०३ एप्रिल २०२४
Ram Temple Ayodhya | कारसेवक कोण होते? | कम्युनिस्ट, काँग्रेस आणि कोळीवाडा | श्रीराम जन्मभूमी मुक्ती गाथा| MahaMTB Gappa Ep 9 | राम मंदिर | Truth of Karsevaks | Marathi Podcast ..
२२ जानेवारी २०२४
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ..
२१ जानेवारी २०२४
मला आजही त्या तिन्ही कारसेवा अगदी स्पष्टपणे आठवतात. (‘कारसेवा’ हाच शब्द प्रचलित झाल्याने तोच वापरतोय. प्रत्यक्षात ती होती ‘करसेवा.’ पवित्र कार्याला आपले हात लागणे, हा त्याचा अर्थ). पहिली कारसेवा दि. 30 ऑक्टोबर, 1990ची, दुसरी दि. 6 डिसेंबर, 1992ची ..
शतकांच्या लढ्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असतानाचा क्षण अनुभवण्याचे भाग्य मला लाभत आहे, यातच माझे जीवन धन्य झाले. हा सोहळा अनुभवणं हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असून, हे स्वप्न आता साकार होत आहे. यापुढील काळात दिवाळी, ..
श्रीरामजन्मभूमीवर साकारलेले भव्य मंदिर हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. कोट्यवधी भारतीयांच्या भक्तीचे, शक्तीचे हे प्रतीक अयोध्येत साकारत असताना, आपल्या देशाचीही वाटचाल विकासाकडे गतीने होत आहे. म्हणूनच श्रीराम मंदिर ते विकसित भारत ही वाटचाल ..
कौसल्येच्या उदरातून रघुवंशाचा दीपक प्रकट झाला. त्या भाग्यनिधानाला आपल्या कुशल हातांनी झेलत धात्री उद्गारली, 'पुत्र, पुत्र!' वैद्यराजांनी आनंदाने हात जोडले आणि धात्रीला पुढील कर्मांचे स्मरण देण्याकरिता सूचना दिल्या. राजज्योतिषी भराभर कुंडली मांडू ..
अयोध्येच्या परमपावन क्षेत्री श्रीराम जन्मभूमीवर नव्याने साकार झालेल्या भव्य, दिव्य अशा मंदिरामध्ये रामललाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होणार्या आजच्या सौभाग्य दिनी अयोध्येसह सार्या देशभर गुढीपाडवा व दिवाळीचा संयुक्त उत्सव साजरा होत आहे. नव्या ..
स्वतंत्र भारताच्या इतिहासात १९८३ ते २०१९ या काळात झालेले रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन ही एक विलक्षण घटना होती. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एवढे दीर्घ, संघटित व सूत्रबद्ध, सुनियोजित प्रयत्न एवढ्या व्यापक प्रमाणावर यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. ..
रामायणात महाभारताचा, महाभारतातील पात्रांचा किंवा महाभारतातील युद्धाचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही. पण, महाभारतात मात्र रामायणाचा, रामायणातील पात्रांचा, वाल्मिकींचा, रामायणातील संवादांचा, रामायणातील दाखल्यांचा वारंवार उल्लेख येतो. अरण्यक पर्वात भीम ..
पौष शुद्ध द्वादशीला सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलला पुन्हा आपल्या जन्मभूमीत विराजमान होत आहेत. हिंदू जनमानसाला हतोत्साहित करण्यासाठीच अयोध्या, मथुरा आणि काशिविश्वनाथ या हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची विधर्मी आक्रमकांनी ..
२२ मार्च २०२५
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, ..
२१ मार्च २०२५
आपल्या कारकिर्दीत राज्यातील महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अन्याय करण्याचे कर्तृत्व उद्धव ठाकरे सरकारने गाजविले आहे. सत्तेचा मद चढलेल्यांना आपली कुकर्मे कधीच बाहेर येणार नाहीत, असा विश्वास वाटत असतो. पण, खुनाला वाचा फुटते, यावर पोलिसांचा विश्वास असतो. ..
२० मार्च २०२५
सोमवारी दिल्लीत ‘वक्फ’ कायद्यातील सुधारणांविरोधात झालेल्या धरणे आंदोलनात भडकाऊ आणि हिंसक भाषा वापरली गेली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी नागपूरमध्ये दंगल घडविण्यात आली, हा योगायोग नक्कीच नाही. औरंगजेबाची कबर नागपूरपासून तब्बल ४५० किमी दूर. तरी या ..
१९ मार्च २०२५
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय ..
१७ मार्च २०२५
Supriya Sule कुणाच्या आस्था काय, हा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मात्र, हिंदूंच्या मानबिंदूंचा उपमर्द करणारे लोक जर तुमचे आस्थेचे विषय असतील, तर संघर्ष उभा राहणारच आहे!..
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व ..
१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
१३ मार्च २०२५
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
१२ मार्च २०२५
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. परंतू, यावरुन संजय राऊतांना पोटशूळ उठल्याचे दिसले. त्यामुळेच त्यांचे उत्तम चालले असते, असे वक्तव्य राऊतांनी केले...
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवार, २२ मार्च रोजी हमीद इंजिनयर नामक व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो औरंगजेब समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे...
( Guidance camp on self-redevelopment of buildings by cooperative housing societies in Panvel ) पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने 'सहकारी गृहनिर्माण संस्थाचा इमारतींचा स्वयंपुनर्विकास' या विषयावर उद्या रविवार, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉल, अशोक बाग (वडाळे तलाव पनवेल) समोर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे...
छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयाच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमधील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. इतिहास, विज्ञान, संस्कृती आणि कला यांसारख्या विषयांमध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी च्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला...
निसर्ग हा अनादि अनंत... माणूस त्याला आपल्या अधिपत्याखाली आणू शकत नाही. माणूस फक्त त्या निसर्गाची अनुभूती घेऊ शकतो. ही अनुभूती चित्रांच्या माध्यमातून साकारणारे ज्येष्ठ चित्रकार शरद तावडे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे दि. १८ ते दि. २४ मार्च दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलारसिकांसाठी खुले आहे. त्यानिमित्ताने या चित्रसंपदेचा रसास्वाद घेणारा हा लेख.....
कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ची कामे हाती घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे...
( Mosque built in charkop Chawl yogesh sagar ) चारकोपच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये बैठ्या चाळीत तीन घरे एकत्र करून त्यांचे मशिदीत रूपांतर केल्याची धक्कादायक माहिती आ. योगेश सागर यांनी शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी विधानसभेत दिली...
रिक्षा/टॅक्सी चालकाची तक्रार येताच परवानाही रद्द होणार..