१८ मार्च २०२५
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनकार्य म्हणजे अनेकांसाठी दीपस्तंभ आहे. शिवरायांकडून प्रेरणा घेत राजा छत्रसाल यांनी आपलं स्वतंत्र राज्य कसं उभारलं ? हेच जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 | Maharaja Chhatrasal ..
विकास बनसोडेला एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली? काय आहे नेमकं प्रकरण?..
विधानपरिषदेवर वर्णी लागलेल्या तीन उमेदवारांचा राजकीय इतिहास काय?..
ठाकूर की देव? जुहू येथे स्थायिक होणारे पहिले मराठी स्टार कोण? सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या आयुष्याचा हा खास आढावा! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल ..
मुंबई- गोरेगाव येथील मोतीलालनगर वसाहत पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय 'म्हाडा'ने घेतला आहे धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पानंतर,आता अदानी समूहाने मुंबईतील मोतीलाल नगरच्या ३६,००० कोटी रुपयांच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक बोली लावली ..
१७ मार्च २०२५
Panipat येथे उभारणार मराठ्यांचे शौर्य स्मारक. नेमकं या स्माराकाचं महत्व काय असेल जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमतून..
अमेरिकाला ग्रीनलँड हवंयं, रशिया-युक्रेन युद्ध थांबवू पहातयं! युक्रेनला मदत करणारी नाटो संघटनेचे प्रतिनिधी ट्रम्प दरबारी हजर झाले! बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आम्हाला हवं आहे, असं सांगत नाटोकडेच मदत मागितली! ग्रीनलँडविरोधात उघडलेल्या नव्या ..
मालेगावात वोट जिहादसाठी फंडिंग! काय आहे इनसाइड स्टोरी..
विक्रम गोखले – एक नटसम्राट, ज्यांनी नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये आपली अढळ छाप सोडली. दमदार आवाज आणि उत्तम अभिनयासाठी ओळखले जाणारे गोखले यांनी अनुमती चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल यांसारख्या ..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून मार्च अखेरीस विमान सेवेला प्रारंभ होईल. अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या ३१ मार्चला अमरावती विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे. होळीच्या पूर्वसंध्येला राज्याचे ..
Supriya Sule कुणाच्या आस्था काय, हा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मात्र, हिंदूंच्या मानबिंदूंचा उपमर्द करणारे लोक जर तुमचे आस्थेचे विषय असतील, तर संघर्ष उभा राहणारच आहे!..
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व ..
१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
१३ मार्च २०२५
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
१२ मार्च २०२५
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
११ मार्च २०२५
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने ..
१० मार्च २०२५
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत ..
०८ मार्च २०२५
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने ..
०७ मार्च २०२५
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह ..
औरंगजेबाच्या थडग्यावरून राज्यात सुरु असलेल्या वादाला सोमवारी नागपुरात हिंसक वळण लागले. महाल परिसरात दोन गटात तणाव वाढला आणि काही वेळातच हिंसाचार उसळला. अगदी हंसपुरीपर्यंत तो रात्री पोहोचल्याचे निदर्शनास आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. आतापर्यंत ६० ते ६५ हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. Nagpur Violence Accused Arrested..
नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर एक ट्रॉली भरून दगड आणि अनेक शस्त्र मिळाले असून या घटनेत काहीतरी सुनियोजित पॅटर्न दिसत असल्याचा संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मंगळवार, १८ मार्च रोजी त्यांनी नागपूर घटनेवर विधानसभेत निवेदन केले...
नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचा संशय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत व्यक्त केला. औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्याचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला...
संपूर्ण बँकिंग विश्वात खळबळ माजवणाऱ्या इंडसइंड बँक घोटाळ्याचा नवा अपडेट समोर आला आहे. बँकेकडून आता आपल्या ठेवीदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी धडपड सुरु झाली आहे..
( Twist in Legislative Council elections ) विरोधकांकडे एकही आमदार निवडून आणण्याइतपत संख्याबळ नसल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता असताना, नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. सोमवार, दि. १७ मार्च रोजी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दौंड तालुक्यातील उमेश म्हेत्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या दि. २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे...
नागपुरात विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याचे निदर्शनास आले. मात्र नागपूरच्या महाल परिसरात रात्री साडेआठ वाजता हिंसाचार उसळला. इस्लामिक कट्टरपंथींनी दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुद्धा केल्याचे दिसून आले. Violence in Nagpur on Shiv Jayanti..
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १८ मार्च रोजी सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करत पोलिसांवर हल्ला करणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा दिला...
( Shivaji maharaj devotees demand construction of Shiv Pratap memorial at the Pratapgad fort ) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांनी दिनांक १७ मार्च रोजी कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रस्तावित शिवप्रताप स्मारकासंदर्भात सविस्तर चर्चा झाली...