आता शासकीय पत्रव्यवहारांत होणार शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचा वापर!

    25-Jul-2023
Total Views | 957

Shiva Rajyabhishek emblem
 
 
मुंबई : यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वे वर्ष सुरू झाले असून, दुर्गराज रायगडावर सरकारकडून विविध कार्यक्रम झाले. महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी शिवराज्याभिषेकाचा सोहळा दिमाखात साजरा झाला. याच पार्श्वभुमीवर आता शासनातर्फे वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीसह शासकीय पत्रव्यवहारांत ३५० व्या शिवराज्याभिषेकानिमित्त साकारलेल्या विशेष बोधचिन्हाचा वापर करण्यात येणार आहे.
 
शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर लोकांच्या मनामनांत व्हावा, जगभरात जेथे मराठी माणूस आहे, तेथे छत्रपतींचा विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहोचावी, हा या मागील उद्देश्य आहे. शासनाच्या कार्यक्रमांच्या प्रचार, प्रसिद्धीसह पत्रव्यवहारांत त्याचा वापर केले जाणार आहे. तसेच बोधचिन्ह शासकीय कार्यालयांत दर्शनी भागात चित्रित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..