नागपूर दंगलवरून प्रसारमाध्यमाच्या संपादकांनी ओकली गरळ म्हणाले...

    19-Mar-2025
Total Views | 32
 
नागपूर दंगल
 
नवी दिल्ली : नागपूर दंगलीमुळे राज्य ढवळून निघाले आहे. १७ मार्च रोजी झालेल्या या नागपूरातील दंगलीतील प्रमुख आरोपी फहीम खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. औरंगजेबाची कबर तोडण्यावरून हिंदूंनी आपली आक्रमकता दर्शवली आहे. तर दुसऱ्या बाजूला कट्टरपंथी कायदा हातात घेण्याचे काम करत आहेत. अशातच आता इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे समर्थन केले आहे. ज्या ठिकाणी मुस्लिम जमावाने तोडफोड आणि दगडफेक करत नकारात्मक परिस्थिती निर्माण केली आहे.
 
नेमकं काय म्हणाले राजीव सरदेसाई?
 
औरंगजेबाची कबर खोदून द्वेष निर्माण करत तुम्हाला संबंधित प्रकरणी काही प्रतक्रिया असणे गरजेचे आहे, असे वक्तव्य राजदीप सरदेसाई यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. नागपूरात कट्टरपंथी मुस्लिमांनी केलेल्या या हल्ल्यानंतर वाहने जाळण्यात आली आणि मालमत्तांची तोडफोड करण्यात आली आणि रस्त्यांवर दगडांचे ढीग दिसून येत आहेत, असे सरदेसाई म्हणाले आहेत.
 
 
 
छत्रपती संभाजीनगरात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम जमावाने आणि हिंदू गटांमध्ये झालेल्या हिंसक परिस्थिती निर्माण झाली आणि नागपूरात तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. एका वृत्तानुसार, औरंगजेबाच्या कबरीवरून निदर्शनादरम्यान कुराण जाळल्याच्या अप्रमणित अफवांमुळे शहरात अशांतता पसरली आहे.
 
संबंधित प्रकरणाच्या हिंसाचारात १५ पोलीस अधिकारी आणि ५ नागरिक जखमी झाले आणि त्यात बेशिस्तपणे कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेची तो़डफोड करण्यात आली आणि वाहनेही जाळण्यात आली आहेत. आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंसाचारग्रस्त भागात कलम १४४ लागू करण्यात आला. सुरुवातीला चिटणीस पार्क आणि महाल भागात हिंसाचार उफाळला आणि नंतर तो कोतवाली आणि महाल भागात आणि नंतर हंसापुरीपर्यंत पसरला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...