१३ मार्च २०२५
पाकिस्तानात संपूर्ण रेल्वे हायजॅक! कोण आहे बलुचिस्तान आर्मी? काय आहे मागण्या?..
लाडकी बहिण योजनेबाबत नवे अपडेट्स काय?..
राज्याचा २०२५-२६चे अर्थसंकल्पीय अंदाज नुकतेच जाहीर झाले. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्यात येईल. वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, ..
मला कुणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत. परंतु, नवीन प्रकार सुरू झालेत त्याला खतपाणी मिळू नये; आमदार मनीषा कायंदेंकडून 'रोजा'वाल्यांचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित..
१२ मार्च २०२५
काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू झाल्यानंतर डोळ्यांवरील उपचार पद्धती काय असते? डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय उपाय करावेत? जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त (World Glaucoma Week) प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप मेडिकलच्या डायरेक्टर, डॉ. ..
#rss #kalyan #dombivli कल्याण पूर्व येथील संघाच्या बाल शाखेवर धर्मांधांची दगडफेक, धर्मांधांकडून पुन्हा एकदा स्वयंसेवकांना लक्ष्य करण्याचा डाव #rss #kalyan #dombivli #BaalShakha #ratnagiri #sanchalan #swayamsevak #news #mahamtb..
सर्व अनधिकृत भोंगे उतरविले जाणार; भाजप आमदार अतुल भातखळकरांचं मोठं विधान..
Maharashtra Budget 2025 मध्ये संस्कृती संवर्धनासाठी विशेष तरतूदी..
११ मार्च २०२५
आमदार शेखर निकम यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया..
आमदार संजय उपाध्याय यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया..
१५ मार्च २०२५
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच ..
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही...
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या ..
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने ..
१० मार्च २०२५
भारताचे औद्योगिक उत्पादन जानेवारीत वाढले असल्याचे Industrial Production Index अहवालात नमूद करण्यात आले आहे. येणार्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुदृढपणे होणार आहे, हेच यातून अधोरेखित होते. केंद्र सरकारची उत्पादनाला अनुकूल अशी धोरणे आणि देशांतर्गत ..
०८ मार्च २०२५
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने ..
०७ मार्च २०२५
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह ..
०६ मार्च २०२५
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ..
०५ मार्च २०२५
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. ..
Amritsar मधील ठाकुरद्वारा मंदिरावर दोन दुचाकीवर तरुणांनी ग्रेनेडने हल्ला केला आहे. हल्ले करणारे लोक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये रात्री १५.३५ च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर हे दुचाकीवरून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. ही घटना अमृतसरच्या खंडवाला भागातील ठाकुरद्वार मंदिरातील ही घटना आहे. यामुळे आता संपूर्ण मंदिरात भीतीचे वातावरण निर्माण झाले...
भारतीय चित्रपटसृष्टी पारंपारिकरित्या बॉलिवूडच्या वर्चस्वाखाली होती, परंतु सध्या दिग्दर्शक सर्जनशील स्वातंत्र्यासाठी या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदलत्या प्रवृत्तीमुळे भारतीय सिनेमाच्या कथा सांगण्याच्या शैलीत होणाऱ्या बदलांबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराग कश्यप यांनी आपल्या असामान्य कथनशैलीसाठी आणि प्रस्थापित नियमांना धक्का देण्याच्या तयारीसाठी ख्याती मिळवली आहे. मात्र, अलीकडील घडामोडींमध्ये कश्यप बॉलिवूडपासू..
Tej Pratap बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र आमदार तेज प्रताप यादव (Tej Pratap) यांचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल होत आहे. ज्याच ते पूर्णपणेल होळी सणानिमित्त रंगात रंगून गेलेले दिसत आहेत. एका व्हिडिओत तेज प्रताप यांनी पोलिसाला नाचण्याचे आदेश दिले. संबंधित व्हिडिओत तेज प्रताप एका पोलीस कॉन्स्टेबलला आवाज देत आहे. अरे कॉन्स्टेबल मी गाणे वाजवतो, तुला त्यावर नाचावे लागेल. वाईट वाटून घेऊ नकोस, होळी आहे. जर नाचला नाहीस तर तुला मी निलंबित करेन, यावरून संबंधित पोलिसाने लाजेकाजे सर्वांसमोर ..
(Priyanka Chaturvedi on SpiceJet Holi Celebration) देशभरात १४ मार्चला धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान १३ मार्चला राजधानी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांनादेखील होळीचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सकडून प्रवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सगळ्यावरुन स्पाइस जेटवर निशाणा साधत टीका केली आहे...
राज्य सरकारने घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १५ मार्च रोजी याबाबतची माहिती दिली. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला...
औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची, आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा, बजरंग दल स्वभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मोर्चे काढेल, आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करून कारसेवा करून ती कबर उध्वस्त करेल. VHP Press regarding Aurangzeb Kabar..
होळी आणि विशेषतः धुलिवंदनाच्या दिवशी उत्तर प्रदेशात खासकरून संभलमध्ये जे चित्र दिसलं, ते खरंच कौतुकास्पद होतं. धुलिवंदनही उत्साहात पार पडलं आणि नमाजही शांततेत झाला. लोकांच्या परस्पर समजुतीमुळेच हे शक्य झालं यात शंका नाही. Holi and Namaz in Sambhal..
Holi झारखंडमधील गिरडीहमध्ये शुक्रवारी १४ मार्च रोजी म्हणजेच धुलीवंदना दिवशी कट्टरपंथींनी होळी उत्सवादरम्यान दगडफेक केली. यामुळे घटनास्थळी सध्या तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये दोन-तीन दुचाकी पेटवण्यात आल्या आणि काही कारचाही यामध्ये समावेश आहे. संबंधित घटनेची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ही घटना घोडबंद येथे घडली असून एका कट्टरपंथी जमावाने मिरवणुकीवर हल्ला केला. त्यामुळे वादंग निर्माण झाला...