पाकिस्तानसह संपूर्ण देशातून दहशतवाद संपवण्यासाठी आणि त्याची रचना नष्ट करण्यासाठी हिंदू एकतेचे आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आलोक कुमार यांनी आंध्रप्रदेशच्या भीमावरम येथील एएसआर सांस्कृतिक केंद्र येथे पत्रकारांना संबोधित केले. विहिंप घर वापसी अभियान, मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची चळवळ, धर्मांतर थांबवण्याची मोहीम तीव्र करेल आणि गरिबांसाठी सेवाकार्यही वेगाने वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. VHP Alok Kumar on terrorism
Read More
नवी दिल्ली : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’ने (विहिंप) ( VHP ) गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी देशभरात जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.
हिंदू समुदायाच्या धार्मिक हक्क आणि भावनांवर झालेले परिणाम पाहता लोधी मल्ल्या उत्सवावरील बंदी तात्काळ उठवण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, तेलंगणाने केली आहे. दरवर्षी हजारो भाविकांना आकर्षित करणारा हा उत्सव पारंपारिकपणे एकादशीच्या दिवसापासून तीन दिवस चालतो. यावर्षी, हा उत्सव १७ जुलै रोजी सुरू होत आहे. (VHP Telangana)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सोमवार, दि. ११ मार्च रोजी बहुप्रतिक्षित असलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लागू करण्यात आला. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. याबद्दल विश्व हिंदू परिषदेनेही केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले असून कायदा लागू होताच विहिंपने घेतलेल्या भूमिकेसंदभातही माहिती दिली आहे. (VHP on CAA)
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी काही ना काही योगदान देणाऱ्या देशभरातील ६२ कोटी रामभक्तांना विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) श्रीरामललाचा प्रसाद पोहोचविण्यात येणार आहे. अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत होणाऱ्या या अभुतपूर्व सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज होत आहे.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व हिंदु युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ठाण्यातील कोलबाड, जागमाता मैदान येथे विजयादशमी उत्सव निमित्त भव्य दिव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.अन्याय,अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार, हिंदू धर्मीय सर्वत्र रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी जागमाता मैदान, कोलबाड रोड खोपट ठाणे
विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) षष्ठपूर्ती वर्षानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ ते श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ या कालावधीत देशभरात विहिंपने आपल्या सर्व कार्यविभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विहिंपचा युवा संगठन कार्यविभाग व बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण करण्याच्या उद्देशाने आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षपूर्तीनिमित्त 'श्री. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. मुंबई क्षेत्र म्हणजे महारा
ब्रिटनमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात विहिंप अतिशय आक्रमक झाली आहे. वि.हिं.प. कोंकण प्रांत सहमंत्री व प्रवक्ता तसेच श्री संजय ढवळीकर विशेष संपर्क प्रमुख मुंबई व बंगळूरू क्षेत्र यांच्या शिष्ट मंडळाने ब्रिटीश उच्चायुक्ताना भेटून ब्रिटन मध्ये हिंदूंच्या मंदिरांवर व निष्पाप हिंदू नागरिकांवर होणारे जेहादी हल्ले त्वरित थांबवावे तसेच हल्ले करणाऱ्या जेहाद्यांना त्वरित अटक करून कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. २१ सप्टेंबर रोजी बर्मिंघम, लंडन, लेस्टर येथील हिंदू मंदिरांना तसेच सांकृतिक व धार्मिक प्रतीकांना
“कुतुबमिनार परिसरात असलेल्या गणेशमूर्तींना त्याच परिसरात योग्य ते स्थान मिळण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी विशिष्ट धर्मीयांच्या आक्रमकांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या कृत्यांचा सत्य इतिहासही त्या मूर्तींसोबत लावणे गरजेचे आहे,” असे परखड मत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि हिंदुत्ववादी विचारवंत तरुण विजय यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना नुकतेच मांडले
स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रा स्व संघ , विहिंप , राष्ट्र सेविका समिती सोबत हिंदू महासभा यांची वृक्ष रोपण करून मानवंदना....
श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान संदर्भात विहिंपची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट आणि चर्चा
महंत नृत्य गोपाळ यांच्या भूमिकेवर मंथन करणार
अयोध्या सुनावणी : 'अयोध्येत ५०-६० मशिदी, मुस्लीम कुठेही नमाज अदा करू शकतात'
विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांचे प्रतिपादन, विहिंपची प्रांत बैठक जळगावात सुरु असून 'जळगाव तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.
बाबरी पतनाच्या २६ वर्षांनंतर राम मंदिर निर्माणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. याच विषयाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर साध्वी ऋतंभरा यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी निमेश वहाळकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.
राम मंदिर बांधण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी विहिंपने उद्या धर्मसभा, देशभरातून जवळपास २ लाख लोक येणार असल्याचा अंदाज
विश्व हिंदू परिषदेद्वारा आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.