घुसखोरांविरोधात पोलिसांची मोहिम सुरू

अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पकडण्यात यश

    28-Jan-2025
Total Views | 144
 
Rohingya
जयपूर : राजस्थानात भाजपचे सरकार असून घुसखोरांविरोधात पोलिसांची मोहिम सुरू आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी राजस्थानातील जयपूरमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी करणाऱ्या सुमारे ५०० बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पकडण्यात आले आहे. निर्वासितांना दिलेली ग्रीन कार्डही पोलिसांना सा़पडल्याचे वृत्त आहे. हे कार्ड फसवणूक करून बनवण्यात आल्याची माहिती समोर पोलिसांच्या तपासणीतून समोर आली.
 
या प्रकरणाच्या अहवालानुसार, पकडण्यात आलेल्या रोहिंग्या-बांगलादेशींमध्ये अनेक गुन्हेगार आणि दहशतवादी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, जयपूरमधील पोलीस ठाणे परिसरामध्ये अवैध घुसखोरांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक करत ही मोहिम राबण्यात आली आहे. सोडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३९४ रोहिंग्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून ग्रीन कार्ड सापडले गेले आहे. शिवाय सांगानेर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे.
 
 
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्टोबर २०२४ मध्ये पोलिसांनी १२ बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्या कुटुंबाला अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून आधारकार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर भारत सरकारने त्यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये बांगलादेश सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...