जातगणना नव्हे, मुस्लीम आरक्षणाचा जुगाडMuslim reservation काँग्रेस पक्षाने आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जातगणना करून एक आदर्श समोर ठेवावा, असा विचार करून कर्नाटकमध्ये जातगणना केली. मात्र, आता या जातगणनेवरून काँग्रेस पक्षातच संघर्ष उभा राहिला आहे. त्यामुळे ज्या मुद्द्यामुळे पक्षातच ..
वक्फ सुधारणा कायदा नाकारण्याचा अधिकार राज्यांना नाही( States not have the right to reject Waqf Amendment Act ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायदा लागू न करण्याची घोषणा केल्यानंतर, राज्य सरकारे केंद्रीय कायदा लागू करण्यास नकार देऊ शकतात का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ..
कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः।मूले त्वस्य स्थतो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः॥( culmination on the Shri Ram temple in Ayodhya ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीतील आणखी एक ऐतिहासिक टप्पा सोमवारी पार पडला. मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर योग्य विधींसह कळस पूजा करून कळसाची स्थापना करण्यात आली...
अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार कराराविषयी भारत सकारात्मक : डॉ. एस. जयशंकर( India positive about bilateral trade deal with USA S. Jaishankar ) “भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ..
नौदलासाठी ६३ हजार कोटी रुपयांचा ‘राफेल मरीन’ करार( Rafale Marine contract worth Rs 63,000 crore for the Navy ) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीने (सीसीएस) भारतीय नौदलासाठी २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीला बुधवारी मंजुरी दिली आहे. सुमारे ६३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा ..
बंगाल सरकारच भ्रष्टाचारात सामील – शिक्षकांचे आंदोलन पेटले( Bengal government involved in corruption Teachers protest ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ भ्रष्टाचारात सामील असून आम्हाला त्यांनी केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप दिला आहे, अशी जळजळीत टिका नोकरी गमवावी लागलेल्या ..
भारतीय हवाईदल इनिसोकॉस युद्धसरावात सहभागी( Indian Air Force ) भारतीय हवाई दल हेलेनिक हवाई दलाने आयोजित केलेल्या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय हवाई सराव इनियोकॉस – २५ मध्ये सहभागी झाले आहे. हा सराव ३१ मार्च ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत ग्रीसमधील अँड्राविडा हवाई तळावर होईल. भारतीय हवाई दलाच्या ..
अमेरिकेचा अणुकरार पाळा, अन्यथा बॉम्बफेकीस तोंड द्या( Donald Trump warning to Iran ) अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या अणुकराराचे पालन न केल्यास इराणावर बॉम्बफेक करण्यात येईल आणि मोठ्या प्रमाणावर आयातशुल्क लादण्यात येईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे...
नेपाळमध्ये राजेशाहीचे समर्थकांचे तीव्र आंदोलन( protests in Nepal ) नेपाळमध्ये जनता राजेशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली असून त्यामुळे देशात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे...
लोकसभेत आप्रवासन आणि विदेशी नागरिक विधेयक मंजूर( amit shah on Immigration and Foreign Nationals Bill passed in Lok Sabha ) “भारत देश ही काही धर्मशाळा नाही. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारची देण आहे. त्यांच्यामुळेच देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्या ..
‘वक्फ’ सुधारणांवरून मुस्लिमांची दिशाभूल : जगदंबिका पाल( MP Jagdambika Pal Wakf reforms ) ‘वक्फ सुधारणा विधेयका’विरुद्धच्या देशव्यापी आंदोलनाबद्दल भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ (एआयएमपीएलबी)वर टीका केली आहे. तसेच या मुद्द्याचे ..
जम्मू – काश्मीरमधील फुटीरतावाद इतिहासजमा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह( AMIT SHAH On Separatism in Jammu and Kashmir is a historical fact ) जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला मोठा धक्का बसला आहे. जम्मू काश्मीर पीपल्स मूव्हमेंट आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटने हुर्रियत कॉन्फरन्सशी ..
न्यायाधीश वर्मा यांची चौकशी करणार सर्वोच्च न्यायालयाची समिती( Supreme Court committee investigate Justice Verma ) न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी अंतर्गत प्रक्रियेचा भाग म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे...
सुरक्षित शेजारातून वर्चस्वाची रणनीतीकुठल्याही बलाढ्य देशाला आपले शेजारी देश हे सुरक्षित आणि मर्जीतले हवे, असे वाटणे सामरिकदृष्ट्या स्वाभाविकच. अमेरिका आणि युरोपला डोळे दाखविणारा रशियाही मग त्याला अपवाद नाही. म्हणूनच सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’(सीआयएस)ची ..
निवडणूक आयुक्त निवडीवर १६ एप्रिल रोजी सुनावणी( Hearing on Election Commissioner selection on April 16 ) मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय १६ एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे...
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांना सुनावले( External Affairs Minister Jaishankar on Western countries ) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रायसीना डायलॉगमध्ये पाश्चात्य देशांच्या दुटप्पी धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यांवर पाश्चात्य देशांच्या ढोंगी वृत्तीवर ..
बसपाचा गृहकलहबसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन आपल्या पुतण्याला, आकाश आनंदला पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकतेच पदमुक्त केले. राजकारणाला घराणेशाही जशी नवीन नाही, तसेच राजकीय पक्षांनाही गृहकलहाचा तर पिढीजात शाप!त्याचीच प्रचिती मायावतींच्या या टोकाच्या ..
माकपचे नवे ‘टूलकिट’रा.स्व.संघ आणि भाजप यांना माकपने ‘फॅसिस्ट’ अथवा ‘नव फॅसिस्ट’ म्हणून संबोधण्यास नकार दिला आहे. तशी सूचना त्यांनी नुकतीच प्रसिद्धही केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. वास्तविक माकपच्या या भूमिकेचा लाभ त्यांना ..
भाजप पुन्हा विजयमार्गावर!२०२४च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या कामगिरीतून धडे घेत भारतीय जनता पक्षाने आपल्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल केले. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची कामगिरी चमकदार ठरली. आगामी बिहार विधानसभा ..
राहुल गांधींची गाडी, आता बंगालच्या दारी!काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही, हे तसे सर्वश्रूत. यापूर्वीही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला होताच. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ..
दिल्ली में भाजपा, दिल में भाजपा!Delhi Vidhansabha Election 2025 दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचा संदेश स्पष्ट आहे. दिल्लीकरांनी स्वीकारलेले भाजपचे विकासाचे राजकारण, झिडकारलेले ‘आप’चे भ्रष्ट आणि विचारसरणीहीन कर्कश राजकारण आणि काँग्रेसवर दाखवलेला अविश्वास... तेव्हा, दिल्लीच्या निकालांचा ..
केरळमध्ये हिंदू लोकसंख्येत घटनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सीपीएस’ या संस्थेच्या अहवालामधून, एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये केरळ राज्यातील मुस्लीम समुदायामधील जन्मदर हा कमालीचा वाढलेला असून, हिंदू आणि ख्रिश्चनांचा जन्मदर सातत्याने घटत आहे. तसेच मृत्युदरामध्येही ..
बारीपाड्याची यशोगाथा...मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक ..
कंटेनर शिपिंगचे नवे विश्वcontainer shipping भारत विविध क्षेत्रात सध्या लक्षणीय प्रगती करत आहे. देशातील कौशल्यपूर्ण युवा शक्तींमुळे तो नव्या क्षेत्रात भारत मुसंडी मारण्यासाठी आग्रही आहे. कंटेनर शिपिंग हे असेच एक क्षेत्र. देशातील अनुकूल वातावरण आणि सरकारची इच्छाशक्ती याच्या ..
दिल्लीचे रण पेटले...दिल्ली विधानसभा ( Delhi Assembly ) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सध्या राजधानीत गोठवणारे शीतवारे आणि पावसांच्या सरींतही राजकीय वातावरण मात्र तापलेलेच. दिल्लीचे रण आता पूर्णपणे पेटले आहे. त्यामुळे सत्ताधारी ‘आप’ तिसर्यांदा राजधानीचे कारभारी होणार ..
‘इंडी’ आघाडीचा पोपट मेला?निवडणुकांचा मौसम आला की ‘इंडी’ आघाडीच्या ( Indi Aghadi ) तोंडदेखल्या एकतेला आणखीन तडे जातात. तसाच अपेक्षित प्रकार आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही समोर आला असून, ‘आप’ आणि काँग्रेस हे पक्ष निवडणुका स्वतंत्र लढविणार आहेत. तसेच ‘एकला ..
दिल्ली विधानसभा निवडणूक; ‘इंडी’ आघाडीत नवी फूटDelhi Assembly Election आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘इंडी’ आघाडीतील फूट ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मुळात ‘इंडी’ आघाडी नामक ही राजकीय आघाडीची तडजोड केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे नेतृत्वहीनता, ..
धक्कादायक निकालांचे वर्षवर्ष २०२४ संपण्यास आता अवघ्या चार दिवसांचा कालावधी उरला आहे. हे वर्ष विशेषतः राजकीयदृष्ट्या धक्कादायक वर्ष म्हणून लक्षात राहील. लोकसभा निवडणुकीपासून विविध विधानसभा निवडणुकांपर्यंत जनतेने असा जनादेश ( Results ) दिला, ज्याचा अंदाज मोठ्या राजकीय विश्लेषकांनाही ..
बिहारमध्ये काँग्रेस विरुद्ध राजदगेल्या आठवड्यात ‘इंडी’ आघाडीतील जवळपास सर्वच घटकपक्षांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध केल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्ते व नेत्यांना ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांच्या छुटभैया नेत्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करा, आघाडीचे नेतृत्व आपल्याकडेच ..
काँग्रेसच्या मानगुटीवर सोरोससोरोस प्रकरणावरून काँग्रेसला एकट्यानेच भाजपच्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. कारण, केवळ याच मुद्द्यावर बोलणार्या काँग्रेसला ‘इंडी’ आघाडीचे अन्य घटकपक्ष कंटाळले आहेत. त्याचप्रमाणे, सोरोसचा मुद्दा हा थेट राष्ट्रीय सुरक्षा, देशाची एकता आणि सार्वभौमत्वाशी ..
अदानी प्रकरणाचा फटका काँग्रेसलाचAdani case संसदीय अधिवेशनाच्या आधी चर्चेत आलेल्या कोणत्याही अहवालावरून संसदेची अधिवेशने वाया घालवण्याचा चंगच काँग्रेसने बांधला आहे. त्यात सध्या अदानी समुह काँग्रेसच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे या अधिवेशनात देखील काँग्रेसने अदानी समूहाच्या विरोधाचा ..
जागृत हिंदूंचा लढा!संभलमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरुन विषय तापलेला असतानाच, राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्याचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. राजस्थानच्या ‘अजमेर सिव्हिल कोर्टा’ने मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा ‘संकटमोचन महादेव मंदिर’ असल्याचा दावा करणारी ..
‘इकोसिस्टीम’ची क्रोनोलॉजीभारतामध्ये अस्थिरता निर्माण करून आपला अजेंडा रेटण्यासाठी देशी आणि परदेशी घटक उत्सुक आहेत. त्यासाठी परदेशी घटकांनी काही देशी घटकांशी संगनमत केल्याचीही शंका अनेक घटनांमध्ये व्यक्त होते. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने मोदी सरकार कमकुवत ..
काँग्रेसला धाक भगव्याचा!झारखंड आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका प्रचारांत काँग्रेस पक्ष सपशेल मागे पडला असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी योगींवर केलेली टीका ही बुमरँग होण्याचीच शक्यता अधिक. दुसरीकडे कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेशमधील काँग्रेसमध्येही काही ..
प्रियांकांना तरी जमणार का ?प्रियांका गांधी-वाड्रा खासदार झाल्यास त्यांच्यापुढे आव्हानांचा मोठा डोंगर उभा असणार आहे. सध्या तरी ९९ खासदारांच्या बळावर काँग्रेस फार मोठी क्रांती घडविण्याचा आव आणत आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही, हे हरियाणाच्या पराभवानंतर काँग्रेसचे मोठमोठे नेते ..
संरक्षण क्षेत्रातील नवी भरारीमोदी सरकारने भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले असून, त्याच अंतर्गत स्पेन आणि अमेरिकेसोबतही नुकतेच दोन करार करण्यात आले. पहिला म्हणजे, स्पेनच्या सहकार्याने एअरबस निर्मिती प्रकल्प आणि दुसरा भारत आणि अमेरिकेदरम्यान ..
घुसखोरांना घाम फोडणारा निकालदेशात घुसखोरीचा रक्तबीज माजला आहे. ईशान्येकडील आसाममध्ये तर त्याचा उन्माद अधिकच. या राक्षसाला न्यायशक्तीने दणका देत, घुसखोरांच्या उन्मादाचा नि:पात करण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याला घटनासुसंगत ठरवले आहे. तसेच, सरकारला कायद्याची कठोर अंमलबजावणी ..
झारखंड, वनवासी आणि घुसखोरीदेशात सगळीकडेच घुसखोरांचा सुळसुळाट उदंड झाला आहे. यात बहुतांशी घुसखोर मुस्लीमच आहेत. वनवासी बाहुल भाग असलेले झारखंड राज्यही, घुसखोरीपासून सुटले नाही. त्या राज्यातही मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकसंख्येचा वाढता पसारा चिंताजनक आहे. यासाठीच झारखंड न्यायालयाने ..
बिहारच्या राजकारणात बदल होणार?प्रशांत किशोर हे नक्कीच कसलेले रणनीतीकार आहेत. मात्र, स्वतःच्या पक्षासाठी रणनीती आखणे सोपे नसते. प्रशांत किशोर यांनी स्वतःची प्रतिमा राजकारणात ‘बदल घडविणारा नेता’ अशी केली आहे. मात्र, बदल घडविणार म्हणजे नेमके काय करणार, हे स्पष्ट झालेले नाही. ..
द्रविडी ‘ब्रिगेडी’एकीकडे हिंदूविरोध आणि दुसरीकडे जिहादी मानसिकता, चर्चला पायघड्या घालणे म्हणजेच ‘पेरियारवाद’ असल्याचे दिसून येते. तामिळनाडू हे एकप्रकारे हिंदूविरोधाचे प्रमुख केंद्र बनले आहे का, अशी शंका निर्माण होते. अर्थात, हे केवळ तामिळनाडूमध्येच घडते असे नाही. ..
ऐतिहासिक बदलांना प्रारंभ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने विरोधकांना अपेक्षेप्रमाणे पोटशूळ उठला आहे. पण, यानिमित्ताने मोदी सरकारने आपल्या तिसर्या कार्यकाळातही देशातील ऐतिहासिक बदलांना प्रारंभ केला असून, रालोआसह त्यांचे नेतृत्वही ..
‘धक्कातंत्रास्त्रा’चा योग्य प्रयोगपंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सायंकाळी सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या घरी आले. गौरी-गणपतीचे दर्शन घेतले आणि आरतीही केली. पंतप्रधानांच्या या अतिशय साध्या कृतीचा जबरदस्त धक्का पुरोगामी इकोसिस्टीमला बसला आहे. कारण, दि. 4 जूननंतर प्रथमच मोदींनी ..
राहुल गांधींची ‘खटाखट’ दिवाळखोरीलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी एकीकडे स्वतःची ‘रॉबिनहुड’ प्रतिमानिर्मितीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे हिमाचल प्रदेश राज्य सर्वकाही फुकट देण्याच्या धोरणामुळे आज पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहे. आर्थिक संकट एवढे भयानक आहे की, राज्यातील Rahul ..
केरळचा ‘डर्टी पिक्चर’देशातील डाव्या पक्षांनी कायमच पुरोगामित्वाचा आणि महिला संरक्षण, मानवी हक्कांप्रती आपण किती कटिबद्ध आहोत, म्हणून मिरवण्यातच धन्यता मानलेली दिसते. पण, केरळच्या चित्रपटसृष्टीतील महिला अत्याचार आणि लैंगिक शोषणांना वाचा फोडणार्या हेमा समितीच्या अहवालाने ..
हरियाणात प्रादेशिक पक्षांचेही आव्हाननुकतीच हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यंदाही राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचे मानले जात असले, तरी यावेळी निवडणुकीत छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. ..
राजकीय अस्थिरतेच्या बुरख्याखाली हिंदूंविरोधात जिहादबांगलादेशात एका बाजुला राजकीय अस्थिरता आणि शेख हसीना आंदोलन सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे देशातील हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात नियोजनबद्ध जिहाद पुकारण्यात आला आहे. ..
बांगलादेशच्या आंदोलनात हिंदूंचे बळी का? - Exclusive Interviewबांगलादेशातील सत्ताबदलाने आशिया खंडात पुन्हा अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील अस्थिरता, हिंदूंवर होणारे अत्याचार, सरकार उलथविण्यात अमेरिकेचा संभाव्य हात, शेख हसीना आणि बांगलादेशचे भवितव्य याविषयी वरिष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ..
आरक्षणाची श्वेतपत्रिका आणाच!राहुल गांधींच्या अपप्रचाराला कायमचे खोडून काढण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाविषयी कोणत्या पंतप्रधानांचे आणि सरकारांचे नेमके काय धोरण होते, आरक्षणाविषयी कोणत्या सरकारने काय निर्णय घेतले, एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाविषयी विरोधाचे राजकारण कोणत्या ..
फुटीरतावादाचा नवा खेळझारखंडमध्ये विशेषतः संथाल परगणामध्ये बांगलादेशी आणि बंगाली मुस्लिमांची दिवसेंदिवस झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, बंगालमध्येही बांगलादेशी घुसखोरांचा गंभीर प्रश्न आणि पंजाबमध्ये अमृतपाल सिंग या नवखलिस्तानी नेत्याचा उदय, या घटना देशातील फुटीरतावादाच्या ..
उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत अटीतटीची लढाईउत्तर प्रदेशातील अनपेक्षित निकाल हा केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता. त्यामुळे १० जागांवर होणार्या पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सज्ज झाले आहेत. त्यासाठी पक्ष आणि संघटनेत ..
जुने मित्र, नवे व्यापारी मार्गगेल्या ४० वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा असेल. नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासह अनेक नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी यावेळी चर्चा होतील. या पार्श्वभूमीवर भारत-रशियादरम्यानचा ..
बंगालची तिसरी फाळणी?राज्यात असलेला घुसखोरीचा प्रश्न हा राष्ट्रीय सुरक्षेस धोका असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये अशाप्रकारे ‘मुस्लीम राष्ट्रा’ची भाषा बोलली जात असल्यास, हा विचार बंगालमध्ये खोलवर रूजला असल्यास त्याविरोधात वेळीच उपाय होणे गरजेचे ..
चीनला ‘क्वाड’ आणि ‘स्क्वाड’चा चापफिलीपिन्सची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्सचे संरक्षणमंत्री बेटांमध्ये सागरी सहकार्य सुरू ठेवण्याच्या आणि वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी अलीकडेच हवाई येथे भेटले. अमेरिकी माध्यमांच्या वृत्तानुसार, ..
चीन-रशिया संबंधांवर भारताचा प्रभावएकूणच, भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांबाबत चीनमध्ये खोलवर असुरक्षितता आहे. युद्धग्रस्त रशियावर दबाव आणणे आणि त्याला भारतापासून दूर राहण्यास भाग पाडणे, अशाही हालचाली चीनने कराव्या, असा एक मतप्रवाह चीनमध्ये आहे. तथापि, हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील ..
पुण्याच्या विकासासाठी ५० वर्षांचे व्हिजन : खा. मुरलीधर मोहोळशिक्षण, सामाजिक चळवळी, राजकीय चळवळी, आर्थिक चळवळी या सर्वांचे पुणे प्रमुख केंद्र. अशा शहराचा लोकप्रतिनिधीही तेवढाच सक्षम हवा. पुण्याच्या ताकदीची नेमकी जाण असलेले मुरलीधर मोहोळ हे शहराचे खासदार झाले आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे नवी दिल्ली प्रतिनिधी ..
काँग्रेसला यंदा तरी विरोधी पक्षनेतेपद मिळणार?यंदाच्या निवडणुकीची तुलना २०१४ सालच्या निवडणुकीशी केल्यास त्यामध्ये ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’ प्रभावीपणे अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले. मोदी सरकारने भरपूर बदल घडवले आहेत आणि पुढच्या पाच वर्षांत आणखी बदल घडणार याची आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया ..
पंजाबमध्ये सर्वच पक्षांपुढे आव्हानदेशात ४००चा आकडा पार करण्याचा नारा खरा ठरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आम आदमी पक्षदेखील लोकसभेत आपले खाते पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस २०२२च्या विधानसभा निवडणुकीत ..
रालोआ आणि इंडी : बिहारवर दोघांची भिस्तबिहारमध्ये मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. बिहारचे राजकारण हाताळणार्या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, यंदाही बिहारमध्ये गतवेळच्या यशाची पुनरावृत्ती करणे शक्य आहे. नितीशकुमार सोबत असल्याने साहजिकच भाजपचे बळ वाढले आहे. ..
चिंगारी का खेल बुरा होता हैं...पीओके असो की बलुचिस्तान, पाक सरकार आणि सैन्य नागरिकांवर अत्याचार करण्यामध्ये नेहमीच पुढे असते. आता मात्र पीओकेमधील जनतेनेच पाकविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. हे काही प्रथमच होत असलेले आंदोलन नाही. यापूर्वीदेखील २०२२ आणि २०२३ साली अशाच प्रकारची आंदोलने ..
द्वीपराष्ट्रांना भारताचा सहकार्याचा हातभारताने घेतलेल्या अलीकडच्या पुढाकारांचा छोट्या द्वीपराष्ट्रांच्या विकसनशील प्रादेशिक भूराजनीतीवर महत्त्वपूर्ण परिणाम होत आहे. भारताचे कौशल्य आणि अनुभव ‘ग्लोबल साऊथ’मधील इतर देशांना नक्कीच लाभदायी ठरणार आहेत...
मध्य प्रदेशचा कल भाजपकडेच, काँग्रेसची अस्तित्वाची लढाईदेशभरातील अन्य राज्यांसह मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा ढिसाळपणा दिसून येत आहे. इंदूर या राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराने आपला अर्ज नुकताच मागे घेतला. एवढेच नव्हे, तर त्याने भाजपमध्येही प्रवेश केला. या उदाहरणाद्वारे काँग्रेस ..
गुजरात - भाजपसाठी ‘कोई नहीं टक्कर में’गुजरातमध्ये भाजपने २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये २६ पैकी २६ जागांवर विजय मिळविला होता. यंदादेखील भाजपला त्याच यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास आहे. यंदा तर भाजपला केवळ २५ जागांचाच विचार करण्याची गरज आहे. कारण, सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये ..
रडक्यांचे ‘टुलकीट’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सांस्कृतिक राष्ट्रवाद अतिशय जोरदारपणे मांडला आहे. त्याचप्रमाणे जागतिक अराजकतावाद्यांना भारतात ढवळाढवळ करण्यापासूनही रोखण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. परिणामी भारतीय निवडणुकांनाच लक्ष्य करून त्याद्वारे ..
केरळमध्ये डावे भक्कम, मात्र धक्का बसण्याची चिन्हेदक्षिण भारतातील केरळ राज्यात डाव्या पक्षांचे अर्थात कम्युनिस्टांचे स्पष्ट वर्चस्व आहे. त्याबरोबरच काँग्रेस पक्षदेखील येथे मजबूत आहे. कारण, गत लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने राज्यातील एकूण २० पैकी सर्वाधिक १५ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे केरळमध्ये ..
राजस्थान : भाजपला ’हॅट्ट्रिक’ची खात्री; काँग्रेसला सुधारणेची केवळ आशाच!राजस्थानमध्ये काँग्रेसला २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. सपशेल अपयश आले होते. त्याचप्रमाणे २०१९ साली करौली-धोलपूर आणि दौसा लोकसभा मतदारसंघाची जागा वगळता इतर सर्व जागांवर भाजपच्या विजयाचे अंतर एक लाखांपेक्षा जास्त होते. ..
निवडणुकीत ‘नक्षलवादाचा खात्मा’ गाजणारलोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. प्रचाराबरोबर अनेक पक्षांनी आपापले जाहीरनामेही प्रकाशित केले आहेत. सत्ताधारी भाजपचाही जाहीरनामा या आठवड्यात प्रकाशित केला जाईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक विषयांवर सर्व पक्षांकडून मुद्दे मांडले ..
‘आप’मध्ये यादवी?अनेकांना दारू पाण्यासोबत घेण्याची आवड असते. जणू काही त्याचप्रकारे दिल्लीमध्ये आता दारूनंतर ‘जल बोर्डा’चा अर्थात पाण्याचा घोटाळा झाला आहे, असे म्हणता येईल. या घोटाळ्यातही तथ्य असल्यास, अरविंद केजरीवाल सरकार आणि आम आदमी पक्ष घोटाळे करण्यातील वैविध्य ..
केजरीवालांचा ‘एकच प्याला’नोव्हेंबर २०२१ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले. हे धोरण तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर आधारित होते. नव्या उत्पादन शुल्क धोरणावर सुरुवातीपासूनच अनेक आरोप झाले. नव्या धोरणाद्वारे दिल्ली सरकारला ..
अयोध्येतील श्रीराम मंदिर संकुलात तृतीयपंथींयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहअयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर संकुलात स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे संकुलामध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. देशात बहुदा प्रथमच धार्मिक संकुलामध्ये अशाप्रकारे प्रथमच तृतीयपंथीयांची काळजी घेण्यात आली ..
सामना एकतर्फीच!मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन, यापूर्वीच विरोधकांना चक्रव्यूहात अडकवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या ’सीएए’वरील आतापर्यंतच्या टीकेसही अजिबातच धार नसल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी अद्याप तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची तोफ ..
नवमतदारांसाठी मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’देशातील नवमतदार म्हणजेच १८ ते २० या वयोगटातील मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन आहेत. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीस पंतप्रधानांनी पुरस्कार दिला आणि त्याच्यासोबत अगदी आपल्याच भाषेत संवाद साधला, यामुळे हे नवमतदारही पंतप्रधान मोदींकडे आकर्षित होणार, ..
द्रविडी राजकारणाला भाजपचे आव्हानतामिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचे परवा भाषण झाल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि शाबासकीही दिली. कारण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये एवढी प्रचंड मोठी जाहीर सभा आयोजित करण्याचे शिवधनुष्य ..
भारतीय लष्कराची आधुनिक तंत्रसज्जताभारतीय सैन्यासाठी २०२४ मधील बदल जागतिक परिवर्तनाशी संबंधित आहेत, जे युद्धाचे स्वरूप ठरवतात. भू-राजकीय बदलांमुळे देशाचे लष्करी आधुनिकीकरण होत असताना प्राणघातक स्वायत्त प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक शस्त्रे, निर्देशित ऊर्जा शस्त्रे, जैवतंत्रज्ञान ..
‘टूलकिट’ पुन्हा सक्रिय?पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमांवर सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा आणि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारण, पुनश्च हजारोंच्या संख्येने शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी राजधानीकडे कूच करणार आहेत. त्यानिमित्ताने निवडणुकांच्या तोंडावर शेतकर्यांना हाताशी ..
परिवर्तनाचे पर्व...आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप युद्धपातळीवर काम करत आहे. लोकसभा निवडणुकीची धुरा स्वतः पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि ’एनडीए’ला 400 हून अधिक जागा जिंकण्यात यश येईल, असा दावा मोदींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत ..
दुसरा टप्पा विझलाच!महाराष्ट्रात उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)च्या साथीने जोर दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असू शकतो. मात्र, राज्यातील या तिन्ही पक्षांची सद्यःस्थिती लक्षात घेता, येथेही काँग्रेसच्या हाती शून्यच येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे ..
भाजपचा चक्रव्यूह आणि विरोधकांची हाराकिरी‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी मोदी सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ’भारतरत्न’ देऊन एक ‘मास्टर स्ट्रोक’ खेळला. ठाकूर एक मजबूत समाजवादी नेते आणि बिहारचे दोनदा मुख्यमंत्री होते. त्यांना गरिबांचे मसिहा मानले जाते. ..
ज्याचा त्याचा ‘राम’लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मिशन दक्षिण’ सुरू केले आहे. याच क्रमाने पंतप्रधान मोदी शुक्रवारी म्हणजेच दि. १९ जानेवारीला तामिळनाडूला भेट देणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी चार दिवसांत पंतप्रधान मोदी तिसर्या ..
रस्ते सुरक्षेसाठी कठोर कायदा हवाच!रस्ते अपघात आणि मृत्यूचा वाढता आलेख अतिशय भीतीदायक आहे. हिटअॅण्ड रन प्रकरणांमध्ये त्यांचाही वाटा आहे. रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी का हव्यात, याचे उत्तर प्रदेशात होणार्या रस्ते अपघातांची संख्या पाहून मिळू शकते. या संदर्भात ..
मंदिर शिल्पकलेचा देदीप्यमान वारसा म्हणजे श्रीराम मंदिर!‘मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे’ अशी घोषणा देशातील हिंदू समाजाने 90 च्या दशकात दिली होती. अयोध्येत श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्याच्या तब्बल 500 वर्षांच्या लढ्याचे ही घोषणा एक प्रतीक होती. हिंदू समाजाच्या लढ्यास यश येऊन अखेर मंदिराची ..
गोलचक्करचा फेरा...लोकसभा निवडणुकीस अवघे काही महिने बाकी असताना, आपल्या इच्छित स्थळी म्हणजे सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी पक्ष निघाले तर आहेत. मात्र, गोलचक्करभोवतीच गरगर फिरण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे दिसत आहे. यातून वेळीच मार्ग न काढता आल्यास सत्तेपर्यंत तर ..
अशी फिरवावी भाकरी...योग्य वेळी भाकरी न फिरविल्यास, जशी ती करपते, तसेच योग्य वेळी राजकारणात नव्या पिढीस सक्रिय न केल्यास, पक्षाची ‘काँग्रेस’ होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे राजकारणात नव्या पिढीस कसे सक्रिय करायचे, हे भारतात भाजप वगळता अन्य एकाही पक्षास सहजपणे जमत नाही, ..
‘हॅटट्रिक’साठी भाजप सज्जनिवडणूक जिंकल्यानंतर परदेशात सुट्टी घालवायला जाण्याची पद्धत भाजपमध्ये नाही. त्याउलट एक निवडणूक झाली की, आगामी निवडणुकीसाठी पक्षसंघटनेस सज्ज करण्यासाठी भाजप नेते लगोलग कामाला लागतात. कोणतीही निवडणूक पूर्ण क्षमतेने लढण्याची भाजपची सवयच. त्यामुळे पंतप्रधान ..
पाच निकालांचा एक संदेशमध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगण या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, आता रविवारी म्हणजे दि. ३ डिसेंबर रोजी साधारणपणे दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वच राज्यांच्या सत्तेचे चित्र स्पष्ट झालेले असेल. या निवडणुकांमध्येही ..
भाजपची ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ठरणार गेमचेंजरकेंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याच्या आणि जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने भाजपने देशव्यापी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ काढण्याचा निर्णय घे..
अक्षयऊर्जेतही भारताची आघाडी भारताने सन २००० ते २०२२ या काळात आपली पवनऊर्जा क्षमता २२ टक्क्यांनी वाढवली आहे, तर सौरऊर्जेमध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. हरित आणि स्वच्छ ऊर्जा तसेच अक्षयऊर्जेबाबत भारताच्या वचनबद्धतेमुळेच भारताच्या विजेमध्ये सौर आणि पवनऊर्जेचे योगदान २०२२ पर्यंत ..
चीनच्या मनसुब्यांना ब्रेकभारत चीनच्या सीमेवर आपल्या सीमा पायाभूत सुविधांचा झपाट्याने विस्तार करत आहे आणि २०१४ पासून तेथील खर्च ४०० पटीने वाढला आहे. जेव्हापासून सीमेवर पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम सुरू झाले, तेव्हापासून आव्हानही वाढले आहे. आता जर चिनी गस्ती पथके आली तर ..
भारताच्या सुरक्षेसाठी ‘कुश’ कवचजगातील सर्वांत प्रभावी क्षेपणास्त्ररोधी यंत्रणांचा विषय येतो, त्यावेळी अमेरिका, रशिया आणि इस्रायलचे नाव पुढे येते. मात्र, विशेष म्हणजे जगातील सर्वांत कार्यक्षम आणि धोकादायक समजल्या जाणार्या क्षेपणास्त्ररोधी यंत्रणांपेक्षा भारताची ‘कुश’ ही यंत्रणा ..
चोराच्या उलट्या बोंबा...खासदार मोईत्रा यांच्या आवईप्रमाणेच केंद्र सरकारने आमचे फोन हॅक केले, अशी जुनीच बोंब नव्याने मारण्यात आली आहे. आपल्या ‘अॅपल’ कंपनीच्या फोनवर सरकार हॅकिंग करत असल्याचा संदेश आल्याचा दावा विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. मात्र, अशाप्रकारचे संदेश ..
यंदा तरी जमणार का?राहुल यांना वायनाडमधून निवडून आणण्यास डाव्या पक्षांनी असमर्थता दर्शविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यापुढे पुन्हा एकदा मतदारसंघ बदलण्याची वेळ येऊ शकते. या पाच राज्यांचे निकाल काहीही लागोत, जानेवारी महिन्यात श्रीरामललाची ..
हिंदुत्वकेंद्री विकास विरुद्ध जातकारणभाजपचा हिंदुत्वकेंद्री राष्ट्रवाद व विकास या मुद्द्यास विरोधक ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना या मुद्द्यांद्वारे कितपत आव्हान देऊ शकतील, याचीही ‘लिटमस टेस्ट’ आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे. कारण, पंतप्रधान मोदी यांनी अतिशय ..
काँग्रेसचे लबाडाघरचे आवताणदेशातील सर्वोच्च नोकरशाहीमध्ये केवळ तीन ओबीसी समुदायातील अधिकारी असल्याचे सांगून विद्यमान केंद्र सरकार ओबीसीविरोधी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. लोकसभेत हे बोलताना राहुल गांधी यांचा आविर्भाव अतिशय धोकादायक होता. कारण, त्यांच्या वक्तव्यामागील ..
दिल्ली विद्यापीठ निवडणुकीतही डाव्या विद्यार्थी संघटनांची हवा गूलदिल्ली विद्यापीठाच्या छात्रसंघ निवडणुकीमध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळून त्यांची हवा गूल झाली आहे. त्याचवेळी विद्यार्थांनी अर्बन नक्षली नव्हे तर राष्ट्रावादास पसंती दिल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय विद्यार्थी ..
सामाजिक विकासाचे राजकारणमहिला आरक्षणाचा राजकीय पैलूसह सामाजिक पैलूही महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी २०’ या जागतिक व्यासपीठावर महिलांच्या नेतृत्वाखाली विकास हा मुद्दा अतिशय ठामपणे मांडला. कारण, महिलाकेंद्रित आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास साध्य होणे ..
सामर्थ्यशाली भारताचा जगभरात प्रभाव : डॉ. विजय चौथाईवाले‘जी २०’ अध्यक्षपदाच्या काळात भारताने जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर ठाम मत मांडून तोडगा सुचविला. त्याचवेळी नवी दिल्ली घोषणापत्राद्वारे संघर्षाच्या स्थितीतूनही मार्ग काढण्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. ‘जी २०’ अध्यक्षपद भारतासाठी आणि जगासाठी कसे महत्त्वाचे ..
‘विश्वमित्रा’चे अढळपद...नुकत्याच पार पडलेल्या ‘जी २०’ शिखर परिषदेच्या नवी दिल्ली घोषणापत्रामध्ये प्रारंभीच ‘हे युद्धाचे युग नाही’ या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार करून संपूर्ण घोषणापत्रास एकमताने मान्यता देण्यात आली. त्यामुळे खरे तर अनेकांना धक्का बसला; मात्र ‘विश्वमित्र’ ..
सापळा आणि सावज...आपल्या सावजाची शिकार करायची असल्यास शिकार्यातर्फे वेगवेगळे सापळे लावले जातात. एकापेक्षा अधिक सापळे लावण्याचा उद्देश हाच की, कोणत्यातरी सापळ्यात शिकार अडकेल. कारण, प्रत्येक सापळ्यात शिकार अडकणार नाही, असा विचार शिकारी करतो. भारतीय राजकारणात मात्र ..
डाव १६१चा...भाजपने यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये यावेळी विजय मिळविण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून विशेष रणनीती आखली आहे. त्याअंतर्गत अशा १६१ मतदारसंघांमध्ये भाजपने ‘केंद्रीय मंत्री प्रवास योजना’ कार्यान्वित केली होती. ..
रणनीतींचा मौसम...मध्य प्रदेशासाठी भाजपने आपल्या कार्यशैलीत बदल केला आहे. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला. यापूर्वी अनेक प्रभारींच्या मर्जीने चालत असलेल्या मध्य प्रदेश भाजपच्या संघटनेला ..
काँग्रेसला केजरीवाल नकोसेच!काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सायंकाळी दिल्ली लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एकमताने दिल्लीच्या सातही जागा लढविण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्येच ..
न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे ५२ वे सरन्यायाधीशनवी दिल्ली: ( Bhushan Gavai 52nd Chief Justice of India ) भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी औपचारिक नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून अधिकृतपणे शिफारस केली आहे आणि हा प्रस्ताव कायदा ..
नक्षलवाद्यांना ‘एक धक्का और दो...’india Naxalism या देशाला नक्षलवाद ही आतून पोखरणारी कीड आहे. नक्षलवादाने या देशाची अपरिमित हानी केली आहे. त्यामुळे, या नक्षलवादाचा पुरता बिमोड करण्याचा चंग केंद्र सरकारने बांधला आहे. या मोहिमेत केंद्र सरकारबरोबर कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका देखील ..
काँग्रेसची नकारात्मक धडपडCongress सलग तीन लोकसभा निवडणुका आणि कित्येक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करल्यानंतरही, काँग्रेसने पक्षसंघटनेत बदलांना प्राधान्य दिले नाहीच. आताही अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात आत्मचिंतनाच्या नावाखाली राजकीय आगपाखड करण्यातच ..
सप्तभगिनींचा जपानी विकासबंधू...भारताच्या ईशान्य भागाचा विकास हा भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचा महत्त्वाचा घटक आणि या प्रक्रियेत जपानने सातत्यपूर्ण व सकारात्मक सहभाग नोंदवला आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे जपानने ईशान्य ..
अक्षयतृतीयेस अयोध्येत स्थापन होणार राम दरबार!( Ram Darbar in Ayodhya on Akshaya Tritiya ) अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात अक्षयतृतीयेस अर्थात ३० एप्रिल रोजी श्रीराम दरबाराची स्थापना करण्यात येणार आहे...
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडणार, मंजुरीचा मार्गही मोकळा( Waqf Amendment Bill to be introduced in Lok Sabha ) केंद्र सरकारतर्फे २ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. विधेयकावर सुमारे ८ तासांचा वेळ चर्चेसाठी निश्चित करण्यात आला असून लोकसभेतील संख्याबळ पाहता हे विधेयक सहज मंजुर ..
दिल्लीत दुकानदाराचे नाव आणि आधार कार्ड लावावे( MLA Tarvindar Singh letter to delhi CM on Shopkeeper name and Aadhar card should be displayed ) दिल्लीतील दुकानांवर नामफलक सक्तीचे करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत जंगपुरा येथील भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी नुकतेच मुख्यमंत्री रेखा गुप्ता ..
शिल्पकलेतला रामRam Sutar ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. धुळे शहरानजीकच्या गोंदूर या लहानशा गावचे मूळ रहिवासी असलेल्या राम सुतार यांची शिल्पकलेतील कामगिरी मात्र जागतिक. प्रभू श्रीराम, छत्रपती ..
मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास प्रसिद्ध करावा( official history of the Maratha Empire should be published MP Udayanraje Bhosale demands to minister amit shah ) “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा,” अशी मागणी भाजप ..
आता कसं करायचं मिलॉर्ड?Milord न्यायव्यवस्थेतील घडामोडींमुळे ही स्वायत्तता नसून मनमानी आहे, असा समज जर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत असेल, तर ही बाब न्यायव्यवस्थेसाठी निश्चितच चिंताजनक. त्यामुळेच ‘आता कसं करायचं मिलॉर्ड,’ हा प्रश्न देश विचारत आहे आणि सर्वोच्च ..
मुस्लिम आरक्षणासाठी संविधान बदलण्याचा काँग्रेसचा हेतू – केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांचा घणाघात( Congress intention to change the Constitution for Muslim reservation Union Minister Jagat Prakash Nadda in rajysabha ) कर्नाटकात काँग्रेस सरकारने दिलेले मुस्लिम आरक्षण हे संविधानविरोधी असून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचा आणि ..
उत्तर प्रदेशच्या ‘योगी’योगाची ८ वर्षे : बिमारू राज्य ते देशाचे ग्रोथ इंजिन( yogi 8 years of Uttar Pradesh ) उत्तर प्रदेशचे रूपांतर गेल्या ८ वर्षात बिमारू राज्यातून देशाच्या ग्रोथ इंजिनात झाली आहे. राज्यात ७.६ लाख सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून २२२ गुन्हेगारांचे एन्काउंटर करून कायदा व सुव्यवस्था चोख करण्यात येत असल्याची ..
‘आसियान’चे नेतृत्व आणि मलेशियाचे महत्त्व२०२५ साली मलेशिया ‘आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटने’चे (आसियान) अध्यक्षपद स्वीकारून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. वाढत्या गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतून ‘आसियान’चे यशस्वी मार्गक्रमण करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य मलेशियासमोर आहे. ..
भिम – युपीआयसाठी १५०० कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना( incentive scheme for BHIM UPI ) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या युपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत, एखाद्या ..
रेल्वेमंत्र्यांच्या आकडेवारीमुळे विरोधकांची बोलती बंद( Opposition silenced over Railway Minister's parliament speech ) देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी लोकसभेत आपल्या भाषणाने विरोधकांची बोलतीच बंद केली. त्यांनी विरोधी सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यानिशी दिल्याने गोंधळ घालणारे ..
भारताविरोधात कटकारस्थान रचणारा उद्योगपती जॉर्ज सोरोसशी संबंधित संस्था ईडीच्या रडारवर ! काय घडलं?( George Soros is on the ED's radar ) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अराजकतावादी जॉर्ज सोरोससमर्थित काही संस्थांवर छापे टाकले. ईडीएफ आणि ओपन सोर्स फाउंडेशनसह अनेक संस्थांची चौकशी करण्यासाठी बंगळुरूमधील एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ..
देशविरोधी खेळाचा पर्दाफाशदेशाला धोका जसा बाह्य शत्रूंपासून असतो, तसाच तो अंतर्गत शत्रूंपासूनही असतो. ‘एनआयए’ न्यायालयाच्या एका निर्णयामध्ये उल्लेख केलेल्या काही एनजीओ, या अशाच देशविघातक कृतींमध्ये लिप्त असल्याचे निरीक्षण नुकतेच नोंदवण्यात आले आहे. याबाबत सरकारलाही कारवाई ..
भारताचे ‘ब्रह्मास्त्र’दक्षिण आशियातील देशांवर आपली हुकूमत असावी, हे चीनचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. मात्र, दक्षिण आशियातील अनेक देश चीनच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने त्रस्त आहेत. अशावेळी या देशांना दक्षिण चिनी समुद्रात, चीनच्या अरे ला कारे करण्यासाठी भारताच्या ..
‘युएसएड’चा नॅरेटिव्ह भारताच्या निवडणुकांमध्ये सातत्याने परकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा अरोप होत असतो. विरोधी पक्षाचे अनेक मुद्दे हे बाहेरून आलेले असल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे. देशातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याला मिळणारी रसद अमेरिकेच्या ‘युएसएड’ कडून मिळत असल्याचे ..
‘आयएमईसी’ला बळ मिळणारपंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार असून, ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. या दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय भागीदारीची सखोल चर्चा होऊ शकते. तसेच भारत-मध्यपूर्व-युरोप ..
दिल्लीचा ‘दिल’ यंदा कुणावर?‘दिल्ली हैं दिलवालों की’ असा हा देशाच्या राजधानीचा स्वभावगुण. तेव्हा, यंदा दिल्लीकरांनी मतपेटीतून कुणाला आपला ‘दिल’ दिला आणि कुणाला दगा दिला, ते उद्याच्या शनिवारी स्पष्ट होईलच. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे, ‘आप’विषयी ..
काँग्रेसची धुंदी कधी उतरणार?एरवी राष्ट्रपती भवनाकडून ( Presidents Office ) अशाप्रकारे राजकीय टीका-टिप्पण्यांविषयी नाराजी व्यक्त करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात येत नाही. मात्र, यावेळी प्रकरण अतिशय गंभीर असल्यानेच, राष्ट्रपती भवनाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विधानाचा ..
महाकुंभ - हिंदुत्वाचे शक्तिप्रदर्शनभारतातील महाकुंभची चर्चा अगदी सातासमुद्रापारही असून, विदेशी पर्यटकही जगातील या सर्वांत भव्यदिव्य अशा अध्यात्मिक पर्वणीत सहभागी झाले आहेत. शिवाय एक भगवेधारी राज्यशकट कसा हाकणार, असा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून खोचक प्रश्न ..
इमर्जन्सी : समग्र इंदिरा दर्शनअलाहाबादच्या (आताचे प्रयागराज) ‘आनंदभवन’ या भव्य आणि राजेशाही वास्तूमध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये आपल्या आईचा म्हणजेच कमला नेहरू यांचा आपल्या आत्याकडून-विजयालक्ष्मी पंडित यांच्याकडून झालेला अपमान लहानगी इंदिरा पाहते. त्याची तक्रार घेऊन राजकारणात ..
संभलचे सत्यदेशात अनेक ठिकाणी धार्मिक स्थानांचा वाद उभा राहिला आहे. संभलमधील ( Sambhal Masjid ) प्रकरण तर फारच बोलके आहे. या प्रकरणात सर्वेक्षण झालेले असून, त्याचा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. त्याची सुनावणी कधी होईल हे सर्वोच्च न्यायालयाच्या ..
ट्रम्प यांची धामधूमजगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर जगाची रचना पूर्वपदावर आणण्याचा चंग डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. त्यालाच अनुसरून ते आक्रमक विधाने करत आहेत. मात्र, आजही त्यांचा प्रवास हा त्यांच्या सर्व नेतृत्वगुणांचा कस पाहणारा असेल, हे निश्चित... ..
नदीजोड प्रकल्पाचे शिवधनुष्यपंतप्रधानांच्या हस्ते नुकताच पायाभरणी झालेला केन-बेतवा नदीजोड प्रकल्प ( River Link Project ) मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील लाखो लोकांसाठी वरदान ठरणार आहे. पण, लाखो लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी आणणारा हा प्रकल्प अखेरीस मार्गी ..
चाचांचे पत्र हरवले?मागील काही दिवसांपासून ‘नेहरुंची पत्रे’ हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, देशाचे प्रथम पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरु यांची पत्रे पंतप्रधान संग्रहालयाकडे नसून, ती सोनिया गांधींच्या ताब्यात आहेत. त्यामुळे असे या पत्रांमध्ये नेमके काय आहे? ..
बात निकलेगी तो...अयोध्या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी याच इकोसिस्टीमने हिंदू समाजाला हजार सल्ले दिले होते. त्यातही निकाल तुमच्या मनोविरोधात लागला, तरीही तो स्वीकार करा आणि देशातील न्यायव्यवस्थेचा आदर करा, हा सल्ला प्रमुख होता. मात्र, आता हाच सल्ला न्या. रोहिंग्टन ..
पतन असदचे, धक्का रशियाला!वर्ष सरता सरता मध्य-पूर्वेतील आणखीन एक देश - सीरिया हा अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलला गेला. आधीच गृहयुद्धामुळे उद्ध्वस्त झालेला आणि इराण-रशियाच्या कुबड्यांवर उभ्या असलेल्या सीरियातील असद राजवटीचा अस्त झाला आहे. तेव्हा, सीरियाचे भवितव्य आणि त्याचे एकूणच ..
इराणसाठी चिंतेचा काळइराणशी व्यवहार करताना गेल्या चार वर्षांत मध्य पूर्व आशियातील अत्यंत आव्हानात्मक वातावरणात झालेल्या अभूतपूर्व बदलांच्या वास्तवाचा सामना ट्रम्प प्रशासनाला करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली अनेक नवी आव्हाने आणि आता या प्रदेशाच्या ..
इकोसिस्टीमचा ‘नॅरेटिव्ह’ काँग्रेसलाच खाणारदीडशे वर्षे जुनी असलेली आणि अनेक दशके देशावर राज्य करणार्या काँग्रेसची गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींची चाचपणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकाही होत राहिल्या आणि काँग्रेसचा पराभव होत राहिला. राहुल गांधी अतिशय सुमार मुद्द्यांवर राजकारण ..
द साबरमती रिपोर्ट : हिंदूविरोधाचे सत्य मांडणारा नवा दुवादमदार आशय देणारा ’द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 2002 साली गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाचे अंगावर काटा आणणारे वास्तव अतिशय स्पष्टपणे दाखविण्यात आले आहे. तथाकथित मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचा ..
भारताचे सामरिक स्वातंत्र्य आणि अमेरिकाअमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे सरकार देशाचा कारभार पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हाती घेईल. त्यामुळे नवनिर्वाचित सरकारबरोबर साहजिकच अमेरिकेच्या ध्येय-धोरणांमध्येही आमूलाग्र बदल दिसून येतील. त्यानिमित्ताने हिंद-प्रशांत ..
बंगालच्या संघर्षासाठी भाजप सज्जकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे पुढचे मोठे लक्ष्य म्हणून प. बंगालची निवड केली आहे. आगामी 2026 सालच्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचे शाह यांचे लक्ष्य आहे. महिला सुरक्षा, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि अल्पसंख्याक तुष्टीकरण या ..
दिल्ली विजयासाठी भाजपची तयारीभाजपने पुढील वर्षी होणार्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ सरकारविरोधात प्रचारास आतापासूनच प्रारंभ केला आहे. दिल्लीतील झोपडपट्टी परिसरात प्रचार करताना भाजपने केजरीवाल यांच्या निवासस्थानासही लक्ष्य केले. यापूर्वीदेखील निवासस्थान बांधून पूर्ण ..
बेगडी ‘निर्भय’ नव्हे, ‘सजग राष्ट्रवादी’काँग्रेसच्या फुटीतरवादी प्रचाराला प्रखर राष्ट्रवादाने उत्तर देण्याचे भाजपने निश्चित केले आहे. या भूमिकेची मागणी देशातील अनेक राज्यांमधून आली आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड राज्यांमध्ये वाढत असलेल्या बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे तेथील आदिवासी संख्या ..
काँग्रेस पुन्हा भेदरलीCongress हरियाणातील निकालांनी राहुल गांधींच्या मर्यादा पुन्हा स्पष्ट केल्या असून, लोकसभेतील त्यांची कामगिरी अपघाती असल्याचे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीमध्ये गोंधळ उडाला आहे. कारण, हरियाणात भाजपचा पराभव होणारच हे काँग्रेस-उबाठा-शरद ..
निष्ठा सिद्ध कराचघटना कोणतीही घडली तरी आम्ही मुस्लीम म्हणून वेगळे असून, आम्हांला विशेष वागणूक मिळणे आवश्यक असल्याची मागणी भारतातील मुस्लीम कायम करतात. यासाठी ते देशांतर्गत मुद्दा न मिळाल्यास, आंतरराष्ट्रीय मुद्यांचा आधार घेतात. इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला ..
‘क्वाड’ देणार चीनला शहएकूणच पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला आहे. एकीकडे अमेरिकेत निवडणुकीचे वारे सुरू आहेत. कदाचित तेथे सत्ताबदलही होईल. मात्र, सत्ताबदल झाला तरी ‘क्वाड’चा अजेंडा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रामधील ..
जागतिक बदलांच्या केंद्रस्थानी भारतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तासूत्रे स्वीकारल्यापासून, भारत हा सर्वार्थाने जगाच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे विषय वेगवान अर्थव्यवस्थांचा असेल, सांस्कृतिक वारशाचा असेल अथवा युद्धस्थितीत मध्यस्थीचा, भारत हा कायम केंद्रस्थानी राहिलेला ..
पसमांदा मुस्लिमांना हक्क देणार नवा ‘वक्फ’ कायदाआता मुस्लीम समाजातील मागास जाती आणि समुदाय आपल्या हक्काची भाषा बोलू लागला आहे. ‘वक्फ सुधारणा विधेयका’मध्ये पसमांदा मुस्लिमांसह अन्य संख्येने अगदी कमी असलेल्या जातीदेखील प्रतिनिधित्वाची भाषा बोलू लागल्या आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने मुस्लिमांमध्ये ..
‘कोल्हान टायगर’ची डरकाळीबांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर फक्त भाजपच गंभीर दिसते आणि अन्य पक्ष मतांसाठी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे वनवासी अस्मिता आणि अस्तित्व वाचवण्याच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त ..
गरज वैचारिक जागरणाचीभाजपला विविध विषयांवर मुद्देसूद आणि मतदारांना पटेल अशा भाषेत बोलणार्यांची मोठी फळी उभी करावी लागणार आहे. कारण, अशाप्रकारे विविध विषयांवर माघार घ्यावी लागत असल्याचे दृश्य कायम राहिल्यास त्याचा मतदारांवर अतिशय नकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे सरकार ..
‘हिंडेनबर्ग टूलकिट’ निष्प्रभ‘हिंडेनबर्ग’ आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना या अहवालांमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरावी, असे वाटत होते. ‘हिंडेनबर्ग’ने जानेवारी महिन्यात ‘अदानी समूहा’विरोधात प्रकाशित केलेल्या अहवालामुळे काही काळ तसा गोंधळ उडालाही होता. मात्र, भारतीय ..
‘वक्फ’चा विळखा अखेर सुटणार!यापूर्वी देशहिताच्या कायद्यांविरोधात इकोसिस्टीमकडून मोठ्या प्रमाणात अपप्रचार आणि अफवांचा बाजार उठवण्यात आला होता. ‘कलम 370’ संपुष्टात आणणे असो किंवा ‘सीएए’ असो, त्याविरोधात आजही अपप्रचार करण्यात येतो. ‘सीएए’विरोधात तर देशाच्या राजधानीत शाहीनबागेतील ..
पंजाबमधील बदलती हवाभाजपनेही पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये रवनीत सिंग बिट्टू यांना सोबत घेऊन भाजपने पंजाबमध्ये जाट-शीख चेहरा पुढे करून राज्याच्या राजकारणात नव्या प्रयोगाचे संकेत दिले आहेत. बिट्टू यांनीदेखील पंजाबमध्ये भाजपचे सरकार ..
दिल्लीला वाली कोण?राजधानी दिल्लीमध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या तीन विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने, दिल्लीच्या राज्य दरबारची संपूर्ण यंत्रणाच हादरली आहे. प्रामाणिकपणाने कायद्याचे राज्य आपने चालवले असते, तर निश्चितच आज असा मृत्यू त्या ..
हरियाणात विधानसभेची रणधुमाळीलोकसभेनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना हरियाणामधील निवडणुकीचे वेध लागले आहेत. सलग दोन वेळा सत्तेत बसलेल्या भाजपला हॅट्रिक साधायची आहे, तर आत्मविश्वास दुणावलेला काँग्रेस भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे, प्रादेशिक पक्ष देखील महत्वाची ..
चंद्राबाबूंचे ‘कौशल्य’भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारमधील घटकपक्ष आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसमचे प्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ‘स्कील सेन्सस’ अर्थात ‘कौशल्य जनगणना’ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लोकसंख्येकडे ..
मत्सरे ये तिरस्कारकाँग्रेसपोषित इकोसिस्टीमने 2014 सालीच नव्हे, तर स्वातंत्र्यापासूनच देशात धुमाकूळ घातला आहे. देशात निर्माण करण्यात येणारे वाद, द्वेषाचे वातावरण यामागे हीच इकोसिस्टीम कार्यरत असल्याचे अनेकदा सिद्ध झाले. त्यामुळे आगामी पाच वर्षे या इकोसिस्टीमचा बीमोड ..
मौनाची भाषांतरेहाती संविधान घेऊन खासदारकीची शपथ घेणार्या राहुल गांधींना सत्ताधार्यांनी आणीबाणीचा निषेध करणार्या मौनाद्वारे आपल्या मनसुब्यांची चुणूक दाखवून दिली आहे. आता केवळ आरोप-प्रत्यारोप करून राहुल गांधी राजकीय जाहिरातबाजी करू शकत नाही. त्यांना संपूर्ण तथ्ये ..
फटाके फुटणार!देशातील विविध घटकांच्या मनात पुढील पाच वर्षे विविध कारणांनी क्षोभ कसा निर्माण होईल, याची काळजी या ‘इकोसिस्टीम’कडून नक्कीच घेतली जाईल. ‘नीट’ आणि ‘युजीसी नेट’मधील गैरप्रकार ही तर सुरुवात आहे. कारण, या ‘इकोसिस्टीम’ला भारतीय जनतेच्या मनात काहीही करून ..
पहिला टप्पा तर यशस्वी!रालोआच्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत शंभर कुरबुरी, नाराजीनाट्य आणि बरेच राजकीय हेवेदावे रंगतील, अशा शक्याशक्यतांना मोदी सरकारने सपशेल फोल ठरवले. एकूणच रालोआ सरकारची स्थापना, मित्रपक्षांशी यशस्वी संवाद, मंत्रिमंडळ आणि खातेवाटप असा पहिला टप्पा मोदी ..
अनेक ‘आघाड्या’ सांभाळाव्या लागणार!नरेंद्र मोदी यांना आघाडी सरकार चालवण्यास काही अडचण येईल, असे वाटत नाही. अर्थात, आघाडी सरकार असो की एकाच पक्षाचे सरकार; त्यामध्ये कुरबुरी तर होतच असतात. त्यामुळे आघाडी सरकार आणि नरेंद्र मोदी हे समीकरणही यशस्वी होईल, असेच चित्र सध्या तरी दिसते. ..
निष्प्रभ विरोधकांची निवडणूकयंदाची लोकसभा निवडणूक ही केवळ ‘नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधी पक्ष’ अशी केंद्रित झाली आहे. अर्थात, याचा लाभ भाजपलाच झाल्याचे आतापर्यंतच्या सहा टप्प्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. देशाच्या राजकारणामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची असलेली ..
भारत-आर्मेनिया सहकार्य आणि बदलती समीकरणेआर्मेनिया हा देश अशांत प्रदेशातील लहान देश आहे, तर भारत एक उगवती महासत्ता आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध व त्यांचे परस्पर भौगोलिक-सामरिक फायदे लक्षात घेऊन एकमेकांच्या हितसंबंधांना पूरक आणि धोरणात्मक भागीदारी वाढविण्याचा मार्ग ..
दिल्लीत हॅट्ट्रीकचा भाजपला विश्वासcलोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. देशाच्या राजधानीमध्ये शनिवार, दि. २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत आणि त्या सर्व सध्या भाजपकडे आहेत. यावेळी, भाजपने ..
आंध्र प्रदेशात नवी आशाभाजप-टीडीपी-जनसेना युती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांतील कार्यकाळाच्या बळावर प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसात आंध्र प्रदेशात संबोधित केलेल्या जाहीर सभा आणि विजयवाडा येथील भव्य रोड शोला मिळालेला मोठा प्रतिसाद, ..
भाजप आणि काँग्रेसच्या कचाट्यात केसीआर!माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी बसयात्रा काढून १७ दिवसांत राज्यातील सर्व १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये जाण्याचा मनसुबा आखला आहे. दि. १३ मे रोजी होणारे मतदान पाहता त्यांचा दौरा १० मे रोजी संपणार आहे. या दौर्यात एकीकडे ते भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल ..
भारतविरोधी ‘इकोसिस्टीम’चा कावान्यायालयाने एकप्रकारे भारतविरोधी ‘इकोसिस्टीम’चा कावा चांगलाच ओळखल्याचे दिसते. ज्यावेळी लोकशाही पद्धतीने म्हणजेच निवडणुकीद्वारे लोकनियुक्त सरकारला लक्ष्य करता येत नसल्याचे दिसून आले, त्यानंतर भारतविरोधी इकोसिस्टीमने भारतीय व्यवस्थांना लक्ष्य करण्याचे ..
कलम ३७० शिवायची पहिलीच लोकसभा निवडणूककलम ३७० काढल्यानंतर प्रत्येक भारतीयाला, शतकांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद झाला होता. कलम ३७० काढल्यानंतर जम्मू-काश्मीर आता विकासाच्या रथावर स्वार झाले आहे. २०२४ ची निवडणूक ही कलम ३७० रद्द केल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमधील या निवडणुकीचा ..
बंगालमध्ये धक्का देण्यास भाजप सज्ज, तर भक्कम तटबंदीचा ममतांचा दावाबंगालच्या राजकारणातही मोठे बदल झाले आहेत. एकीकडे डावे कमकुवत झाले आहेत, तर दुसरीकडे भाजपही तितकाच मजबूत होताना दिसतो. राज्यात ममता बॅनर्जी या स्पष्ट बहुमताने सत्तेत असल्या, तरीदेखील भाजप हा मजबूत विरोधीपक्ष म्हणून काम करत आहे. पश्चिम बंगालमध्ये ..
‘३७०’च्या लक्ष्यास वनवासींची साथदेशातील अनेक राज्यांमध्ये वनवासी समुदाय हा निवडणुकीमध्ये ‘गेम चेंजर’ ठरतो. स्वातंत्र्यापासून दीर्घकाळ वनवासींच्या मतांवर काँग्रेसची मक्तेदारी होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत आदिवासींची मते काँग्रेसकडून भाजपकडे वळलेली दिसतात...
उत्तर प्रदेशची साथ कोणाला?अंत्योदय विरुद्ध घराणेशाही, दंगल विरुद्ध शांतता, एक जिल्हा-एक उत्पादन विरुद्ध एक जिल्हा-एक माफिया, जातिद्वेष विरुद्ध प्रबोधन, गुन्हेगारीकरण विरुद्ध आधुनिकीकरण, विकास विरुद्ध विनाश, समाधान विरुद्ध तुष्टीकरण आणि सार्वजनिक कल्याण विरुद्ध स्वार्थकारण, ..
तामिळनाडूमध्ये भाजपला सूर गवसणार?यावेळी अण्णाद्रमुकने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून (रालोआ) फारकत घेतली आहे. अर्थात, भाजपलादेखील तेच हवे होते. कारण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आपला मजबूत करण्याच्या इराद्याने उतरल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे यंदा तामिळनाडूमध्ये ..
योगींचा राजदंडउत्तर प्रदेशात गेल्या आठ वर्षांमध्ये असे अनेक माफिया योगी सरकारने धुळीस मिळवले आहेत. नुकत्याच मुख्तार अन्सारी या माफियाच्या झालेल्या नैसर्गिक मृत्यूमुळे योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व पुन्हा चर्चेत आले. कारण, मुख्तार अन्सारीचा मृत्यू जरी नैसर्गिक ..
रायबरेलीतून गांधींना इशारा!आदिती सिंह यांनी पॉडकास्टमध्ये काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्षाचे संघटन, काँग्रेस पक्षातील कार्यसंस्कृती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसच्या गांधी कुटुंबाचे पक्षावरील नियंत्रण या, अशा सर्व विषयांवर अनेक गौप्यस्फोट केले. एकेकाळी ही मंडळी गांधी ..
परिवर्तनाची निवडणूक...गेल्या दहा वर्षांत काही प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यात स्वतःला मजबूत करण्याचे धोरण ठेवले. त्याचे प्रमुख कारण होते, ते भाजपने आरंभलेला आपला विस्तार. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर भाजपने राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच यशाची पुनरावृत्ती ..
सुधारित नागरिकत्व कायदा देशहिताचाच!सुधारित नागरिकत्व कायदा हा कोणत्याही धर्माविरोधात नाही, भारतीय नागरिकांशीही त्याचा संबंध नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अन्यायग्रस्त धार्मिक अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. भारताच्या मानवतेच्या ..
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट गरजेची; महिला आयोगाचा अहवालमहिलांची सुरक्षा करण्यास पश्चिम बंगालचे राज्य सरकार आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यात लोकशाहीच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे, अशी शिफारस राष्ट्रीय महिला आयोगाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेल्या ..
काँग्रेसकडे ‘उत्तर’ नाहीउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसपेक्षाही समाजवादी पक्षासाठी आघाडी गरजेची होती. अलीकडच्या काळात समाजवादी पक्षाला मुस्लीम मतपेढीस कायम ठेवणे अखिलेश यांना अवघड जाऊ लागले आहे. ही मतपेढी काँग्रेस आणि बसपाकडे वळू शकली असती. आता काँग्रेसशी हातमिळवणी करून अखिलेश ..
गांधी घराणे मुक्त उत्तर प्रदेश?सोनिया गांधी २००४ पासून रायबरेलीच्या खासदार आहेत. सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये राहुल गांधींसाठी अमेठीची जागा सोडली होती. आतादेखील सोनिया यांनी प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासाठी रायबरेली मतदारसंघ सोडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ..
शेतकर्यांचे मसिहा चौधरी चरण सिंहकेंद्र सरकारने चौधरी चरण सिंह यांना ’भारतरत्न’ पुरस्कार परवाच जाहीर केला. ते देशाचे माजी पंतप्रधान राहिले आहेत. असे नेते होते, ज्यांच्या मनात नेहमीच शेतकरी आणि गाव होते. राजकारणाबरोबरच ते ग्रामीण भारताचेही मोठे अभ्यासक होते. एक प्रकारे केंद्र सरकारने ..
धार्मिक कॉरिडोरचे अर्थकारणास बळआगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे. आगामी काळात भारताला विकसित ..
इरफान हबीबांची अशी ही बदमाशी...इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, ..
अध्यात्मातून विकास साधणारे अयोध्या मॉडेलधर्म आणि विकास हे एकमेकांच्या विरोधात आहेत, धर्मामुळे विकासाकडे दुर्लक्ष होते, अशा अफवा देशात दीर्घकाळपर्यंत पसरविण्यात आल्या. त्यासाठी संपूर्ण ‘इकोसिस्टीम’ कार्यरत होती. मात्र, समस्त हिंदूंच्या भावना ज्या शहरात गुंतल्या आहेत, त्या अयोध्येचा अतिशय ..
दैव देते अन् कर्म नेते!लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर, जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसने पहले प्रभू श्रीराम के अस्तित्व पर प्रश्न उपस्थित किया और बाद में श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम का बहिष्कार किया. क्या यहीं काँग्रेस की नीती है?’ ..
राम मंदिर सोहळ्याच्या अनुपस्थितीचा राजकीय करंटेपणा!श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण दिल्याच्या बातम्यांबरोबरच, ते निमंत्रण नाकारणार्यांच्या बातम्याही झळकू लागल्या. त्यात काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह ..
भारतीय न्यायव्यवस्थेत ‘स्व’त्व प्रस्थापित करणारे क्रांतिकारी कायदेसंसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ‘भारतीय न्याय संहिता (द्वितीय) विधेयक २०२३’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय) विधेयक २०२३’ आणि ‘भारतीय साक्ष (द्वितीय) विधेयक २०२३’ मंजूर करण्यात आले. हे कायदे ब्रिटिशकालीन अनुक्रमे ‘भारतीय दंडविधान (आयपीसी)’, ..
दक्षिण दिग्विजयासाठी ‘स्त्रीशक्ती’ची उपासनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा कार्यक्रम ’स्त्रीशक्ती समागमम्’ पुढील महिन्यात दि. २ जानेवारी रोजी केरळमध्ये होणार आहे. यामध्ये दक्षिण भारतीय राज्यातील दोन लाख महिला सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केरळ भाजपतर्फे आयोजित केला जात आहे, ज्याचा उद्देश ..
२ विधेयकांतून नव्या काश्मीरची नांदीसंसदेने नुकतीच मंजूर केलेली ‘जम्मू-काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयक’ आणि ‘जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक’ ही दोन विधेयके महत्त्वाची ठरावी. कारण, या विधेयकांच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांना राजकीय आरक्षण मिळणार आहे. याद्वारे नायब राज्यपाल स्थलांतरित ..
मध्य प्रदेशात ‘मामो मॅजिक’काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे अपयश सालाबादप्रमाणे यंदाही पुनश्च अधोरेखित झाले. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना ‘मामाजी’ असे प्रेमाने संबोधतात. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपने १६३ जागांवर मिळविलेला विक्रमी विजय हा ‘मामो मॅजिक’ म्हणजेच ‘मामाजी’ ..
आता बदल घडवाच!संसद सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लिहू शकत नाही आणि त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयही आमच्यासाठी कायदा करू शकत नाही, असे उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे. अर्थात, उपराष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयास आपल्या मर्यादांची जाणीव करून देण्याची ही पहिलीच वेळ ..
काँग्रेसची ‘पनौती’ आणि भाजपची ‘विकासनीती’उद्या सोनियाजी या राजीव गांधी यांच्याशी विवाह करून गांधी कुटुंबात आल्यानंतर संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू, तर इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या झाली. सबब सोनिया गांधी यादेखील राहुल गांधी यांनी ‘जो’ शब्द वापरला ‘त्या’ ठरतात; असे म्हटले तर आज ..
वनवासी विकासाचे विरोधकांपुढे आव्हानभारताच्या लोकसंख्येमध्ये वनवासी समुदायाचा वाटा सुमारे नऊ टक्के आहे. स्वातंत्र्याच्या तब्बल ५२ वर्षांनंतर १९९९ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाची स्थापना झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अनेक सभांमध्ये ..
हिंदुत्वासह आर्थिक न्यायआगामी लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्व हा मुद्दा नक्कीच केंद्रस्थानी असणार आहे. मात्र, त्यासोबतच आर्थिक न्याय हा नवा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी राजकीय अवकाशामध्ये आणला आहे. आर्थिक न्यायाद्वारेच सामाजिक न्याय साध्य होऊ शकतो, अशी त्यांची मांडणी. ..
‘स्वराज’च्या नावे ‘शराब’चा खेळ?दिल्ली मद्य घोटाळा हा केवळ दिल्लीपुरताच मर्यादित राहणार नसल्याचे आता स्पष्ट झाले असून, त्याचे तार आता पंजाबपर्यंत गेले आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आम आदमी पक्षाचे मोहालीचे आमदार कुलवंत सिंह यांच्या घरावर आणि कार्यालयावर टाकण्यात आलेले छापे. ..
मदरसा शुद्धीकरणाचा ‘योगी’योगयोगी सरकार मदरसा शिक्षणाच्या मुद्द्यावर करत असलेल्या कामांबाबत अनेक संघटनांकडून सकारात्मक वक्तव्ये येऊ लागली आहेत. प्रत्यक्षात मदरशांमध्ये पैसा कुठून येतो आणि कोणत्या कामासाठी पैसा पाठवला जात आहे, याची कोणतीही माहिती सरकारला मिळू शकलेली नाही. त्यामुळे ..
भाजपचा ‘सुफी’ रागएकट्या उत्तर प्रदेशात, भाजप दहा हजारांहून अधिक सुफी दर्ग्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. देशात जेथे- जेथे सुफीवादाचा प्रभाव होता, तेथे-तेथे दहशतवादास जागा मिळालेली नाही. ज्या-ज्या ठिकाणी सुफीवाद कमकुवत झाला अथवा त्यास ..
जातगणनेआड नितीशबाबूंची मतगणनेची खेळीभाजपला शह देण्यासोबतच आपले राजकारण बळकट करणे आणि देशातील विविध जातसमूहांचा एकमेव नेता म्हणून उदयास येणे, आपली मतपेढी विकसित करणे, भक्कम करणे हादेखील नितीश कुमार याचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसते. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये आपल्याला डावलले ..
केंद्रीय मंत्री विधानसभेच्या रिंगणात; भाजपच्या रणनीतीचा अन्वयार्थकेंद्रीय मंत्री आणि खासदारांना चक्क राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या प्रयोगामुळे भाजपला आजवर संमिश्र निकाल मिळाल्याचे स्पष्ट होते. तरीदेखील मध्य प्रदेशात भाजपने याच फॉर्म्युल्याला कुठे तरी प्राधान्य दिल्याचे दिसते.फारसे प्रभावी ..
पलटीबहाद्दर संधीच्या शोधात?नितीश कुमार अजूनही समाधानी नसून ते पुन्हा एकदा पलटी मारण्याची संधी शोधत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण, उत्तम राजकीय समज असलेले तेजस्वी यादव हे नितीश आणि त्यांच्या पक्षास कमकुवत करण्याची एकही संधी सध्या सोडत नसल्याचे चित्र आहे. ..
‘जी २०’ची फलश्रुती...‘न भूतो, न भविष्यती’ असेच नुकत्याच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या दिमाखदार ‘जी २०’ शिखर परिषदेचे वर्णन करावे लागेल. केवळ भारताचेच नाही, तर अख्ख्या जगाचे लक्ष या शिखर परिषदेकडे होते. ‘जी २०’चे अध्यक्षपद भारताने सर्वार्थाने सार्थकी लावले. ‘वसुधैव ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेश दौऱ्यावर, ५० हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांची पायाभरणीविशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला भेट देणार आहेत. यावेळी मध्य प्रदेशात त्यांच्याहस्ते 50,700 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे. त्याचवेळी छत्तीसगढमध्ये रेल्वे क्षेत्रातील महत्वाचे ..
सौदी अरेबिया भारताचा सर्वांत महत्त्वाचा भागिदार – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊस येथे सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीझ अल सौद यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती ..
भाजपची ‘पसमांदां’ना पसंती...आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मुस्लीम राजकारणही वळण घेण्याच्या तयारीत आहे. मात्र, यावेळी भारतीय जनता पक्षाचाही त्यात समावेश आहे. हिंदुत्वाच्या रथावर स्वार होऊन भाजप पसमंदा मुस्लिमांचा मुद्दा जोरात मांडत आहे. रामपूर ..
'फॅसिस्टां'ची वळवळकथित शोधपत्रकारांची संघटना असलेली ‘ऑर्गनाइज्ड क्राईम अॅण्ड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (ओसीआरपी) ही संस्था बड्या भारतीय कॉर्पोरेट घराण्यांवरील तपास अहवाल जारी करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या संघटनेस सोरोस आणि ..
सुशासन विरुद्ध जंगलराज...एकीकडे उत्तर प्रदेशची वाटचाल ‘बिमारू राज्य’ आणि ‘गुन्ह्यांचे आगार’ यावरून वेगवान आर्थिक विकास व चोख कायदा व सुव्यवस्था असलेले राज्य अशी होत आहे. त्याचवेळी बिहारमधील जंगलराज संपवून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचा दावा करणारे आणि स्वत:ला ‘सुशासनबाबू’ ..
लांगूलचालनरहित विकासाचा ‘आसाम पॅटर्न’आसाममध्ये एकेकाळी मुस्लीम लांगूलचालनामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र, मुख्यमंत्री सरमा यांनी लांगूलचालनास फाटा देऊन विकासाला प्राधान्य देण्याचा नवी पॅटर्न विकसित केला आहे. ..