२८ मार्च २०२५
बंगाली उपद्रवींचा नागपुरी पॅटर्न; राम नवमीपूर्वी धर्मांधांचा मालदामध्ये हैदोस; नेमकं काय घडलं?..
दिशा सालियानच्या पोस्टमार्टम अहवालात काय?..
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?..
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. ..
रतन टाटा यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास! त्यांना भारतरत्न द्या - आमदार उमा खापरे यांची मागणी..
हिंदू योद्धा राणा सांगा यांना गद्दार म्हणण्याचे महापाप सपा खासदार रामजी लाल सुमन यांनी केले. त्याआधी औरंग्यावर स्तुतीसुमने उधळण्याचा प्रयत्नही त्याच पक्षाच्या अबू आझमींनी केला होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची ..
जागतिक रंगभूमी दिन विशेष – अभिनेता सुयश टिळक याच्यासोबत रंगमंचाच्यावरच्या मज्जेशीर आठवणी! रंगभूमी हा अभिनयाचा आत्मा! याच रंगमंचावरून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या सुयश टिळक यांच्यासोबत जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने खास गप्पा मारल्या. "शिवाजी ..
२७ मार्च २०२५
रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकरांवर हल्ला करण्याचे षडयंत्र! काय म्हणाले पडळकर?..
गोष्ट आहे राजेश कुमार vs स्टेट बँक ऑफ इंडिया खटल्याची, बंगळुरूच्या राजेश कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मरातहळ्ळी येथील एटीएममधून २५ हजार रुपये काढण्याचे ठरवले, तेव्हा ही क्षुल्लक घटना एका लांबलचक कोर्ट खटल्याचे मूळ बनेल, असे त्यांना अजिबात ..
Santosh Deshmukh Case Hearing : वकील Ujjwal Nikam यांचा पहिलाच युक्तिवाद, बीडच्या कोर्टात काय झालं?..
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर ..
जम्मू-काश्मीरमधील वेगवान विकासकामे पाहता, तेथील फुटीरतावादी गटांनीही आता विकासाची कास धरली आहे. कोणे एकेकाळी काश्मीर पेटवून देऊ, अशी वल्गना करणार्या फुटीरतवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होणे, हे मोदी सरकारच्या यशस्वी काश्मीर नीतीवर शिक्कामोर्तब ..
२६ मार्च २०२५
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा देशाने यशस्वीपणे सामना केल्याचे कौतुकोद्गार ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने काढले. तसेच, पुनश्च भारताच्या आर्थिक वृद्धीवर ‘नाणेनिधी’नेच विश्वास दर्शविल्यामुळे विरोधकांच्या ..
२५ मार्च २०२५
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ..
२४ मार्च २०२५
उत्पादन क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना आणली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी ती अत्यंत महत्त्वाची अशीच असून, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे काम त्यातून होत आहे. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात त्यातून आकर्षित होत असून, ..
२२ मार्च २०२५
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, ..
२१ मार्च २०२५
आपल्या कारकिर्दीत राज्यातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अन्याय करण्याचे कर्तृत्व उद्धव ठाकरे सरकारने गाजविले आहे. सत्तेचा मद चढलेल्यांना आपली कुकर्मे कधीच बाहेर येणार नाहीत, असा विश्वास वाटत असतो. पण, खुनाला वाचा फुटते, यावर पोलिसांचा विश्वास असतो. ..
२० मार्च २०२५
सोमवारी दिल्लीत ‘वक्फ’ कायद्यातील सुधारणांविरोधात झालेल्या धरणे आंदोलनात भडकाऊ आणि हिंसक भाषा वापरली गेली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी नागपूरमध्ये दंगल घडविण्यात आली, हा योगायोग नक्कीच नाही. औरंगजेबाची कबर नागपूरपासून तब्बल ४५० किमी दूर. तरी या ..
१९ मार्च २०२५
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय ..
Farmers राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट २ हजार ५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ हजार ८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे...
Chatrapati Shivaji Maharaj Temple सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला (श्री शिवराजेश्वर मंदिर) दर महिना २५० ऐवजी ५० हजार रुपये देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल सचिवांना दिले आहेत...
Hindu New Year Yatra ठाणे पूर्व येथील नावाजलेली व अल्पावधीत आत्यंतिक लोकप्रिय ठरलेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता नालंदा शाळा व कोपरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघेल व पुढे ठाणेकर वाडी चौक, शिवमंदिर, प्रेम नगर, दौलत नगर, टीजेएसबी बँक, मंगला शाळा, राऊत शाळा, स्वर्गीय नारायणराव कोळी चौक ते नातू परांजपे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे विसर्जित होईल...
Kunal Kamra महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, कामराने एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एफआरआय संदर्भात ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामिनाची मागणी केली आहे. शुक्रवारी दुपारच्या सत्रात या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही...
Chandrashekhar Bawankule अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सिमोरी गाव... गावातील रहिवाशी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार यांना २२ दिवसांचे बाळ आहे. या बावीस दिवसाच्या बालकाच्या अंगावर त्याच्या आईने घरगुती उपचाराच्या नावाखाली पोटावर चटके देण्याचे अघोरी कृत्य केले. त्यात त्याची प्रकृती गंभीर झाली .ते बाळ वाचेल की नाही याची शक्यता नव्हती मात्र, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने व पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि नागपुरातील नेल्सन रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या ..
ठाकरे ब्रँड संपलेला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि विचार जिवंत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, असा घणाघात मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...
Adani बांगलादेशने अदानी पॉवरची थकबाकी न भरल्याने बांगलादेशचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र आता अदानी पॉवरने बांगलादेशला वीजपुरवठा पुन्हा सुरू केला आहे. बांगलादेशने आपल्यावर असलेली थकबाकी भरण्यास सुरूवात केल्यानंतर गोड्डामधील अदानी पॉवरच्या दोन्ही प्रकल्पांनी वीज पुरवठा सुरू केला आहे. २७ मार्च रोजी, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष रेजाउल करीम यांनी वीजपुरवठा पुन्हा एकदा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही अदानींना नियमितपणे पैसे देत आहोत आणि आमच्या गरजेनुसा..
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पुणेकराला तातडीने पोर्ट ब्लेअरहून पुण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सर्व यंत्रणा युद्धपातळीवर राबवत त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. मंत्री मोहोळ यांनी ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्याने एअर एम्बुलन्सने अवघ्या १३ मिनिटांत पुणे विमानतळ ते पूना हॉस्पिटलचे अंतर कापले...