"मी माझ्या स्वकतृत्वावर निवडणुका जिंकल्या आहेत", गृहमंत्री अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेस खासदारास दाखवला आरसा

    19-Mar-2025
Total Views | 35
 
Amit Shah
 
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचे खटले प्रलंबित करण्यात आले आहेत. कारण राज्यात सीबीआयची विशेष न्यायालये नाहीत, अशी टीका करताना त्यांनी संबंधित प्रकरणाची आठवण करून दिली आहे. गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
 
तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी सीबीआयबाबत चिंता व्यक्त केल्याने वादाला तोंड फुटले आहे. अशातच अमित शाह यांनी स्पष्ट केले की, सीबीआय त्यांच्या मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नसून चर्चेच्या केंद्रबिंदूपासून दूर गेली अशी टीका केली आहे. यावेळी गोखले यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवरून निरर्थक प्रत्युत्तरादाखल अमित शाह हे मला घाबरत असल्याचा दावा केला. 
 
 
 
यावर अमित शाह म्हणाले की, "निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मी राज्यसभेत आपले स्थान निश्चित कर शकलो. सात निवडणुकांमध्ये मी विजय मिळवला आहे. कोणाच्या दयेने आणि मदतीने नाही. भाजपवर टीका केल्यानंतर ममता बॅनर्जींनी वरिष्ठ सभागृहात गोखले यांना नामांकित केला", असा दावा केला. 
 
गोखले यांनी वैयक्तिक टिप्पणी केल्यानंतर, शाह यांनी दिलेल्या उत्तरावर ते म्हणाले की, "ते स्वतंत्रपणे त्यांच्या पदावर पोहोचले आहेत. त्यांना घाबरवण्याचे कोणतेही एक कारण नाही. गोखले यांनी सीबीआयकडे ६ हजार ९०० भ्रष्टाचाराचे खटले दाखल केले असून त्यापैकी ३६१ प्रकरणे दोन दशकांहून अधिक काळ प्रलंबित करण्यात आला. ज्यामुळे सभागृहामध्ये गदारोळ माजला आहे. 
 
अशातच अमित शाहांनी स्पष्ट केले की, यापैकी इतरही अनेक प्रकरणे प. बंगाल निवडणूक हिंसाचाराच्या न्यायालयीन आदेशानुसार, झालेल्या चौकशीतून उद्धवली गेली आहेत. ज्या ठिकाणी भाजपच्या समर्थकांवर ह्ल्ला करण्यात आला होता. त्यांनी तृणमूल काँग्रेसवर न्यायालयीन निर्देशांकडे दुर्लक्ष करत आरोपही करण्यात आले आहेत. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले...

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांच्या पुतण्यावर किरकोळ कारणावरून गोळीबार

Bihar मधील भगलापूमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे केंद्रीय मंत्री नित्यानंतर राय यांच्या पुतण्यावर गोळीबार करत हत्या करण्यात आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पाण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी गोळीबार केला असल्याचे सांगण्यात येत असून ज्यात भाऊ जगजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसरा भाऊ आणि त्याच्या आईलाही गोळ्या लागल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे. नवगछियामधील परबट्टा पोलीस ठाणअंतर्गत गजगतपूर गावात ही घटना घडली आहे. मृत आणि जखमी हे नित्यानंद हे चुलत भावाची मुलं आहेत...

महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या, जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी

MLA MT Krishnappa कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले ..

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

आता मुंबई, पुणे नाहीतर सांगलीतही बांगलादेशी घुसखोऱ्यांचा वावर, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली घुसखोरी

Bangladesh देशात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांप्रमाणेच आता छोट्या शहरांमध्ये तर काही निमशहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्ये बनावट कगदपत्र बनवत एका बांगलादेशी घुसखोऱ्याच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. चौकशदरम्यान त्याने आपण बांगलादेशातील ढाकातील असल्याचे सांगितले आहे. आपले मूळ नाव अमीर हुसैन असूनही त्याने अमीर शेख या नावाचा वापर करत बनावट कागदपत्रांचा वापर केला...

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

मेरठनंतर आता जयपूरमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जाळले

Extramarital Affairsठेवणारी काळीज हेलावून टाकणाऱ्या धक्कादायक घटनेनंतर जयपूरमध्ये पती -पत्नीच्या नात्याला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. जयपूरमध्ये एका महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या परपुरूषाला तिच्या पतीचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिने आपल्या पतीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता धन्नलाल सैनी याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला जाळलं आहे...