१३ मे २०२५
कॉफीचा कप, AI भविष्यवाणी आणि १२ वर्षांच्या नात्याचा शेवट! नेमकं काय घडलं? Maha MTB..
भारत-पाकिस्तान युद्धात DGMO ची भूमिका काय? Maha MTB..
"बॉर्डर: देशभक्तीची शौर्यगाथा गाण्यांतून उलगडताना" |Maha MTB..
मुंबई मेट्रो ३च्या प्रवासात मुंबईकर एकदम खुश ! | MMRCL | Mumbai Metro3 | InfraMTB | Maha MTB..
Buddha Purnima 2025 : बुद्धांचा समृद्ध वारसा भारताने कसा जपला? Maha MTB..
Buddhapurnima 2025 : बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर कसा झाला ? Maha MTB..
India-Pakistan Tensions : युद्ध तर जिंकू पण आस्तीनातल्या सापांचं काय कराल? | Operation Sindoor..
"सेहमतची गाथा: एक गुप्तहेर, एक आई, एक अदृश्य वीरांगणा“ Maha MTB..
०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
१४ मे २०२५
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या ..
अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आणि चीनला समर्थ पर्याय म्हणून भारत सक्षमपणे पुढे आला. आता एकूणच जागतिक पुरवठा साखळीतील उलथापालथ आणि अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, भारत या जागतिक संधीचे सुद्धा सोने करेल, हे ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
०८ मे २०२५
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
०७ मे २०२५
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
Rahul Gandhi demanded a special session of Parliament on the Pahalgam attack and the war as well as the ceasefire चला, तयारीला लागले पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ‘संविधान बचाव’ म्हणत, जनतेत भ्रमनिर्मिती केली होती. आता पाकिस्तान आणि युद्धबंदी याबद्दल लोकांना काहीही खोटेनाटे सांगत, मोदी आणि भाजप केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू करूया. आमचे दिल्लीचे आका राहुल गांधीसाहेब यांनी पहलगाम हल्ला आणि युद्ध तसेच युद्धबंदी यांवर संसदेचे विशेष सत्र बोलवण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी ..
ties between Pakistan Army and terrorists proven again गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आणि दहशतवाद हे वेगळे नसल्याचे वेळोवेळी समोर आलेल्या पुराव्यांतून सपशेल सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या संबोधनात पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला. पण, मुद्दा हाच की, दहशतवादाच्या नावाने कंठशोष करणारा अमेरिकेसह संपूर्ण जागतिक समुदाय पाकिस्तानला याचा जाब आता तरी विचारणार का?..
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या पोलादी नेतृत्वाचा डंका जगभर वाजत आहे. भारतासारख्या एका अण्वस्त्रसज्ज देशाने पाकिस्तानसारख्या दुसर्या अण्वस्त्रसज्ज देशावर हल्ला करून केवळ तीन दिवसांत त्याची हवाई ताकद नष्ट करण्याची अभूतपूर्व कामगिरी केली. याद्वारे पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचे भांडवल करून ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान देशभक्तीपर युद्धातील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पूतिन यांना अभिनंदन केले. संवादा, दरम्यान पारंपारिक वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भारत भेट देण्याचे आमंत्रण दिले. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केली शोक व्यक्त, रशियन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत वेबसाइट वरुन समजले...
विशेष प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांनी भारतीय हितांना बाधा आणण्याचा प्रयत्न करून पाकला अनुकूल बाबींचा उल्लेख केल्याची टिका थरूर यांनी केली आहे...