प्रत्येक व्यक्तीची बँकांत कमाल दोन ते तीनच खाती असावीत, असा फतवा केंद्र सरकारचे अर्थ खाते काढणार आहे, अशा बातम्या मध्यंतरीच्या काळात माध्यमात येत होत्या. लोकही यावर चर्चा करीत होते. पण, अशा तर्हेचा फतवा अजून निघालेला नसला तरी बँकांत विनाकारण जास्ती खाती उघडू नका. असे का, ते आजच्या लेखात जाणून घेऊया...
Read More