जंजिरा

अभिरुची संपन्न होतेय आणि प्रेक्षक प्रगल्भ होतोय : चंद्रकांत कुलकर्णी

महाराष्ट्राला समर्थ स्त्री व्यक्तिरेखांची सशक्त परंपरा तशी फार पूर्वीपासूनच लाभलेली. स्त्रीच्या मनाचा थांग लावता येत नाही, तिची दुःख जशी वेगळी, तशीच तिची सुखसुद्धा अनाकलनीय! १९८४च्या काळात गाजलेलं महिला दिनाचं नाटक म्हणून ‘चारचौघी’ला मिळालेली लोकप्रियता आता स्त्रीभावविश्वाची तरल मांडणी म्हणून प्रसिद्ध होते आहे. स्त्रीमनाचा आणि एकूणच समाज मानसिकतेचा वेध घेताना काळाशी त्याचा फारसा संबंध नसतो, हे त्यातून अधोरेखित होते. प्रशांत दळवींनी लिहिलेले हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केले. आता तब्बल ३० वर्ष

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121