नुकताच केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेला दहा वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. देशातील सामान्य माणसाच्या हवाई प्रवासाची स्वप्नपूर्ती या योजनेने केलीच, त्याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना दिली. त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला पंख प्रदान करणार्या ‘उडान’ची भरारी, हे विकसित भारताकडे टाकलेले आणखीन एक क्रांतिकारी पाऊल ठरावे.विकासाचे...
Read More