२८ मार्च २०२५
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?..
दिशा सालियानच्या पोस्टमार्टम अहवालात काय?..
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?..
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. ..
रतन टाटा यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास! त्यांना भारतरत्न द्या - आमदार उमा खापरे यांची मागणी..
हिंदू योद्धा राणा सांगा यांना गद्दार म्हणण्याचे महापाप सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी केले. त्याआधी औरंग्यावर स्तुतीसुमने उधळण्याचा प्रयत्नही त्याच पक्षाच्या अबू आझमींनी केला होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची ..
जागतिक रंगभूमी दिन विशेष – अभिनेता सुयश टिळक याच्यासोबत रंगमंचाच्यावरच्या मज्जेशीर आठवणी! रंगभूमी हा अभिनयाचा आत्मा! याच रंगमंचावरून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या सुयश टिळक यांच्यासोबत जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने खास गप्पा मारल्या. "शिवाजी ..
२७ मार्च २०२५
रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकरांवर हल्ला करण्याचे षडयंत्र! काय म्हणाले पडळकर?..
गोष्ट आहे राजेश कुमार vs स्टेट बँक ऑफ इंडिया खटल्याची, बंगळुरूच्या राजेश कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मरातहळ्ळी येथील एटीएममधून २५ हजार रुपये काढण्याचे ठरवले, तेव्हा ही क्षुल्लक घटना एका लांबलचक कोर्ट खटल्याचे मूळ बनेल, असे त्यांना अजिबात ..
Santosh Deshmukh Case Hearing : वकील Ujjwal Nikam यांचा पहिलाच युक्तिवाद, बीडच्या कोर्टात काय झालं?..
infiltrator-free India भारताने पारशी आणि ज्यू समाजाला आनंदाने सामावून घेतले होते. या दोन्ही समाजांनी समरस होत, भारताच्या विकासात मोलाची भरच घातली. दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनाही भारतभूमीने आश्रय दिला. हे सर्व समाज शांतताप्रिय. मात्र, पॅलेस्टिनी ..
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर ..
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब ..
२६ मार्च २०२५
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या ..
२५ मार्च २०२५
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ..
२४ मार्च २०२५
उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी ती अत्यंत महत्त्वाची अशीच असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे काम त्यातून होत आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात त्यातून आकर्षित होत असून, ..
२२ मार्च २०२५
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, ..
२१ मार्च २०२५
आपल्या कारकिर्दीत राज्यातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अन्याय करण्याचे कर्तृत्व उद्धव ठाकरे सरकारने गाजविले आहे. सत्तेचा मद चढलेल्यांना आपली कुकर्मे कधीच बाहेर येणार नाहीत, असा विश्वास वाटत असतो. पण, खुनाला वाचा फुटते, यावर पोलिसांचा विश्वास असतो. ..
२० मार्च २०२५
सोमवारी दिल्लीत ‘वक्फ’ कायद्यातील सुधारणांविरोधात झालेल्या धरणे आंदोलनात भडकाऊ आणि हिंसक भाषा वापरली गेली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी नागपूरमध्ये दंगल घडविण्यात आली, हा योगायोग नक्कीच नाही. औरंगजेबाची कबर नागपूरपासून तब्बल ४५० किमी दूर. तरी या ..
India अमेरिकेच्या टेरिफमुळे जगामध्ये व्यापारयुद्धाचे सावट जमा झाले आहे. त्यातच कॅनडाच्या नव्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याची मनिषा व्यक्त केली आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धकाळात जगाच्या पुरवठा साखळीमध्ये, मोलाची भूमिका बजावण्याची नामी संधी भारताकडे आहे. याच पार्श्वभूमीवर एकूण परिस्थितीचा घेतलेला आढावा......
Ram Sutar ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. धुळे शहरानजीकच्या गोंदूर या लहानशा गावचे मूळ रहिवासी असलेल्या राम सुतार यांची शिल्पकलेतील कामगिरी मात्र जागतिक. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक भव्य शिल्पकृती सुतारांनी अगदी सूक्ष्म बारकावे टिपून खुबीने साकारल्या आहेत. वयाची 100 वर्षे पूर्ण केलेले राम सुतार हे आजही तितक्याच ऊर्जेने राजधानी दिल्लीत कार्यरत आहेत. अशा या सातासमु..
Buddha “मूलभूत अधिकार संघर्ष समिती’तर्फे ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ पत्रकार भवन येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विषयावर आनंद तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बुद्धांनी जातिप्रथेला विरोध केला. पण, बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही,” असे वक्तव्य आनंद तेलतुंबडे यांनी केले. यावेळी श्रोत्यांमध्ये ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, अल्हाद पाटील, कल्पना हजारे आदी समविचारी लोक उपस्थित होते...
Dr. Keshav Baliram Hedgewar आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस... रा. स्व. संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा तिथीनुसार जन्मदिन. त्यानिमित्ताने जगातील हिंदूंच्या सर्वांत मोठ्या संघटनेच्या वटवृक्षाचे बीजारोपण करणार्या प्रखर देशभक्त डॉ. हेडगेवारांच्या जीवनचरित्रातील काही प्रेरणादायी प्रसंगांचा आढावा घेणारा हा लेख.....
Gudi Padwaभारताचा सांस्कृतिक वारसा हा तिमिराकडून तेजाकडे नेणारा अद्भुत प्रवास. या धार्मिक, सांस्कृतिक वारशाच्या प्रतिकांमधील एकी आणि त्यातून प्रतित होणारा आशावादी, प्रेरणादायी विचारांचा अंत:प्रवाह हा थक्क करणारा आहे. या अंत:प्रवाहाला समृद्ध करणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष होय. चला नववर्षाचे स्वागत करूया.....
Madhav Netralaya वर्ष प्रतिपदा तथा गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज रविवार, दि. 30 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नागपूर येथे ‘माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर’चा शिलान्यास होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख पाहुणे म्हणून यांची विशेष उपस्थिती असेल. त्यानिमित्ताने ‘माधव नेत्रालय’ व नेत्रालयाच्यावतीने चालणार्या इतर काही सेवा ..
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाचा प्रथम दिवस. एरवी इंग्रजी नववर्षाच्या स्वागतापूर्वी अनेकांकडून विविध संकल्प सोडले जातात. तसेच हिंदू नववर्षारंभीही वैयक्तिक आणि सामूहिक उन्नतीसाठी नवसंकल्पाची गुढी उभारायला हवी. हे नवसंकल्प केवळ वैयक्तिक, कौटुंबिक अथवा सामाजिक हिताचेच नाही, तर यात व्यापक राष्ट्रहिताचा संदेशही अनुस्यूत आहे...
Bengal Violence पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे २७ मार्च रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडून ३ एप्रिलपर्यंत कारवाईचा अहवाल मागितला आहे...