श्री तुलसीदासांची ‘रामकथा’ प्रासादिक आहे, म्हणून ती एवढ्या वर्षांनंतर देखील जनमानसांत तरली आहे, त्यांना आनंद देते आहे. अशा रचनांना आता आपण ‘क्लासिक’ म्हणतो. भारत हा श्रद्धावानांचा देश आहे. येथील जनमानस कोणी कितीही कलुषित करण्याचा प्रयत्न केला, तरी ते निष्फळ झाले आहेत. या रचनेला पूर्वग्रह बाजूला सारून विमल मनाने वाचण्याची आवश्यकता आहे. यातला अंशभर तरी प्रसाद आपल्या रचनेत उतरला, तरी मोठमोठ्या साहित्यिकांनी स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे. येत्या रामनवमीनिमित्त श्रीमद्गोस्वामी तुलसीदासविरचित ‘श्रीरामचरितमानस’चे
Read More