०९ मे २०२५
S-400 Missile ने Pakistan चा हल्ला हाणून पाडला! भारताचं Operation Sindoor सुरुच Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा वाढतोय यामुळेच आता धारावीतील सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी धारावी बचाव आंदोलनाला जुमानत नसल्याचे लक्षात येताच राजकीय विरोधकांनी धारावीतील व्यावसायिकांची दिशाभूल करण्यास सुरुवात ..
WAVES 2025 भारतातील क्रिएटर्स इकॉनॉमीसाठी का महत्वाचा आहे? | MahaMTB..
पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला? | India Attack on Pakistan | war | MahaMTB..
Baloch Army आणि Indiaने एकत्र हल्ले केल्याने बिथरला Pakistan? काय घडलं? | Chandrashekhar Nene..
०८ मे २०२५
एकीकडून भारतीय लष्कर तर दुसरीकडून बलूचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तान विरोधात मैदानात उतरल्याने पाकिस्तानची पुरेपूर कोंडी झाली आहे #BLA #BalochistanLiberationArmy #IndianArmy #India #Pakistan #OperationSindoor #BLAarmy #Pashtoon #Pahalgam #PahalgamAttack ..
मोदीजींनी पाकड्यांना घरात घुसून मारले – आचार्य पवन त्रिपाठी #mumbaiganesha #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #ganeshotsav #ganeshchaturthi #ganeshutsav #india #maharashtratourism #bappamajha #mumbai_ganesh_utsav_ #jayostute_maharashtra ..
Operation Sindoor नंतर पाकिस्तानी लष्कराची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय लष्कराच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत?..
७ मे २०२५ – भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंधूर’ने इतिहास रचला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एकाच वेळी झालेला अचूक हवाई हल्ला हे केवळ लष्करी यश नव्हे, तर भारताच्या आत्मसन्मानाचं प्रतीक ठरलं. पण या यशामागे होते एक अदृश्य नेतृत्व ..
०७ मे २०२५
ऑपरेशन सिंदूरची A to Z माहिती! खु्द्द पाकिस्ताननेच दिला पुरावा! नऊ हल्ले ७० जण धाडले यमसदनी : पाकिस्तानात काय घडतयं? जाणून घ्या संपूर्ण माहिती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून... #OperationSindoor #India #Bharat #Pakistan ..
१२ मे २०२५
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे ..
महाभारतात ऐन रणभूमीवर हातपाय गाळणार्या अर्जुनाला भगवंतांनी उपदेश करत, त्याला युद्धास उद्युक्त केले. यानंतर अर्जुनानेही शत्रूचा निःपात केला. पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाला खीळ घालण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनाही लष्करी कारवाईचा उपाय निरुपायानेच योजावा ..
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील ..
विविध प्रांतांतील असंतोष आणि बंडाळी आटोक्यात न ठेवू शकणार्या पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने भारताची कुरापत काढण्याचे त्याला न पेलणारे वजन उचलल्यावर त्याचे तोंड फोडणारा ठोसा भारताने लगावला. वारंवार मार खाऊनही दहशतवादाला पोसण्याची पाकिस्तानची खुमखुमी ..
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त ..
०६ मे २०२५
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य ..
राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते. त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. राज्यभरात सध्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत...
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांत सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशावेळी रजेवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एका जवानाचे नुकतेच लग्न झाले असून हळदीच्या ओल्या अंगाने जवान देशसेवेसाठी हजर झाला आहे...
(Govt allows civil flights to operate as 32 shut airports reopen) भारत- पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील ३२ विमानतळे १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युद्धविरामानंतर आता ही बंदी आता उठवली असून लवकरच विमानतळे नियमित नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे...
(India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत..
कोकणच्या विकासाला नेहमीच यूती सरकारचे प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. रविवार, ११ मे रोजी त्यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानतंर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...