२२ एप्रिल २०२५
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?..
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी ..
उद्धव ठाकरेंचा पैलवान साथ सोडणार?..
वांद्र्यातील AJL HOUSE च्या माध्यमातून लुटीचा धंदा मांडला गेला आहे. पंडित नेहरुंच्या नावावर काळाबाजार सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करण्यासाठी हा ग्राऊंड रिपोर्ट.....
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे शत्रू राष्ट्र असलेल्या इराणवर केलेल्या हल्ल्यात ८० हुती बंडखोरांचा खात्मा झाला, दीडशे जखमी झाले या घटनेमुळे इराण कसा बदला घेणार जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून.....
भरत जाधव – मराठी रंगभूमीपासून ते चित्रपट आणि छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला कलाकार. चाळीतून आलेला हा हसरा चेहरा, संघर्षातून घडलेला सुपरस्टार कसा बनला, त्याच्या आयुष्यातील रंगीबेरंगी प्रवास, गाजलेली ..
Raja Yashwant Rao Holkar यांच्या मालकीचा Golconda Blue Diamond अमेरीकेत नेमका कसा पोहोचला? जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून..
नाशिकची दंगल नेमकी कुणी भडकवली? पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना कोणाची फूस होती? नाशिक हिंसाचाराचं मविआ कनेक्शन नेमकं काय आहे?..
१७ एप्रिल २०२५
देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात ..
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका महत्वाच्या पर्वाचा प्रारंभ शांताराम चाळीतून झाला. नेमका हा इतिहास काय आहे? जाणून घेऊया Anagha Bedekar, Aparna Bedekar आणि Amey Joshi यांच्याकडून ' शांताराम चाळीची स्मरणगाथा'..
२५ एप्रिल २०२५
Pahalgam terror attack domestic and foreign tourists decided to immediately return from Kashmir पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशीविदेशी पर्यटकांनी सुरक्षिततेअभावी काश्मीरमधून तत्काळ परतण्याचा निर्णय घेतला. त्यावर काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ..
२४ एप्रिल २०२५
( Terrorist fanatics or the terrorism of fanatics ) पाकिस्तानसारखी राष्ट्रे असूच नयेत, असे आपल्याला कितीही वाटत असले, तरी जगरहाटीच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा फायदा हे लोक घेतात. जगातील सर्वच राष्ट्रांनी इस्लामी दहशतवादासमोर हात टेकले आहेत. ‘इस्लामी ..
२३ एप्रिल २०२५
Rahul Gandhi goes abroad and makes anti-national statements राहुल गांधी विदेशात जातात आणि देशाविरोधात व्यनक्तव्य करतात, हे आता नवे नाही. तथापि, आता ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील ते प्रमुख भाग आहेत. असे असतानाही, त्यांनी ..
२१ एप्रिल २०२५
ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगाने वाटचाल सुरू असून, आठ-आठ तास लोडशेडिंग ज्या राज्याने अनुभवले, ते राज्य आता इतर राज्यांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून एक नवसंक्रमण महाराष्ट्र अनुभवत असून, केंद्र तसेच महायुती ..
२० एप्रिल २०२५
Public welfare schemes केंद्र सरकारने लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘डीबीटी’ प्रणालीचा केलेला वापर, यातील गळती थांबवून थेट निधी हस्तांतरित करण्याचे काम नेमकेपणाने करत आहे. खर्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत पूर्ण पारदर्शकतेने काम करणारी ही ..
१८ एप्रिल २०२५
Waqf Board अनेक मुस्लीम देशांमध्येही अस्तित्वात नसलेला ‘वक्फ कायदा’ मोदी सरकारने पूर्णपणे रद्द केलेला नाही. मात्र, त्यातील काही अन्याय्य तरतुदी रद्द करून ‘वक्फ’ संपत्तीचा विनियोग मुस्लीम समाजातील खर्या गरजूंना व्हावा आणि कोणाच्याही संपत्तीवर ‘वक्फ ..
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला...
( Pahalgam Attack Updates ) जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही सलग तिसरी चकमक होती. यात एक जवान हुतात्मा झाला. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलिसांना मोठे यश आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक झाल्याचीही प्रार्थमिक माहिती आहे...
पहलगाममधील घटनेनंतर देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस आहेत. यात जो कुणी राजकारण करेल ते त्यांना लखलाभ आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना दिले आहे...
विरार, दि. 24 : प्रतिनिधी खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे...
मला 'एसंशि' नाव दिले आहे मात्र मी नुसता 'एसंशि' नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे 'गरजे'चा आहे, असे सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला दिले. विधानसभा निवडणुकीत कोकणवासीयांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत आभार व्यक्त करण्यासाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते...
Navi Mumbai Metro City वेगाने विस्तारणार्या नवी मुंबईतील वाढत्या गर्दीचे नियोजन आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी, राज्य सरकारने बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर मेट्रो मार्गाची प्राधान्याने अंमलबजावणी केली व त्यासाठी ‘सिडको’ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. ‘सिडको’तर्फे एकूण 25 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये करण्याचे नियोजित असून, यांपैकी पहिल्या टप्प्यातील सीबीडी-बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग-1 नोव्हेंबर 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला...
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते...
(Neeraj Chopra)भालाफेक स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम याला आगामी काळात भारतात आयोजित केलेल्या एनसी क्लासिक स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. यावरुन नीरजवर जोरदार टीका होत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान नीरजच्या निमंत्रणाची बातमी समोर आल्यानंतर नीरजवर समाजमाध्यमांमधून टीकेची राळ उठली होती. या प्रकरणावर आता नीरजने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत समाजमाध्यमावर..