मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ यांची आज पुण्यतिथी. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी मुंबईत झाला. शालेय वयात असतानाच आपणही मराठी भाषेचे व्याकरण लिहावे अशी त्यांची इच्छा होती.
Read More
कसब्याच्या निवडणूकीच्या प्रचारात शरद पवार यांच्या उपस्थितीत एक मौलवी अवघ्या हिंदूंना आव्हान देतो, की आम्ही उमेदवाराला निवडून आणण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून नव्हे तर परदेशातून आमच्या बांधवांना बोलवू एवढंच नव्हे तर मेलेल्यांनाही इथं आमंत्रित करु हे आव्हान हिंदू अस्मितेला पुकारणारं आहे,
आज महाराष्ट्रात ज्याला ‘जनजाती कल्याण आश्रम’ असे म्हटले जाते, त्याचेच अखिल भारतीय स्तरावर ‘वनवासी कल्याण आश्रम’ हे नाव आहे. या जनजाती कल्याण आश्रमाची वाटचाल, स्थापनेपासूनचा इतिहास आपण संक्षिप्तपणे लक्षात घेण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहोत.
साधारण कागदाच्या नोटा बनविण्याचे आमिष दाखवून एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सुपरवायझरला ५ लाखांचा गंडा घालणाऱ्या ३ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने दि.१७ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चासाठी बैठका झाल्या. तयारी अंतिम टप्प्यात आली. बसेस बुक झाल्या मोर्चाचा मार्गही ठरला पण मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती. मात्र, दि. १६ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी काही अटीशर्थींसह परवानगी दिली.
टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे 2020 मध्ये निधन झाले होते. रायकर यांच्या निधनानंतर काही दिवसांत केंद्र सरकारने 5 लाखांची मदत रायकर यांच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर भाजपकडूनही 5 लाखाची मदत मिळाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रायकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु ती मदत अजुनही रायकर कुटुंबाला मिळालेली नाही.
उगवत्या पिढीला प्रेरणा देऊन किती समर्पित जीवन जगता येते, आपल्या मातृभूमीसाठी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही शेतकरी या पोशिंद्यासाठी किती महान कार्य करता येते, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जीवनपट हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. आज, दि. 7 नोव्हेंबर या त्यांच्या 138वी जयंतीने त्यांच्या कार्याचे स्मरण करणारा हा लेख...
कर्ज फेडण्यासाठी गाडी विकली. आईचे अकाली निधन आणि कोरोनाचा काळ. अशा अनंत अडचणींवर मात करत फूल सजावट व विक्री व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करणार्या भूषण मधुकर गायकवाड यांच्याविषयी...
पुणे : “देशातील निवडणुकांत अनेकांचे गड उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे अमेठीप्रमाणे एक दिवस बारामतीदेखील उद्ध्वस्त होईल, यात काही नवे नाही. निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात,” असे सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी बारामती येथे येत्या लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष ४५हून अधिक जागा राज्यात जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
परमार्थ साधनेला सुरुवात करायची, तर ती तरुणवयात करायला हवी. भगवंताला ओळखण्यासाठी, त्याच्या चिंतनात रममाण होण्यासाठी वयाचे ज्येष्ठत्व येईपर्यंत वाट पाहत थांबलो, तर साधारणतः साधनेला सुरुवात होत नाही आणि ती साध्य होणेे कठीण असते. भगवंत आणि परमार्थ साधना हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. याची जाणीव माणसाला तरुण वयातच व्हावी. ज्या भक्ताला अशी जाणीव होते, तो संयमाने, सदाचाराने आपले आयुष्य घालवतो. त्याच्या अंगी मनाची एकाग्रता, प्रसन्नता येते. त्याच्या अंगीविवेकनिष्ठा येते. असा हा ज्ञानीभक्त आनंदी असतो. अशा भक्त
संतांचे श्रीविठ्ठलाशी असलेले नाते, विठ्ठलभेटीची आस त्यांनी आपल्या अभंगात मांडली. शतकानुशतके वारकरी पंढरीच्या वारीला जात आहेत. संतश्रेष्ठांच्या मांदियाळीपासून ते आज भक्तापर्यंत श्रीविठ्ठलाप्रती असेलेले प्रेम, भक्ती याचे पुनश्च दर्शन, आज देवशयनी एकादशी निमित्ताने...
गोरेगावकरांचे ऊर्जास्थान पांडुरंगवाडी स्थित मसुराश्रम. प. पू. विनायक महाराज मसुरकर यांच्या निधनानंतर पांडुरंगवाडी, गोरेगाव येथे सन १९५५ साली सुंदर समाधी मंदिर उभारण्यात आले. येथूनच संस्थेचे सध्याचे कार्य सुरू आहे. संस्थेच्या सर्वव्यापी कार्याचा घेतलेला हा मागोवा...
मुंबईमध्ये जो कोणी येतो त्याची स्वप्ने पूर्ण होतात. मात्र, आपण बाहेर नोकरी करत भटकतोय, हे दिपक यांना कुठेतरी मनात खटकायचं. आयुष्यात जर मोठ्ठं काही करायचं असेल, तर ते नोकरीमध्ये शक्य नव्हतं. त्यासाठी स्वत:चा उद्योग-व्यवसाय करणेच योग्य आहे, हे त्यांना उमजले होते. लग्न झाले होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून उद्योग करणे, खरेतर धाडसाचे होते. घरी सांगितले असते, तर या अनिश्चिततेला त्यांनी नकारच दिला असता. सारासार विचार करुन त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. ती मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली. दिपकना आभाळाएवढ
टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनावर उपचार घेत असताना निधन झाले. त्यांच्या मृत्यूला राज्यातील अकार्यक्षम आणि हतबल झालेली आरोग्य व्यवस्था कारणीभूत ठरली. पुण्यातील जम्बो रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध नव्हते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होता पण तिथे पोहोचण्यासाठी रुग्णवाहीका नव्हती, जीवंतपणी व्यवस्थेचा क्रूर खेळ पाहणाऱ्या रायकर यांच्या जाण्यानंतरही कुटूंबियांचे हाल काही संपलेले नाहीत. राज्य सरकारने त्यांच्या कुटूंबियांना अद्याप मदत केलेली नाही.
ज्यांच्या नावातच ‘ताठे’ आहे आणि ‘अवघा रंग एकचि जाला’ म्हणत, एकात्मतेचा रंग ओळखला जातो तो ‘पांडुरंग’ आहे, अशा या कलाकाराच्या कलेच्या प्रवासाचा मागोवा आपण या लेखात घेत आहोत, ज्येष्ठ चित्रकार पांडुरंग ताठे...!!
कोरोनाकाळात गरजूंना आपल्याकडून मदत व्हावी, या प्रामाणिक दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक अनिल पांडुरंग भगत यांनी आपले योगदान दिले. ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली होती. यावेळी त्यांनी स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांची माहिती
जम्बो रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि रुग्णवाहिकेअभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. पुण्यात वार्तांकन करताना अनेक पत्रकार कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.
शरद पवारांकडून पुण्याला ६ कार्डियाक रुग्णवाहिका; पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्युनंतर आमदार अतुल भातखळकरांची शरद पवारांवर टीका!
मागल्या चार-पाच महिन्यांत कोरोनाचे थैमान व अव्यवस्था गलथान कारभार, यावर कोणी भाष्य करायला हवे होते? ते पत्रकारितेचे कर्तव्य विरोधी नेते पार पाडत होते आणि पत्रकार-संपादक मात्र सत्ताधारी बेफिकीरीचे गुणगान करण्यात रममाण झालेले होते. एक प्रकारची राजकीय भूमिकेची गुंगी बहुतांश संपादक-माध्यमांना चढलेली होती आणि त्यामुळे समोरचे सत्य दिसत नव्हते की, त्यावर बोलण्याची इच्छा होत नव्हती. ती सगळी गुंगी वा झिंग पांडुरंग रायकरच्या धक्कादायक मृत्यूने उतरवली आणि मराठी पत्रकारिता खडबडून जागी झाली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले चौकशीचे आदेश!
पत्रकार रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल मागवला
पांडुरंग रायकरांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्यूला उद्धव ठाकरेच जबाबदार ; मनसे नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या बहिणीचा सरकारला सवाल
भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
परळीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अनोळखी व्यक्तींनी तलवारीने वार करून हत्या केली. रविवारी मध्यरात्री त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे. आहे. गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड विद्यमान नगरसेविका आहेत.
ज्येष्ठ पत्रकार कृष्णाजी पांडुरंग सामक यांचे शुक्रवार, दि. २१ डिसेंबर रोजी ठाणे येथे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
२५ ऑक्टोबर, २००३ रोजी लक्ष्मीपूजनाच्या मंगल मुहूर्तावर पांडुरंगशास्त्री आठवले विदेही झाले. त्यानिमित्ताने...
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कॅबिनेटमधून दोन मंत्र्यांना आजारपणामुळे वगळण्यात आले आहे. फ्रान्सिस डिसुझा आणि पांडुरंग मदकईकर अशी या दोन मंत्र्यांची नावे असून त्यांच्या जागी निलेश कॅब्रल आणि मिलिंद नाईक या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वच ग्रामपंचातयींचा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न उग्र झाला असून जागेचा प्रश्न गंभीर असल्याने सर्वच ग्रामपंचायतींना एकाच ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी जागा निश्चित होत नव्हती
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.
रात्रीच्या सुमारास बेघर, अनाथ तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात रात्र निवारा केंद्र उभारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत
गुन्हेगारांना आंदण देणारी एखादी व्यवस्था सूक्ष्म रूपात कार्य करत असली तरी त्याचे तीव्र पडसाद हे समाजात उमटतात.
बोंड अळीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या कसल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून यंदा विशेष काळजी घेण्याचे निर्देश फुंडकरांनी दिले.