ठाणे : कारगिल युद्धाला ( Kargil War ) यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या युद्धात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून ‘कारगिल-द टेल्स ऑफ वेल्लर’ या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते. ’शारदा एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आनंद विश्व गुरुकूल’ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.
Read More
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि वर्धमान नगर येथील व्हीएमव्ही वाणिज्य, जे.एम.टी. कला आणि जे.जे.पी. विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ व २७ जुलै रोजी महाविद्यालय प्रांगणात 'कारगिल विजय दिवस - रौप्य जयंती' या विषयावर दोन दिवसीय मल्टिमीडिया फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कारगीलच्या युद्धात आपल्या शौर्य आणि पराक्रमाने भारताला विजय मिळवून देणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ हे प्रदर्शन आयोजित केले आहे. (K
एकाच दिवशी जन्मास आलेल्या आपल्या सक्ख्या शेजाऱ्यावर सातत्याने आक्रमण करून त्याची अंतर्गत शांतता बिघडवणे आणि त्याचे पाय खेचण्याचे उद्योग करणे हीच पाकिस्तानची भारताबाबतची भूमिका जन्मापासून राहिली आहे. परंतु भारताने कधीच असले आत्मघातकी धोरण स्वीकारले नाही. एका बाजूने पंतप्रधान शांततेचा जयघोष करत असताना लष्करप्रमुख भारतावर आक्रमणाची तयारी करत होता, असला दुटप्पी खोटा चेहरा भारतीय लष्कराने समोर आणला आणि पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. भारतीय जवानांची हीच शौर्यगाथा गाणारा हा लेख....
बालपणापासून फक्त घरातच नाही, तर संपूर्ण गावाची परंपरा होती, सैन्यात भरती होण्याची. ज्या गावात जन्म झाला त्या रत्नागिरी जिल्ह्यात आजही प्रत्येक घरात सैनिक जन्माला येतो
भारताच्या १५व्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. २५ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
सैनिकांचे आयुष्य हे दंतकथेपेक्षा कमी नाही. आपण एखादी कथा आ वासून ऐकू, ती ते प्रत्यक्ष जगत असतात आणि ते सीमेवर लढतात, त्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित राहतो, अशाच एका शूर जवान कमांडो मधुसूदन सुर्वे यांच्याविषयी
कारगिल युद्धापासून ते दहशतवाद्यांवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’पर्यंत भारतीय वायूदलात देशसेवा बजावलेल्या ग्रुप कॅप्टन (निवृत्त) विनायक देवधर यांच्याविषयी...
काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण, कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर त्यावेळी फक्त एक ‘ब्रिगेड’ म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केले होते आणि १९९९ साली पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या याच कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, दि. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जा
२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. २१ वर्षांपूर्वी याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज आपण सर्वजण मजबूत तटबंदी असलेल्या एका किल्ल्यात अर्थात आपल्या घरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निश्चिंत स्वतःची काळजी घेत आहोत, पण आपले सैनिक त्या तटबंदीवर अहोरात्र पहारा देत भक्कमपणे उभे आहेत. देशरक्षेचे व्रत घेतलेले आपले सैनिक, आज स्वतःची पूर्ण काळजी घेत सीमासंरक्षणासाठी सज्ज आहेत. खरे तर त्यांच्या ‘तिथे’ उभे असण्यामुळेच भारतातील प्रत्य
बहुचर्चित ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ चित्रपट ओटीटीच्या मार्गावर!
अभिनेता सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त ‘शेरशाह’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
'मिग-२७' हे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वोत्तम विमान
अनेक वीरांचे हौतात्म्य आणि शौर्याची किंमत चुकवून भारताने कारगिल युद्ध जिंकले. या युद्धात शेकडो जवानांचे प्राण वाचविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या लढवय्या ‘कारगिल गर्ल’च्या आयुष्याविषयी...
कितीही मोठे तंत्रज्ञान आले, तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले, तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.
कारगिल विजय दिवसाची २० वी वर्षपूर्ती देशभर साजरी केली जात आहे. २६ जुलै १९९९ मध्ये पाकिस्तान विरोधी झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.
पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. आता ही मदत ५ लाख रुपयांवरून एक कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा दावा
१ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला विकी कौशल याचा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा पुन्हा एकदा २६ जुलै ला कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात येणार आहे.
कारगिल विजयाला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे 'विजय मशाल' प्रज्वलित केली.
भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यातील 'मिग-२९' ही विमानं अपग्रेड करत त्यांचा वेग आणि मारक क्षमता वाढवली आहे.
जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. याआधी इतक्या उंचीवर कोणतेही युद्ध झालेले नाही.