मॅडम भिकाजी कामा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्थान एकमेवाद्वितीय आहे. त्यांनी केलेला त्याग, पराक्रम आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा यांमुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. सावरकरांच्या विचारप्रेरणेतून साकारलेला तिरंगा ध्वज स्टुटगार्ड परिषदेत फडकावण्यापासून ते लंडनमधील सावरकरांच्या कार्याला आर्थिक मदतीपर्यंत, मॅडम कामा यांचे योगदान हे महत्त्वाचे. तेव्हा, विदेशातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ब्रिटिशांविरोधातील लढ्यात तलवारीची भूमिका बजावणार्या मॅडम कामा यांच्या
Read More
( Bimal kediya ) बिमलजी कामाच्या बाबतीत खूप आग्रही आहेत. एखाद्या गोष्टीसाठी ते कमालीचे आग्रही असू शकतात. त्यांनी कामासाठी आखलेल्या योजनेवर त्यांची पकड अत्यंत चिवट असते. पण, जसे जसे पर्यायी नेतृत्व तयार व्हायला लागते, तशी त्यांची ती पकड हळूहळू सुटायला लागते. काम नव्या पिढीच्या हातात देऊन ते पुढच्या कामाच्या शोधात निघालेले असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आणि शांतपणे चाललेली असते, की ‘ड्रायव्हिंग सीट’वर असलेले बिमलजी ‘बॅक सीट’वर कधी जाऊन बसले, हेदेखील कळत नाही.
मुंबईतील बहुप्रतीक्षित कामाठीपुरा पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवार दि.२ रोजी कामाठीपुरा येथील मोडकळीस आलेल्या उपकर आणि विना उपकर इमारतींच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून जमीन मालकांसाठी भरपाई योजना जाहीर केली.
डोंबिवली निवासी विभागात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक प्रदूषण होत असल्याची ओरड स्थानिक रहिवाश्यांकडून केली जात असताना कामा असोसिएशनने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
प्रवासी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन गर्दीला आळा बसावा, यासाठी कर्मचार्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी बुधवार, दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश गोयल यांनी सोमवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
लेखिका शेफाली वैद्य यांना त्यांच्या कला संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शारदा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील जीएसबी सभा या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रमाणित करण्यात आला. सदर कार्यक्रम दादर येथील बी एन वैद्य सभागृहात पार पडला.
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या ‘बीडीडी’ चाळ पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणेच आता दक्षिण मुंबईतील कामाठीपुराचाही पुनर्विकास होणार, हे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, २७ एकर विस्तीर्ण जागेवर पसरलेल्या या जागेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील शासकीय रुग्णालय असलेल्या कामा रुग्णालयात नव्या वर्षात सर्वसामान्यांकरिता आयव्हीएफ केंद्र सुरू होणार आहे. त्याचबरोबर आता शासकीय रुग्णालयातील या पहिल्याच केंद्रानंतर आता केईएम रुग्णालयातही ‘आयव्हीएफ’ केंद्र सुरू होणार आहे. डॉ. अंजली व अनिरुद्ध मालपानी या दाम्पत्याने यासाठी पुढाकार घेतला असून, लवकरच केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. डॉ. मालपानी हे ’केईएम’ रुग्णालयाचे माजी विद्यार्थी असून, सर्वसामान्य जोडपे जीवनशैली व अन्य बदलांमुळे अपत्यापासून वंचित राहू नये, या विचारातून हे पाऊल त्यांनी उचलले आहे.
“कामाठीपुरा परिसराचा समूहविकास पद्धतीने विकास करु, म्हाडाला नोडल एजंसी नेमून यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेऊन त्यांच्या मान्यतेने हा विकास करण्यात येईल”, असे फडणवीस यांनी सांगितले. “लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन स्थानिक प्रतिनिधींसोबत चर्चा करु. समूह विकासासाठी येथील लोक समोर येत आहेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना अपेक्षित असलेला हा विकास लवकरच घडवून आणू”, असेही . फडणवीस म्हणाले. “उमरखाडी प्रकल्पाबाबतही व्यवहार्यता तपासून बघण्यात येईल, इथे देखील समूहविकास अंतर्गत विकास करू”, असेही फडण
कल्याण डोंबिवलीत पुढील पावसाळ्य़ार्पयत जास्तीत जास्त रस्ते कॉक्रीटीकरणाचे होतील. एमआयडीसीमध्ये एकाच प्रभागात शंभर कोटींचा निधी दिला आहे. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत आहे. रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सहन देखील केले जाणार नाही. हे रस्ते सुस्थितीत तयार व्हावेत यासाठी अनेक वर्ष लोक वाट पाहत होते. आता ते रस्ते तयार होत आहेत, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
डॉ. पी एस रामाणी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाची निर्मिती विजय मुडशिंगीकर यांनी केली आहे. जयपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वर्षी या चित्रपटाची निवड झालेली आहे. गिरीश मोहिते यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात उमेश कामत मुख्य भूमिकेत दिसत आहे. रामाणी यांची भूमिका उमेश यातून करता दिसेल.
काळ सायंकाळपासून जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रतिकृती खालावली आहे. त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांना वेगळे काही देणारे आणि त्याचबरोबर आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी चाहत्यांच्या मनावर उमटवला. आपल्या घरातूनच अगदी पणजी आजीपासून त्यांना कलेचा वारसा लाभला होता.
‘पॉलिटिशियन के लिये वोट हैं हम, पोलीस के लिये हफ्ते का नोट हैं हम...’ गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील असे अनेक डायलॉग आपल्या लक्षात असतीलच. तब्बल 100 वर्ष जुने असणारं कामाठीपुरा म्हणजे मुंबईची एक वेगळीच ओळख. ब्रिटिश काळापासून कामाठी लोकांचं अधिक वास्तव्य असणार्या या परिसराचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले, ते म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे.
मुंबई: मुंबईतील कामाठीपुरा येथील गणेश मूर्तीवर अंडी फेकल्याची संतापजनक घटना घडली असून, त्यानंतर पोलिसांनी अब्दुल करीम नावाच्या समाजकंटकाला अटक केली आहे. रविवारी २१ ऑगस्ट २०२२ च्या रात्री कामाठीपुरा मंडळातील गल्ली क्रमांक १३ मधून काही भाविक बाप्पाची मूर्ती घेऊन जात असताना ही घटना घडली. अब्दुल करीम अत्रू खान उर्फ शाहबाज नावाच्या २५ वर्षीय तरुणाने गणेश मूर्तीवर अंडी फेकल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना दि. १ मे, १९६० रोजी झाल्यानंतर राज्याची औद्योगिक प्रगती तथा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात औद्योगिक वसाहती उभारण्याचा विचार सुरू झाला. त्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’ची स्थापना दि. १ ऑगस्ट, १९६२ रोजी करण्यात आली. ‘एमआयडीसी’चा मुख्य उद्देश महाराष्ट्रात औद्योगिक वसाहती उभारून त्या वसाहतीत मूलतः व्यवस्था म्हणजे पाणी, वीजपुरवठा तसेच रस्ते व त्याबरोबर औद्योगिक सांडपाणी निचरा इत्यादी व्यवस्था करून देणे असेच राहिले.
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात बुधवारी दि. २० रोजी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील नारकोटाजवळ बांधकामाधीन असलेला हा पूल कोसळला. या घटनेत ६ मजूर जखमी झाले आहेत, तर ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती आहे.
साधारण १९८१-८२चा सुमार. उस्मानाबाद येथील एक निर्माते महामुनी हे पुण्यात आले होते. ते पुण्यातली नाटकं त्यांच्या भागात मराठवाड्यात सादर करीत असत. पुणे येथील काही कलाकार व तेथील काही कलाकार असे प्रयोग करीत असत. शेखर भागवत नावाचा माझा मित्र आहे.त्याचे ते मित्र.
कामा असोसिएशनतर्फे उद्योजकांसाठी प्रक्रिया सुरक्षितता या मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
कामाठीपुरा भाग तसा मुंबईकरांना परिचित आहे. वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रियांची वस्ती म्हणून कामाठीपुरा ओळखले जाते. या महिलांच्या पाल्यांना रात्रीचा निवारा देण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या वतीने बांधण्यात आलेले ‘शेल्टर होम’ (निवारा घर) मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोवळ्या वयातील मुला-मुलींना देहविक्री सुरू असणार्या घरात रात्री राहावे लागते आहे, ही वस्तुस्थिती आहे.
नागरिकांनी घाबरू नये; 'कामा' संघटनेचे आवाहन