२९ एप्रिल २०२५
#Shrigonda #SantSheikhMohammed #WaqfBoard संत शेख महंमद हे एक सुफी संत असले तरी त्यांना वारकरी संप्रदायातही तितकेच मानाचे स्थान आहे. त्यांच्या समाधीस्थळावर वक्फ बोर्डाने दावा केल्याने प्रकरण चागलेच तापले आहे...
भारत सरकारने नेमकी काय योजना आखलीय? या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? सिंधू पाणी कराराबाबतचा हा रोडमॅप काय आहे नेमका?..
क्षत्रियांचे हितचिंतक, सामाजिक समरसता, जलसंधारण, भूमी सुधारणा चळवळीचे प्रणेते भगवान परशुराम यांना अनेकदा क्षत्रियांचे संहारक म्हणून दाखवले जाते. त्यांच्या व्यापक कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची अजिबात चर्चा होत नाही, जे अत्यंत दुर्दैवी आहे...
दै मुंबई तरुण भारत आणि हिंदू वीरशैव लिंगायत मंच वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त " समाजसुधारक जगत्ज्योति महात्मा बसवेश्वर " विशेषांकाचे प्रकाशन. बसव परिषद, बंगळुरू चे अध्यक्ष अरविंद जत्ती यांच्या हस्ते आज राज्यसभा खासदार अजित गोपछडे,ज्येष्ठ ..
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच 'इंडियन पिट्टा' कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या ..
विजय वडेट्टीवारांना पहलगाममधील दहशतवाद्यांचा पुळका!..
२२ एप्रिल २०२५
काय आहे शाळांचे जीआयएस मॅपिंग? हे करताना शिक्षकांना कोणत्या अडचणी आल्या आणि यावर त्यांच म्हणणं काय आहे?..
लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून आल्यावर लोकोपायलटना पुढील परतीच्या प्रवासापूर्वी पुरेसा आराम आणि सकस आहार मिळावा यासाठी भारतीय रेल्वे आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस येथे लोकोपायलट, सह लोकोपायलट आणि गार्डस यांच्यासाठी ..
उद्धव ठाकरेंचा पैलवान साथ सोडणार?..
वांद्र्यातील AJL HOUSE च्या माध्यमातून लुटीचा धंदा मांडला गेला आहे. पंडित नेहरुंच्या नावावर काळाबाजार सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करण्यासाठी हा ग्राऊंड रिपोर्ट.....
०५ मे २०२५
Foreign investment in India has increased significantly in recent times and there are clear indications its will increase coming period भारतात होणार्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये अलीकडच्या काळात भरघोस वाढ झाली असून, येणार्या काळात तिचा ओघ आणखी ..
०३ मे २०२५
One State One Regional Rural Bank policy देशात ‘एक राज्य, एक प्रादेशिक ग्रामीण बँक’ धोरण लागू करण्यात आले असून, बँकांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग प्रणाली पोहोचवणे, हाच यामागील हेतू. ग्रामीण भागातील आर्थिक समावेशनाला चालना ..
०१ मे २०२५
ज्या शरद पवारांनी मतपेढीच्या राजकारणासाठी सदैव अल्पसंख्याकांचीच तळी उचलली, हिंदूंना, त्यांच्या धार्मिक भावनांना दुय्यम लेखले, आज तेच पवार साहेब ठाण्यात स्वत:च्या हिंदूपणाचे दाखले देताना दिसले. दुसरीकडे ‘पहलगाम हल्ला हा जाती, धर्म, भाषेवर नसून, देशावरील ..
E-Vehicle Policy Towards a Green Maharashtra संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच सहकार, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. आता महायुती सरकारने ‘ईव्ही’ धोरण जाहीर करत, हरित महाराष्ट्राच्या दिशेने ..
३० एप्रिल २०२५
India is rapidly advancing in the manufacturing sector, and the central government has announced a National Manufacturing Mission to strengthen this sector उत्पादन क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे येत असून, या क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ..
Rafale-M aircraft deal with France is a testament to India's growing dominance काल फ्रान्सबरोबर झालेला ‘राफेल-एम’ विमानांसाठीचा करार, हा भारताचे वाढते वर्चस्व अधोरेखित करणाराच म्हणावा लागेल. भारत-पाक दरम्यान केव्हाही संघर्षाला तोंड फुटेल, अशी परिस्थिती ..
‘अभाविप’ची कार्यकर्ता ते कायद्याविषयीच्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता असा नावलौकिक असलेल्या, अॅड. सुनिता खंडाळे-साळसिंगीकर यांच्याविषयी.....
‘जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद 2025’ (वेव्हज)ची सांगता रविवार, दि. 4 मे रोजी पार पडली. जगभरातील गुंतवणूकदार, कलाकार आणि विविध देशांतील पाहुणे मंडळींनी या संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आणली. या भव्य कार्यक्रमाची ही फलश्रुती.....
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका र्यक्रमामध्ये काँग्रेसने 80 च्या दशकात केलेल्या चुकां कबुल केल्या आहेत. यामध्ये ऑपरेशन ब्ल्यु स्टारपासून, शीख दंगलीचा देखील समावेश आहे. राहुल गांधींचा बदलेला हा पवित्रा, भारत सरकारच्या जातीनिहाय जनगणनेच्या घोषणेचा परिपाक आहे, हे नक्की.....
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, आपल्या गीतांच्या माध्यमातून लोकमानस जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शांताबाई साठे यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवार दि. ४मे रोजी कांदिवली येथील सेव्हन स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बोरिवली येथील महापालिकेच्या दौलतनगर स्माशनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले...
पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी रशिया भारताच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी दिली आहे...