ध्वजदिन

ऑपरेशन सिंदूर’ ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.

Read More

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते 'कॉल हिंदू' डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात 'कॉल हिंदू' नामक एका खाजगी डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यासारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून सदर डिजिटल व्यासपीठ साकारत असून, आज त्याच्या वेबसाईटचे उदघाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल हिंदू जॉब्स या सेवेची सुरुवात करण्यात आली असून हिंद

Read More

शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Read More

हल्ला हिंदूंवर, प्रत्युत्तर सिंधूतून!

पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हिंसेचा चेहरा उघड करतो. निर्दोष पर्यटकांवर केलेला हा हल्ला भारताच्या शांततेच्या प्रयत्नांवरचा आघात आहे. या हल्ल्याने काश्मीरच्या पर्यटन व्यवस्था आणि स्थानिक अर्थचक्रालाही बाधा उत्पन्न केली आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू पाणी करार स्थगितीचा घेतलेला निर्णय म्हणजे, पाकिस्तानच्या उद्दामपणाला प्रत्यक्ष कृतीने उत्तर देण्याची वेळ आल्याचे चिन्ह आहे. दहशतवादाला आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक पातळीवर तोडगा काढण्याची ही सुरुवात आहे. या

Read More

आधी धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या... पहलगाममध्ये पाकपुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांचा हल्ला, पर्यटकांचा बळी

धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121