१७ एप्रिल २०२५
देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात ..
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'..
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट! महापालिकेत एकत्र येणार?..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून उद्यापासून विमान सेवेला प्रारंभ होईल...
१५ एप्रिल २०२५
“उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम गाड्या” या त्रिसूत्रीसह मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. भारतीय रेल्वेकडून महराष्ट्रात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जात असून विशेषतः मुंबई उपनगरीय ..
लंडनच्या ऑयस्टर कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे. लंडनचे ऑयस्टर कार्ड नेमकं कस वापरात येत? मुंबई वन कार्डमुळे ..
ST कर्मचाऱ्यांना दिलासा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा | MahaMTB..
खासदार विशाल पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचे योगदान तुम्हाला ठाऊक आहे का..
नारायण राणे कुटुंब उद्धव ठाकरेंचा बदला घेणार? Maha MTB..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
०९ एप्रिल २०२५
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
(Buldhana News) काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमधील नागरिकांची केसगळती झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे कायम वातावरण आहे. अशातच आता बुलढाण्यातील बोंडगावमध्ये नागरिकांच्या बोटांची नखंही गळायला लागली आहेत. त्यामुळे पुन्हा या सर्व गावांमध्ये खळबळ उडाली आहे...
mystery of death संत तुकारामांनी आपल्या वैकुंठगमनाची पूर्वकल्पना इतरांना दिली होती. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा।’ असे महाराज देहत्यागापूर्वीच लिहून ठेवतात आणि सर्व वृत्तींना सम करून, जेथे गतीच कुंठित होते अशा शून्य, निर्वाण अवस्थेत लीलया जातात. काही अज्ञानी जन म्हणतात, संत तुकारामांना मारण्यात आले. परंतु, तुकारामांसारख्या इच्छामरणी महान संतयोग्याच्या शरीराला हात लावण्याची कोणाची हिंमत! पंचमहाभूतांत स्वतःचे शरीर विसर्जित करून, महाराज स्वेच्छेने वैकुंठात गमन करते झाले. ‘विगतः कुण्ठः अस्य ..
Waqf Amendment Act नुकताच संसदेत वक्फ सुधारित कायदा मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयात काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी याचिका दाखल केली आहे. सपा, आप, काँग्रेस पक्षातील नेत्यांचा वक्फ सुधारित कायद्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश होता. अशातच वक्फ सुधारित कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने वक्फ सुधारित कायद्याच्या दोन कलमांच्या अंमलबजावणीवर केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे...
Paramatmavarupa रघुनायकाला अर्थात परमात्मस्वरूपाला, व्यापकपणा समजण्यासाठी आकाशाची उपमा देणे बरोबर नाही, असे आपण मागील श्लोकात पाहिले. नभाची उपमा देताना एकच एक परमात्मस्वरूप सर्वत्र भरलेले असतानाही, त्याने आणखी कशाला तरी व्यापले आहे, असा द्वैतभाव होतो व त्यामुळे व्यापकत्वाला बाधा येते. ही तार्किक विसंगती काढून टाकावी म्हणून स्वामी म्हणाले की, “एकमेवाद्वितीय परमात्मस्वरूपाला व्यापक म्हणणे हेच मुळात निष्फळ आहे, निरर्थक आहे. तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे,” असे स्वामींचे शब्द आहेत. बरं परमात्मस्वरूप समजण्यासाठ..
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दुर्मीळ अल्बिनो चिमणीचे दर्शन झाले आहे (albino sparrow). राजुरा घाटे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बुधवार दि. ९ एप्रिल रोजी या पांढऱ्या चिमणीची नोंद केली (albino sparrow). महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार वर्षापासून या शाळेत निसर्गकट्टा संस्थेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य काम होत आहे. (albino sparrow)..
(Maharashtra State Film Awards)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सिनेक्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे...
Sri Devi Upanishad महादेवी जगदंबा ही जशी विश्वमोहिनी आहे, तसेच सारे चराचर हे तिचेच रुप आहे. विश्वातील सगळ्याचीच व्युत्पत्ती तिच्यापासूनच झाली आहे. विश्वातील समस्त ईश्वरी तत्वेही तिचेच अवतार आहेत. अशा जगदंबेच्या स्वरुपाचा या देवी अथर्वशीर्षातून घेतलेला आढावा.....
"भारतीय संस्कृती जगाच्या मार्गदर्शनाचे केंद्रबिंदू बनली आहे. भारत हा जागतिक नेता राहिला आहे आणि आज पुन्हा जगातील लोक भारताच्या चालीरीती, तत्त्वे, परंपरा आणि संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. कानपूर येथे कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीतील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय संस्कृतीचे महत्त्व, कौटुंबिक जवळीक आणि पर्यावरण संरक्षण यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले. Sarsanghachalak Kanpur Swayamsevak Meeting..