न्यायमूर्ती मृदुला भाटकर

अँपलचे उत्पादन थांबले! या शहरात पुन्हा टाळेबंदी

चीनच्या शून्य कोविड धोरणाचा अँपल कंपनीला जोरात फटका बसणार आहे. जगातील सर्वात मोठे अँपल फोन निर्मितीचा कारखाना असलेल्या झेंगझाऊ शहरात कडक टाळेबंदी सुरु झाली आहे. या टाळेबंदीमुळे याआधीच या कारखान्यातून १ लाख कर्मचारी पळून गेले आहेत. त्यामुळे हा कारखाना आणि येथील उत्पादन डोही चांगलेच संकटात सापडले आहेत. चीनमध्ये ठीकठिकाणी सध्या पुन्हा कडक टाळेबंदी सुरु करण्यात आली आहे. चीनने आपले शून्य कोविड धोरण कडकपणे राबवण्याच्या निर्णयाने जय ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत तिथे थेट टाळेबंदीच लागू करण्याचा निर्णय चीनमधी

Read More

WhatsApp Outage : व्हॉट्सअॅप बंद आणि ग्रहणाचा काही संबंध आहे का? जाणून घ्या लेखातून

दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक व्हाट्सअँप वरून अचानक मेसेजेस जाणे बंद झाले, हळूहळू फक्त मुंबईतूनच नाही तर संपूर्ण देशातून व्हाट्सअँप बंद असल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. कोणीच कोणाला मेसेज पाठवू शकत होते ना मेसेजेस येऊ शकत होते. सगळं कामच ठप्प झालं. बघता बघता ३० हजार व्हाट्सअँप युजर्सनी व्हाट्सअँप बंद असल्याची तक्रार नोंदवली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास बंद पडलेले व्हाट्सअँप सुरु होण्यास तब्बल दीड तास लागले आणि २ वाजून ६ मिनिटांनी व्हाट्सअँप परत सुरु झालं. पण तोपर्यंत संपूर्ण जगातील २ अब्ज य

Read More

भारताचे नवे पाऊल! मोबाईल उत्पादनात गाठला १ बिलियन डॉलरचा टप्पा

भारत मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब ही ओळख मिळवण्यासाठी दमदार पावले टाकत आहे. फक्त सप्टेंबर महिन्यात भारताने एक बिलियन डॉलर म्हणजे ८,२०० कोटी रुपयांच्या किंमतीच्या मोबाइल फोन्सची निर्यात केली आहे. भारताने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४.२ बिलियन डॉलर्स किंमतीचे मोबाईल फोन्स भारताने आतापर्यंत निर्यात केले आहेत. जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपन्या असलेल्या सॅमसंग आणि अँपल या कंपन्यांच्या मोबाईलची निर्मिती भारतात होते. २०१६ पासून भारतात मोबाईलचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. जागतिक मोबाईल उत्प

Read More

byju's चे असे का झाले? का आली कर्मचारी कपातीची वेळ? वाचा सविस्तर

अँप आधारीत शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या बायजू ( byju's) कंपनी सध्या प्रचंड आर्थिक तोट्याचा सामना करत आहे. या तोट्यावर बायजूने कर्मचारी कपातीची शक्कल लढवली आहे. २०२३ पर्यंत बायजू कंपनीच्या २५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. ही कर्मचारी कपात करून बायजू आपला तोटा कमी करणार आहे. सध्या बायजू कंपनी ४ हजार कोटींहून अधिकच्या तोट्याचा सामना करत आहे. अँप आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या ऑनलाईन प्लँटफॉर्म्समध्ये बायजूने गेल्या काही वर्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. सुरुवातीला फक्त श

Read More

डिजिटल स्ट्राईक 2.0 : पब्जीसह ११८ अॅप्सवर भारतात बंदी

भारत सरकारकडून चीनच्या ११८ अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121