१७ एप्रिल २०२५
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून उद्यापासून विमान सेवेला प्रारंभ होईल...
१५ एप्रिल २०२५
“उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम गाड्या” या त्रिसूत्रीसह मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे काम करत आहे. भारतीय रेल्वेकडून महराष्ट्रात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले जात असून विशेषतः मुंबई उपनगरीय ..
लंडनच्या ऑयस्टर कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बस प्रवासासाठी वापरता येणार आहे. लंडनचे ऑयस्टर कार्ड नेमकं कस वापरात येत? मुंबई वन कार्डमुळे ..
ST कर्मचाऱ्यांना दिलासा! परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा | MahaMTB..
खासदार विशाल पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार..
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचे योगदान तुम्हाला ठाऊक आहे का..
नारायण राणे कुटुंब उद्धव ठाकरेंचा बदला घेणार? Maha MTB..
किसनसिंग राजपुत ज्या स्वयंसेवकाचे पं. नेहरुंनी केले होते तोंडभरून कौतुक; प. पू. डॉ. हेडगेवार यांनी शाबासकी म्हणून दिला चांदीचा पेला..
Jallianwala Bagh हत्याकांडाच्या विरोधात British सरकारशी दोन हात करणाऱ्या C. Sankaran Nair यांची खरी Story!..
१२ एप्रिल २०२५
‘ठरता ठरता ठरेना’ हे नाटक लग्न व्यवस्थेतील आजच्या काळातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करतं — लग्नासाठी मुलगा-मुलगी पाहताना केवळ दिसणं का महत्त्वाचं धरलं जातं? प्रत्येक पात्रातून, प्रत्येक प्रसंगातून हास्याची फवारणी करत हे नाटक एक ..
१६ एप्रिल २०२५
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने ..
Wakf controversy राज्यघटनेनुसार संसदेकडून संमत झालेल्या कायद्यांना विरोध करणे हा खरं तर देशद्रोहच! सरकारी धोरणाचा विरोध करण्याच्या लोकशाही अधिकाराचा तो विपर्यास म्हणता येईल. अशा प्रयत्नांचा कठोरपणे बीमोड करण्याची गरज आहे, अन्यथा कायद्याच्या राज्याचे ..
१४ एप्रिल २०२५
West Benglal Violence काश्मीर खोर्यातून अल्पसंख्य हिंदू पंडितांना कसे हुसकावून लावण्यात आले, याचे वास्तवदर्शी चित्रण ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले होते. भारतातील सेक्युलरांना हे कठोर सत्य पचविणे जड जात होते. त्यांनी हा चित्रपट कपोलकल्पित ..
१३ एप्रिल २०२५
World Trade Organization सारख्या संस्था अप्रासंगिक ठरत असून, त्यांच्यात आमूलाग्र बदलांची गरज भारताने विशद केली आहे. विकसित राष्ट्रांनी अशा संस्थांच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली. आजही या संस्थेवर विकसित राष्ट्रांचेच नियंत्रण आहे, ..
११ एप्रिल २०२५
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. ..
१० एप्रिल २०२५
Warehousing नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशातील वेअरहाऊसिंग अर्थात गोदामांच्या सुविधांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली असून, महाराष्ट्रातील शहरेही या क्षेत्रात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासह ई-कॉमर्स ..
०९ एप्रिल २०२५
Sardar Vallabhbhai Patel काँग्रेसने सरदार पटेल यांना आपलेसे करण्याचा कितीही आव आणला, तरी हा सर्व देखावा आहे, याबद्दल जनतेच्या मनात किंचितही शंका नाही. अहमदाबादमध्ये दोन दिवस अधिवेशन होत असतानाही एकाही काँग्रेस नेत्याने किंवा गांधी परिवारातील एकाही ..
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या ..
०७ एप्रिल २०२५
M. A. Baby जागतिक सोडाच, भारतातील बदललेल्या राजकारणाचेही वास्तव भान डाव्या नेत्यांना राहिलेले नाही. आजही भारतातील डावे नेते हे 70 वर्षांपूर्वीच्या कालबाह्य राजकीय कल्पनांना चिकटून बसले आहेत. सैद्धांतिक विचारसरणीला व्यावहारिकतेची जोड द्यायची असते, ..
'World Health Organization’ने नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले. महामारी नियंत्रणासाठी एक आंतरराष्ट्रीय करार तयार करण्याबाबतचा प्रस्ताव या संघटनेने अंतिम केला आहे. या कराराचा उद्देश भविष्यातील साथरोगांचा धोका ओळखून, त्यावर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जागतिक सहकार्याची नवी चौकट निर्माण करणे हा आहे. या मसुद्यात प्रभावी लसीकरण, वैद्यकीय संशोधन, माहितीचे पारदर्शक आदानप्रदान आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांतील समन्वय यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. पण, या प्रस्तावाची वेळ, स्वरूप, आणि त्यामागची ऐतिहास..
Mamata Banerjee प. बंगाल हा तर धर्मांधांचा बालेकिल्लाच! त्यातही मुर्शिदाबाद जिल्ह्यात 66 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची आणि 34 टक्क्यांसह हिंदू तिथे अल्पसंख्याक. मग काय, मुर्शिदाबादमध्ये धर्मांधांनी रस्त्यावर उतरून अक्षरशः थैमान घातले. नासधूस केली. जाळपोळ करून अख्खा जिल्हाच वेठीस धरला. काल त्यांनी कोलकात्यात इमामांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. म्हणजे, ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार झाले, त्या पीडितांपेक्षा, त्या अन्यायासाठी उकसवणार्यांसमोर ममतादीदींनी नांगी टाकली. हिंदूंचे कितीही रक्त सांडले, ..
copy-free नुकतीच ‘पॅट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरांसह राज्यातील सुमारे 21 विविध युट्यूब चॅनलवर प्रसारित झाली आणि एकच खळबळ उडाली. तसेच दहावी-बारावीच्या परीक्षा ‘कॉपीमुक्त’ व्हाव्यात म्हणून अभियान राबविण्यात आले. तरी या गैरप्रकाराला 100 टक्के आळा बसू शकला नाही, हे वास्तव. या घटनांमधून सामाजिक शहाणपण आणि विवेकाची नितांत गरज अधोरेखित झाली आहे...
India inflation rate अमेरिकेने छेडलेले व्यापारयुद्घ, जागतिक भांडवली बाजारांची घसरगुंडी, रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे जगभरात महागाईने कळस गाठलेला. शेजारी पाकिस्तानात तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या. अशात भारताने गेल्या पाच वर्षांत नोंदवलेला नीचांकी महागाई दर म्हणजे अर्थझळीतील सुखावणारी झुळूकच!..
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तरित्या मोहिम राबवून कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक कारवाई करा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी दिले...
Beef आसाममधील रोंगाली बिहू उत्सवादरम्यान श्रीभूमी जिल्ह्यातील निलंबझारमधील दत्ता गावात असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराच्या आवारात गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा गोमांस विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रतिबंधित मांस सापडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली आहे...
Waqf Amendment Act विरोधात कट्टरपंथी मुस्लिम महिलेने वादग्रस्त विधान केलेले आहे. जर आम्ही एकत्र आलो तर तुम्हाला उभे राहण्यासाठी जमीनच शिल्लक राहणार नाही. संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगभरात सर्वाधिक मुस्लिमांची संख्या असल्याचा दावा तिने केला आहे...
Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..