१७ मार्च २०२५
Panipat येथे उभारणार मराठ्यांचे शौर्य स्मारक. नेमकं या स्माराकाचं महत्व काय असेल जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमतून..
अमेरिकाला ग्रीनलँड हवंयं, रशिया-युक्रेन युद्ध थांबवू पहातयं! युक्रेनला मदत करणारी नाटो संघटनेचे प्रतिनिधी ट्रम्प दरबारी हजर झाले! बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आम्हाला हवं आहे, असं सांगत नाटोकडेच मदत मागितली! ग्रीनलँडविरोधात उघडलेल्या नव्या ..
मालेगावात वोट जिहादसाठी फंडिंग! काय आहे इनसाइड स्टोरी..
विक्रम गोखले – एक नटसम्राट, ज्यांनी नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये आपली अढळ छाप सोडली. दमदार आवाज आणि उत्तम अभिनयासाठी ओळखले जाणारे गोखले यांनी अनुमती चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. हम दिल दे चुके सनम, अग्निपथ, मिशन मंगल यांसारख्या ..
पश्चिम विदर्भातील महत्त्वाचं शहर असलेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून मार्च अखेरीस विमान सेवेला प्रारंभ होईल. अमरावतीकरांची प्रतीक्षा संपली असून येत्या ३१ मार्चला अमरावती विमानतळावरून पहिले विमान झेपावणार आहे. होळीच्या पूर्वसंध्येला राज्याचे ..
शुन्यातून सुरुवात करोडोंचा व्यवसाय, ऊर्जा क्षेत्रासारख्या कठीण क्षेत्रात कोट्यवधींचा व्यवसाय उभारत आरती कांबळे यांनी यामिंग ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून ईशान्य भारतात आपला व्यवसाय मोठा करणाऱ्या आरती कांबळे यांची मुलाखत...
चंद्रकांत मांढरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कलाकार होते. त्यांच्या अभिनयाचा भारदस्तपणा, ऐतिहासिक आणि पौराणिक भूमिका, तसेच चित्रकलेतील योगदान मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अढळ आहे. राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, खंडोबा अशा अनेक भूमिकांनी ..
निव्वळ द्राक्षे विकून केली कोट्यवधींची कमाई, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच शेतीत आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनेतून सातासमुद्रापार व्यवसाय उभारणाऱ्या फ्रॅटेली फ्रुट्सच्या प्रतिमा मोरे यांची मुलाखत...
१३ मार्च २०२५
पाकिस्तानात संपूर्ण रेल्वे हायजॅक! कोण आहे बलुचिस्तान आर्मी? काय आहे मागण्या?..
लाडकी बहिण योजनेबाबत नवे अपडेट्स काय?..
Supriya Sule कुणाच्या आस्था काय, हा वैयक्तिक मुद्दा असू शकतो. मात्र, हिंदूंच्या मानबिंदूंचा उपमर्द करणारे लोक जर तुमचे आस्थेचे विषय असतील, तर संघर्ष उभा राहणारच आहे!..
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व ..
१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
१२ मार्च २०२५
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
११ मार्च २०२५
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने ..
१० मार्च २०२५
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत ..
०८ मार्च २०२५
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने ..
०७ मार्च २०२५
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह ..
मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..
( Chief Minister Majhi Ladki Bahin scheme will be amended ajit pawar ) महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांत बदल करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी दिले. “आर्थिक स्थिती चांगली असलेल्या काहीजणींनी या योजनेचा लाभ घेतला. आम्ही कुणाचे पैसे परत घेणार नाही. मात्र यामध्ये दुरुस्ती करावी लागेल,” असे पवार म्हणाले...
भारतीय संस्कृतीचे विविध पैलू हे वैज्ञानिक पायावर आधारभूत आहेत. तसेच त्यांना आरोग्याचेही अधिष्ठान लाभले आहे. म्हणूनच आपले सणवार, प्रथा-परंपरा, व्रतवैकल्ये अशा सगळ्याच्या मुळाशी मानसिक व सामाजिक आरोग्य निगडित आहे. त्याचेच या लेखात केलेले सखोल विवेचन.....
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी रात्री (१७ मार्च) इस्लामिक कट्टरपंथींनी नागपुरात हिंसाचार केला. वाहनांची मोडतोड केली, जाळपोळ केला, घरे आणि रुग्णालयांवरही दगडफेक केली. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी तीव्र शब्दांत या प्रकरणी विरोध दर्शविला आहे. नागपुरात मुस्लिम समाजातील एका वर्गाने ज्याप्रकारे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या घरांवर आणि महिलांवर हल्ले केले आहेत. हे अत्यंत निंदनीय असून विश्व हिंदू परिषद या घटनेचा निषेध व्यक्त करते. VHP on Nagpur ..
नागपूरमधील महाल परिसरात सोमवार, १७ मार्च रोजी रात्री औरंगजेबाच्या कबरीवरून तुफान राडा झाला. यादरम्यान, दोन गटात दगडफेक झाली असून मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली...
( Nagpur violent clash ) औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी ‘विश्व हिंदू परिषद’ (विहिंप) आणि ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी नागपूर येथील महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्यानंतर पिसाळलेल्या धर्मांध कट्टरपंथींनी चिटणीस पार्कजवळ दगडफेक केल्याने दोन गटांत मोठा राडा झाला. दगडफेक, जाळपोळ आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण तापले...
योगशास्त्रातील अष्टांगापैकी अतिशय महत्त्वाचे सातवे अंग म्हणजे ध्यान. आजकालच्या ‘सॉफिस्टिकेटेड’ समाजामध्ये ध्यान म्हणजे काय, हेच माहिती नसल्याकारणाने ध्यानाचा ‘पॉम्प शो’ (दिखाऊ प्रदर्शन) तेवढे पाहायला मिळते. त्यानिमित्ताने ‘ध्यान’ या संकल्पनेविषयी केलेले हे चिंतन.....
पालक म्हणून आपल्या मुलांना परीक्षेची तयारी करताना पाहणे, ही काहीजणांसाठी कदाचित एक तणावपूर्ण गोष्टही असू शकते. कारण, आजच्या स्पर्धात्मक युगात चांगले गुण मिळवण्याचा दबाव फक्त विद्यार्थ्यांवरच नाही, तर तो पालकांवरही असतो. पण, या कठीण काळात आपण आपल्या मुलांना सर्वोत्तम साहाय्य कसे करू शकतो? अभ्यासयोग्य वातावरण निर्माण करण्यापासून सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यापर्यंत पालक म्हणून आपण आपल्या मुलांना परीक्षेदरम्यान चांगली कामगिरी करण्यास मदत करू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही उपयुक्त ‘टिप्स’ आणि उपाय ..