उपाययोजना राबविते, मात्र पुढे त्याचे फलित शून्य असते.
जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीचा श्वास नदीकाठावरील अनधिकृत बांधकामांनी कोंडला आहे. परिणामी, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिक आणि शेतकर्यांना बसतो. मात्र, याही परिस्थितीत भिंत खचली, चूल विझली तरीही ते नव्या उमेदीने उभे राहतात. वाढते प्रदूषण आणि नदीत सोडल्या जाणार्या विषारी सांडपाण्यामुळे उल्हास नदी अखेरच्या घटका मोजत असताना नदीकाठावरील अनधिकृत बांधकामेदेखील कळीचा मुद्दा बनला आहे. गेल्या काही वर्षात उल्हास नदीच्या किनारी अनधिकृत
कल्याण तालुक्याला उल्हास, वालधुनी आणि काळू नदीच्या रूपाने नैसर्गिक जलसंपदा लाभली आहे. मात्र, याच जलसंपदेला आता प्रदूषणाचा फटका बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवलीत नेहमीच नाल्याने रंग बदलल्याच्या घटना समोर येत असतात. त्यावरून येथील प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचा प्रत्यय येतो. कल्याण परिसरातील नद्यांची ‘मॅगसेसे पुरस्कार’ विजेते तथा ‘वॉटरमॅन’ राजेंद्र सिंह यांनीही नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या परिसरातील नद्यांची दुरवस्था झाली असून त्या सध्या ‘आयसीयु’मध्ये आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यात झालेल्या सभांमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये त्यांनी येत्या ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचे अल्टीमेटम दिले. तसेच हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन केले होते.
राज्यातील ९ महापालिकांची मुदत मार्च - एप्रिलमध्ये संपणार आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, अन्य पाच राज्यांमधील निवडणुका या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांसाठी महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूका सप्टेंबरपर्यंत पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
उल्हासनगर-३ येथील ‘सपना गार्डन’ परिसरातील रहिवाशांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात मनपाच्या पाणीपुरवठा विभागास वारंवार तक्रार करूनदेखील त्याची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप नगरसेवक मनोज लासी यांनी नुकताच केला.
भाजपचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे ‘कोअर कमिटी’सदस्य प्रकाश माखीजा यांच्या कार्यालयाची शनिवारी तोडफोड करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी गुंड जग्गु सरदार उर्फ जगदीश लबाना याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट या संस्थेत केंद्रीय पातळीवर शास्त्र विषयांत गुरूवर्य कै. सी. एम. पुराणिक यांच्या नावाने शिष्यवृत्ती देणे यासारखे अनेक उपक्रम राबविणे हीच सरांना खरी आदरांजली असेल असे मत जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केले.
कल्याण डोंबिवलीत तीन चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे गुरूवारी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोपर पूर्व व पश्चिम येथील अनेक चाळीमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांवर कोपर स्थानकात राहण्याची नामुष्की आली होती. या नागरिकांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रा. स्व. संघ आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या कार्यकत्र्यानी केली होती.
जलपर्णी, उल्हास, नदी, सगुणा रूरल फाऊंडेशन, water hyacinth , Ulhas, Nadi, Saguna Rural Foundation,
सर्वोच्च न्यायालयाने नद्यांमधील पाण्याच्या गुणवत्तेच्या पातळीकडे अनेक वेळेला आदेश देऊनही उल्हास व वालधुनी नद्यांमधील प्रदूषणाकडे सर्व संबंधित सरकारी संस्थांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. तेव्हा, या नद्यांच्या जलप्रदूषणाची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
पर्यावरणवाद्यांच्या पोकळ प्रतिमेला छेद देऊन सुसंवादी आणि ‘अभ्यासू पर्यावरणवादी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या उल्हास राणे यांच्याविषयी...
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील नव्याने आढळून येणा:या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७ टक्के आहे. ही समाधानकारक बाब असली तरी कोरोना रुग्ण नव्याने आढळून येण्याचे प्रमाण शून्यावर येणो गरजेचे आहे. जोर्पयत हे प्रमाण कमी होत नाही. तोर्पयत शहरात कोरोना भयाचे वातावरण कायम राहणार आहे.
अगदी चार दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीला घरातच बाळत व्हावे लागल्याची घटना ताजी असताना दुस-या एका महिलेवर रुग्णवाहीकेमध्ये बाळाला जन्म देण्याची वेळ आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगरत शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा गर्भवती महिलांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबणार की नाही, असा गंभिर सवाल रुग्णालय प्रशासनाला विचारला जात आहे.
उल्हासनगरमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. दोन्ही कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. उल्हासनगरच्या एका ४९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला दुबईतून प्रवास करून आली होती.
कल्याण तालुक्यातील-मुरबाड रोडवरील रायता पुलानजीक धुळवडीचा रंग काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पत्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून कल्याण तालुका पोलीस घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करीत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या 'नारंगी तवंगाने' खळबळ पसरवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सरकारी नोकरी, संसार सांभाळून एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू, निराधार, अपंग, विधवा, वृद्ध, विद्यार्थी यांना गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे मदत करणारे उल्हासनगरमधील बाबूभाई परमार. बाबूभाई यांनी पंधरा वर्षांपूर्वी 'बाबा रामदेव' नावाची सामाजिक संस्था उल्हासनगरमध्ये स्थापन केली होती. पूर्वी यात बाबूभाई एकटेच काम करायचे, मात्र आज या संस्थेत तीन हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत.
उल्हासनगर येथे राहणाऱ्या तरुणीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा जाळीमुळे तिचा जीव वाचला. मंत्रालयात यापूर्वीही आत्महत्येचे प्रकार घडल्याने सुरक्षा जाळी बसवण्यात आली होती. याच जाळीमुळे तिचा जीव वाचू शकला.
काही व्यक्तींचे आपले काम आणि आपण एवढेच विश्व असते. मात्र, काही माणसे आपले कर्तव्य सांभाळत वेगळ्या वाटा निवडतात. आपल्या आयुष्याचे ध्येय निर्धारित करतात. अशीच एक व्यक्ती उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असून गेल्या २२ वर्षांपासून ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांचे अस्थिविसर्जन धर्मपरंपरांप्रमाणे करतात. त्यांनी आतापर्यंत तब्बल १५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या पार पडलेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई आशान, तर रिपाइंचे भगवान भालेराव विजयी झाले आहेत.
साई पक्षाचे प्रमुख जीवन ईदनांनी यांनी आपल्या १२ नगरसेवकांना घेऊन साई पक्षाचा गट भाजपमध्ये विलीन केला आहे.
सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात आपल्या करिअरच्या वाटा व्यापक असाव्यात, असे स्वप्न प्रत्येक तरुणवर्ग आपल्या उराशी बाळगत असतो.
सुरुवातीला कदम हे आपल्या कमाईतील काही ठराविक हिस्सा या मदतकार्यावर खर्च करू लागले, परंतु एका हाताची मदत कमी पडू लागल्याने त्यांनी आपल्या जवळच्या काही मित्रांना या कामासाठी आवाहन केले आणि हळूहळू मदतकार्याला बरेच हात पुढे आले.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना सलग दुसर्यांदा खासदार म्हणून मतदारांनी लोकसभेत पाठवले आहे. याशिवाय नगरपालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे.
उल्हासनगरच्या प्रांजल पाटील यांनी वयाच्या ६व्या वर्षी गमावली होती
ण येथे लँडिंग करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले, अशा आशयाच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. वस्तुत: कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
नाशिक जिल्हा हा काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार प्राप्त करून देणारा जिल्हा म्हणून ओळखला जात असे. याच नाशिक शहरात डॉ. शोभा बच्छाव यांना शहराचे प्रथम महिला महापौर पद भूषविण्याचे भाग्य मिळाले होते. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांच्या रांगा या काँग्रेस कार्यालयात पाहावयास मिळत. मात्र, सध्या काँग्रेसचे ते दिवस गेल्याचे चित्र दिसत आहे. दि. ३१ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीस अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी केवळ ४४ इच्छुकांनी मुलाखतीस हजेरी
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका ऐतिहासिक आहे; कारण दहिवली गावातील विठ्ठल मंदिर पंचायतन, कडाव गावातील बाल दिगंबर व वैजनाथचे शिवशंकर ही पेशवेकालीन मंदिरे साक्ष देतात आणि आजही ग्रामस्थांची श्रद्धास्थाने आहेत. परंतु, थेट दोन हजार वर्षे जुनी लेणी जेव्हा उल्हास नदीच्या काठी राजमाचीच्या घेऱ्यात कोरली गेली तेव्हा मात्र कर्जतचा इतिहास प्राचीन ठरला. याच कोंडाणे लेण्यांविषयी प्रस्तुत लेखात आपल्याला आढावा घ्यायचा आहे.
उल्हासनगरचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना कार्यालयात मारहाण
पालिकेच्या दुर्लक्षावर स्थानिकांची नाराजी
शहरातील सुमारे पाचशेच्या वर लाभार्थ्यांना नगराध्यक्षा साधना महाजनांच्या हस्ते मोफत उज्वला गॅसजोडणीचे महात्मा ज्योतीबा फुले मंगलकार्यालयात आयोजीत कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
मृतांमध्ये २ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश
आठवले यांना धक्काबुकी निषेधार्थ उल्हासनगर कडकडीत बंद
राज्यासह देशभरात गाजत असलेल्या टी-१ अर्थात अवनी वाघिण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती