नरेंद्र चपळगावकर

साहित्य संमेलनाच्या भाउगर्दीत संमेलनाध्यक्ष उपाशी !

नुकतेच वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले. अनेक माध्यमांतून संमेलनावर टीका झाली. कार्यक्रम आणि आयोजनावर आसूड ओढले गेले. संमेलनाच्या संपरोपच्या अध्यक्षीय भाषणात नरेंद्र चपळगावकर यांनी आयोजकांकडून आणि रसिकांकडून आपल्याला भरपूर प्रेम मिळाले असे संगितले होते, मात्र एकंदर सूर निराळा असल्याचे व चपळगावकरांचा अवमान झाल्याचे सायली राजाध्यक्ष यांच्या पोस्ट मधून दिसून येते. त्यांनी यावेळी आयोजकांसोबतच मुख्यमंत्री आणि पत्रकारांनीही संमेलनालाआवश्यकता नसल्याचे म्हंटले आहे. संमेलनात अध्यक्षांच्या जेवणाच

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121