कोल्हापूर सुखावले! राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

    10-Sep-2023
Total Views | 55

radha nagri


मुंबई :
मागील संपूर्ण महिना दडी मारून बसलेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा सुखावला आहे.

पावसामुळे अनेक धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होण्यास सुरुवात झाली असून अनेक धरणे संपूर्ण क्षमतेने भरली आहेत. कोल्हापूर जिल्हा सुजलाम होण्यात मोठे योगदान असलेल्या राधानगरी तालुक्यातील धरणांचे खूप आहे. राधानगरी तालुक्यात 'राधानगरी', 'दूधगंगा' व 'तुळशी' हे तीन मोठे प्रकल्प आहेत. या तीन प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ३७.२२ टीएमसी आहे.

राधानगरी तालुक्यात आतापर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस झाला होता. परंतु गेल्या २/३ दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121