कोकण रेल्वेची वाहतूक ४ ते ५ तास उशीरा! ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विलंबाने

    23-Mar-2025
Total Views | 10
 
Railway
 
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर वेरवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने शनिवार, २२ मार्च रोजी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, रविवारी दुसऱ्या दिवशीही ही वाहतूक ४ ते ५ तास विलंबाने सुरु असल्याची माहिती आहे.
 
हे वाचलंत का? -  मनसेच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल! संदीप देशपांडे मुंबईचे शहराध्यक्ष तर अमित ठाकरे...
 
शनिवारी दुपारी राजापूर दरम्यान वेरवलीजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत ११ गाड्यांना याचा फटका बसला. त्यानंतर तब्बल तीन ते साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली. परंतू, रविवारीही अनेक गाड्या उशीराने धावत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121