जर वक्फच्या संपत्तीवर नजर ठेवल्यास डोळे काढू आणि हात तोडू!, तणृमूल काँग्रेस नेत्याची खुलेआम धमकी

    14-Apr-2025
Total Views | 29

Waqf Amendment Bill
कोलकाता : पश्चिम बंगालध्ये वक्फ संशोधन कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदरने भडकाऊ भाषण करत विधान केले आहे. दक्षिण परगनामध्ये एका सभेदरम्यान हलदरने वक्फ संपत्तीवर नजर ठेवल्यास आम्ही डोळे काढू आणि हात तोडून टाकण्याची धमकीच दिली आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजूमदारांविरोधात कारवाईची मागणी केली.
टीएमसी पक्षाच्या मजमूदार या नेत्याने पश्चिम बंगालच्या मु्र्शिदाबादमधील निदर्शकांना धर्मांध कट्टरपंथी जिहादी गट असे संबोधले आणि आरोपही करण्यात आला की, वक्फ सुधारणा कायद्याविरोधात निषेध करण्याचा एक बहाणा असल्याचे बोलले जात आहे.
 
त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता भाजपने आक्रमक पावित्रा घेत हलदरवर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्यावेळी त्यांनी दावा केला की, हे लोक हिंदूंविरोधात हिंसाचाराचे सत्र घडवून आणत आहेत. तसेच बीएएसएफ जवानांवर पेट्रोल बॉम्ब फेकत आहेत. मुजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टार्गेट केले आहे. भाजपने या कृतीला हिंदूविरोधी निती असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी! कशी आहे बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा?

मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी! कशी आहे बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा?

कठोर परिश्रम, समर्पण, ईच्छाशक्ती, ध्यास आणि आत्मविश्वास या पाच गोष्टी गाठीशी असल्या की, कोणतीही गोष्ट साध्य करणं शक्य आहे. तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करत जिद्दीने पुढे जात राहिलात तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे बिरदेव सिध्दाप्पा डोणे. घरची परिस्थिती फारच बेताची. मेंढपाळ हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय. अशा परिस्थितीत बिरदेवने एक स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड जिद्दीने मेहनत घेतली. यात त्याला दोनदा अपयशही आलं. मात्र, तरीसुद..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121